1८20५ 2२९७४. ४५४1-४१ 1-८ 3९2९) ७॥५-४

()॥५॥४/८॥२5७/१|_ (3२,२२४

0) 194203

२०) 7१०० ही ॥४७0/॥५]

ग्वा र्च , राज यद्य घरचा राजवेद्य,

> | €>> गा आराग्य रक्षणाचा माहतगार, "णण कॅ ९%>%€%>% ०----- पुस्तक तयार करणार,

"कॅ" वा० गोपाळ यज्ञेथर मिडे राहणार मालगुंड. प्रकाशक --वासुदेव गोपाळ भिडे,

वी

बोटी गोपाळ यज्ञथ्रर मिड औषधी कारखाना, ( मु” मालगुंड जि. रत्नांगरी.

आवरत साहावी. -*४५:->२५ स्प्यय- माचे १५३१

शके १०० क| ल.&04/- 0. 5. उधे

किमन रुपये,

र्ट ययास टक्क नय्याफणीणीकीण टीत ए?र0? १३? 0ी?0” 0? 0 शश ?णीणा शी शणिणारपणिणाणीणी एणिपेणी 0िए?नॅकॅ0?णिा प? 0-0 -पानन्ायाण पपप पणणपाणापा"टशा0ा टपाापपशााापाापाा---पशााापप?टटणॉ? 0 ४न४”ॅ१0कि?ीौीे?0?0ी शी? 000

-णामद्रक--

गजानन विश्वनाथ पटवधेन बी, ए. ( टिळक )

बळवंत मुद्रणाळय--रत्नागिरी.

त्रस्तावना,

म्ण्कणन्य्यकावाद देते या

मनुष्यास सुख मिळण्याची साधनें आहेत त्या सवौत प्रकाते निरोगी आणि बळकट असणे हें महत्वार्चे साधन आहे. म्हणून तिकडे विशेष लक्ष पुरविळें पाहिजे, परंतु आपली प्रकृति निरोगी कशी ठेवावी रोग झाळा असतां काय उपचार करावे याची माहिती पुष्कळांस मूसते, यामुळं ह्या कामास वैद्यावर अवलंबन राहणें भाग पडते. खेडेगांवातून. वैद्य कृचित असतात, कोर्ठे असळे तर वक्तशीर मिळत नाहींत त्से जाहर्ळे-' म्हणजे प्रकृति बिघडते ती सुधारण्यास फार अडचण पडते. दुसरी गोष्ट अशी कीं जरी वैद्य मिळाळा तरी गरीब लोकांस पेसे खर्च करण्याचे सामथ्य नसल्यामुळे ओषध मिळण्याची अडचण पडते. तेव्हां या अज्ञा अनेक गोष्टींचा विचार करून वरीळ अडचणी बऱ्याच अंशीं दूर व्हाव्या म्हणून आझ्ीं घरचा वैध या नांवार्चे पुस्तक पूर्वी प्रसिद्ध केळे होतें, त्याचा ढोकांस पुष्कळ उपयोग होत असल्यामुळे त्याच्या मागण्याहि येतात. म्हणून त्या पुस्तकांत सुधारणा करून आणखीं मिळाळेळे अनुभव माहिती देऊन वाढवून हें पुस्तक तयार केळें आहे.

या पुस्तकार्ची प्रकरणे केळी आहेत. त्या प्रत्येक प्रकरणांन कोणकोणते विषय आहेत'त्यारचे टिपण पुढे देळं आहे वणवार अनक्रमाणिका दिली आहे

प्रकरण यांत औषधांची यादी दिळी आहे. त्यांतीळ बहुतेक काढे चूर्णे शादुधर म्हणन जो जुना वैद्यक ग्रंथ आहे त्यांतीळ दिळी आहेत, तीं अनुभवाने विशेष 'चांगळीं वाटल्यामुळेंच दिलीं आह्देत

प्रकरण यांत पदार्थांचे गुणदोष दिळे आहेत त्यावरून कोणता पदाथ कोणत्या प्रकृतीचे माणसास हितकर होइईळ हे समजेळ त्याप्रमाणे वागण्यास ठीक पडेल.

कोठे कोठे अमुक औषध द्यावें अर्से लिहून त्याचे पुढे यादी नंबर लिहिला आहे, तो प्रकरण यांत पहावा म्हणजे त्या औषधासंबंधीं माहिती समजेल.

या पुस्तकांत शास्त्रोक्त अनुभविक अशीं औषर्धे इतर माहिती दिली आहे. ओषधांपैकी बरींच औषधे स्वल्प ख्चोर्ने स्वल्प प्रयासाने मिळणारी आहेत

(...) सर्वांस या पुस्तकाचा उपयोग कारेतां यावा अशा बेताने व्यवस्था केढी आहे, तेव्हा पुस्तकांत लिहिल्या प्रमाणें काळजी पूवक व्यवस्था करून उपचार केळे तर हें पुस्तक खरोखरच राजवेद्य होहईळ अशी आमची मोठी उमेद आहे. निदान हें खचित आहे को, आरोग्य रक्षणाचे कामी हें पुष्कळ मदत करील, वारंवार वैद्याकडे जाण्याचे कारण पडूं देणार नाही हं पुस्तक करितांना माधवनिदान, शाडधर, निघंटरत्नाकर वगेरे वैद्यक पुस्तकांचे. सहाय्य घेतळे आहे, बरीच माहिती कितीएक मित्रांकडून मिळालेली भाहे.. तेच्हां 'या पुस्तक!चा जो उपयोग होर त्याचे बहुतेक श्रेय त्या त्या ग्रेथकर्त्या - ' कडे आसचे मित्रांकडे आहे | ' या पुस्तकांत जो कमीपणा असेल ज्या चुका असतील त्या कोणी कळ- वियासः त्यांचे फार आभार मानून पुर्ढ आवृत्तीचे वेळेस त्या गोष्टींचा विचार करू. ' झखेरीस पस्तकांतीळ दोष मनांत आणितां गुण असेळ तेवढा घेण्याविषयी

विन्नेति करतो.

. मालगु - : मु. मालगुड, गोपाळ यज्ञेथ्रर भिडे. ता, २-३--०२३

साहाबी आवत्ते

पांचवी आवृत्ते सुधारून वाढवून ही छापेळी आहे. कापडी बाईडिंग प्रतीस हीन आणे जास्त.

मु. मालगुंड, ) विष्णु गोपाळ भिड. ता. १-३--३१ | वासुदेव गोपाळ मिड.

विषयांचे टिपण "छी ती.

प्रकरण णणिषविकार--विंचू, फुरसे, घोणस, सप, सोमळ, बचनाग,

इत्यादे पृष्ठ १--१३

ग्रकरण २--आराग्य रक्षणासंभधा सूचना---हवा, पाणा, अन्न, व्यायाम

[प, स्वच्छता मळशाद्ध इ० प्र. > २२

प्रकरण ३-- रोगोत्पत्तीची मख्यकारणें, वातापेत्तादे दोषांचे प्रकोप, शमन नाडी मल मत्र, वगेरे अष्टविध परिक्षा, सहा रसांचे गुण, ओषधी प्रातिनि्धे, ढाळकाचा वाध, इ. पृष्ठ ९२--३२१

प्रकरण ४--आषधें नवी कोणतीं घ्यावी, जुनीं कोणती ध्यावी, औषध केव्हां कसें ध्यावे, किती ध्यावे, सव साधारण अनुपानें, औषधांचे भक्षणाचा काल, पथ्य, औषध घेण्यासंबेधी अगत्याच्या सचना इ, पृष्ठ ३९-३८.

- प्रकरण ५--जव्याधीची नांवे त्याची कारणें लक्षणें पथ्य इ. पर्ठ २९--१५० <प्रकरण ६--धातु इतर पदार्थ यांची शुद्धि पष्ठ १६१--१६४.

प्रकरण ७--ओपधांची याोदी---काढे, चरणे, भस्मे, रसायर्णे, गोळ्या, पाक, मलमे वगेरे. पृष्ठ ९१६५---२०७

प्रकरण ट---पदाथाचं गुण दांष पृष्ठ २०८ २१६,

कठीण शब्दांचा कोण- ए्ठ २१७--२२०. आमचे कारखान्यांतील विक्रोचे ओषधघांची यादी शेवटीं आहे. पस्तक छापन परं झाल्यावर जी माहिती मिळाळी ती फार उपयोगी सबब देत आहे.

पुळी:---आडिवरें गांवचे एका स्नेद्यांचे मुलास पायावर पुळी होऊन पाय ढोपरा खालीं सडू लागला. पुणें येथें डाक्टरचे उपचार होऊन कांहीं बरा होईना. पाय कापून टाकणें हा एकच मार्गे डाक्टरनीं सांगितळा. त्याजळा गांवीं परत आणिल्यावर कापूर भेर्डाचें पाळ उगाळून ळाविल्यावर तो पाय पहिल्यासारखा चांगळा बरा झाला. कोणताही सडणारा ब्रण असला तरी कापूर भेंडःचे पाळानें सडण्याची क्रिया बंद होऊन त्रण भरून येतो तरी वाचकांनी हा उपाय रोगी आढळल्य!स त्यास सांगावा. आही पाळे लागेळ तितका अल्प मोबदल्यांत पुरऊं-

-ग्रंथकता,

विषयांची वर्णवार अनुक्रमाणिका. विषयाचे नां. एष.

अभिदग्ध व्रण .... अशिमांद्य ( मंदाशि ) अभिरोहिणी ( काळपुळी.) अर्जाणे

€-> अतिसार ( सवे प्रकार ) अर्धशिशी ....

अनुपानाकरितां औषधाचे प्रमाण ..

अन्न अपस्मार

अहिरा

अष्टविध परीक्षा अस्थिभंग

अग बाहेर येणे

अगांतीलळ उध्णतामान अडवृद्धि (वृषण विकार ) आमवात

आमांश ( आमातिसार ) आसवे

आम्लपित्त

आरोग्य रक्षणासबंधीं सचना आंकडी

इनफ्लएझा

' इसब

उचकी

उ्द्र

विषयाचे नांव. पृष्ठ १४ ६उपदेझा वक 0-8. . '५ उपदंशापासन संधिवाय ,। ७७ १४२३ उर:क्षत क्षय ..१३७ . उवा .... १३७ , 9९ उष:पान बव 8-0 | ९१९५उदार .... २० ..। २७ 'क्रतावशेषं दोषांची उत्पात्ते २9 ... ' १७ ओषध घेण्यासंबंधी सचना ....। ३५ .... 9६ औषधांची यादी ॥[....१६५ ..... ११ औषधांचे भक्षणाचा काळ (वह... ३७ .. १९६ आओषधांच्या सेवनाचे प्रमाण -“....| ३३ ..... 2८ 'औषाधि प्रतिनिधी २९ .... '५० औषधें तयार करण्याकारितां अग्नी'चे 19९ प्रकार “० १८9 ,। १११४|कठिण शब्दांचा कोश .) २१७ 9५ कथली गरमी.... . __ ,.. ७१ ....। ५४ कफरोग ... ८० »०.. ५६ कफप्रकोप कारण ...| २४ २७ 'कफोपशमन .... २९४ ५५ 'कफवृद्धि लक्षणे २४ , ५७ कणरोग .... .... खट ४२३ कणेश्रावा ... .... ७९ * (९६कवठलू ००.) ७९ ... "५७ कंडू ... ट५ . १४ काढा कसा करावा ... ३३ . १२२काढे . १६५ ,। १०५काढ्यांत औओषर्धे किती घाढावी .... ३३ . ५९ कापूर श्रे ... ५९, कामठा (कावीळ ) टॅ ६० कास ( खोकला ) ८९

काळपुळी १४३

कांचबिंदु ११9 चर्णे

कांजिण्या ८५ 'चेचणे

कांडर ..... 'छद्दी

कुचचढा १२ जखम

क्‌्रे जठराग्रि

कुष्ट . ८४ 'जाळवात कुंभकामळा .... .. ८१ जिव्हा परीक्षा कोल्हा . | १०

कंडू पी .... ८५ ज्वर

कामे (जत) ८६ झोप

खरूज १७४९ हि ८७

खर पडणे .... ९रेरेडबा

खांकमांजरी .... ,. १४८ डांग्या खोकल! खोकळा .... . ८१ 'ढाळकाचा विधि गजकणे .... ८७ तेले

गेड ( गलगंड ) .... ९१ तंबाकू

गंडमाठा ..! ९१ त्वक्‌दोष

गरमी ( ठपद्‌श ) .* ६१ तृषा

ग्ळू .... १४७दमा

'गभोरपण ,.. १५८दारुची बेशुद्ध गर्भपात .... १५८[दृंतविकार ( मुखरोग ) गर्भवति त्रियांचा अतिसार ,. ८८ देवी

गालगुंड .... ९१ धातुविकार गांधील माशी.... .... १३ धातूंची वृद्धि .... वा गुग्गुळ ..१८९|ातु इतर पदार्थ यांची शुद्धि ... गडघी ८८ धांवर

गुल्म ( प्रकार ) .... ८८ धुपणी ( प्रदर ) गोवर ... ९१ धोतरा

गोळ्या ... १८१ नळवाय

घटसपे ,.... ९३ ननाकांतुन रक्त पडणे घाम बंद होण्यास ,... ९३ नाडी परीक्षा घोणस ..., नाडीचे ठोके ....

(३)

नानेटी .... बाढउपदेश .... नमी टि “नारू -.. ११०.बाळंतरोग .... ... ९५९, नासापाक .... क: १९ बेडूक ४: ह: नासारोग ( नाकातील रोग ) .... ११०भगंदर .... .... १४५ नाळगृद .... .-. ११२ भस्मे-धातू वगेरेची “९१७६ नेत्र परीक्षा .... २९ भांग ... | २१२ नेत्ररोग .... ....' ११३ भाजणे .... .... १9६ “पडसे ,... ११ मण्यार .... की आ.

पथ्य डा ... ' ३६ मंदाशि 32 पम थांचे गुणदोष .... २०८मरणचिन्ह .... रर परमा या ... ७३ मल परीक्षा .... ....। न९, पाक वव ... १९०मलशञक्ि .... ७85४0 पाडुरांग .... रि १५मलमें गा .... १९७ पाल ११ मसारिका ( देवी ) .... १२३ पाणी दत डर रे महारोग र्व करप पित्तविकार .... .... ९९७ऊमस्तकशूलळ .... वोन रति पित्तप्रकोप कारण .... २४ 'महामारी .... पित्तोपशमन .... , २४ गुखरोग .... .... १२६ पित्तवद्धि लक्षण २४ मुतखडा .... रे पीनस .... ....१११मत्रकच्छू ... (सिद पेण | रळ संतेपराता. .... २७ पोटफुगी .... “| १ईटमूत्रसागरर .... 6 पोटशूळ .... .... ९१४८मळव्याव ... मे प्रकाश .... हश रर. गद काक .... १३० प्रदर ....१५७मेह .... १३० 'प्रमेह ची .... १३०रक्तञञाणें ( मृत्रांतून ) पुहा 1: ,... ७५, रक्तापित्त १२३३ फुरसें ..... रक्तापत्ती .... > (३२ फेपरे .... 9६ रक्तशुद्धि .... «> १२५ बचनाग .... -“.) ९२९ रतताबाटू पका .... 2२३१८ बद्‌ गा .... ७२ रसायने ... श्ट्१ “बहिरेपणा .... ७८ राजयक्ष्मा .... -:.. १३५

बाळरोग ७७०७₹ ७७०९ 4 २,रताधळे क्म धी -8

रूपपरिक्षा वातप्रकोष कारण वातशमन वातवृष्धि

वातरक्त

वाते वायगोळ्यावर.... व!युरोग विरुद्वाशन विषविकार विषचिका

विसप॑

किच

व्यायाम

6-1!) वा

वी

(७४ )

. २३ सप

२३ सपटोळी ....

२४ सवसाधारण अनुपानें

, १३९ससर्णा .. ९३ सहा रसांचे गुण .. १४१ संग्रहणी

1२१२७० सांमल 2९

२९ ।ध्ास |

स्नान वन

०७.७ 1 खरीरोग ७१०५

स्पशीपरीक्षा .. .

७७ ९९] स्वच्छत! ०«६% ,.. ?७३ स्वमावस्था

भी वृषण विकार ( अंड वृद्धि ॥/ | ५५ हळीमक

शाब्दपरिक्षा

शि या शूल कत शोथ (सज )

* "|. ९७. हवा

....' १४७हाड निरल्ळणे.. ..... १४८ हिवताप

..> १५१क्षयरोांग ....

2 बब

सूतिका रोग .... 9

-... २५९ ... २१ . २५७ ७", ९९ ०७०-. | २९० .... १०९, «-.) १६० नगरे री तात 02. 9 - “न र२ै५

घरचा राजवेद्य

अथवा आरोग्य रक्षणाचा माहितगार,

मड: 1. 1 प्रकरण विपषाविकार,

विष विकार दोन प्रकारचे आहेत. प्राण्यांचे दंशाने, किंवा प्राण्यांचे वि अन्य तऱ्हेने पोटांत गेल्याने होणारा विकार ( विषार ). विषारी पदात पोटांत गेल्याने होणारा विकार.

विषारावर औषध देण्यापूर्जरी घ्यानांत ठेवण्यास|रिख्य़ा गोष्टी

१, विषार झाला आहे किंवा नाहीं, झाळा असेळ तर कोणत्या जनावरांपासन झाला आहे, याची खात्री करण्यासारिखी असेल तितक्या प्रकाराने करावी, अमूकच जनावराचा विषार झाला आहे हे समजलें हणजे उपचार करण्यास सोईचे पडतें

२. विषार झाला आहे किंवा नाही याची परीक्षा अशी करावी कीं, काळ्या पानवेळीचें पान दश झालेल्या जाग्यावर चोळावे, ह्मणजे विष!र झाळा असल्यास दंश झालेली जागा काळी होईल, करवंदीरचे पाळ मासे पर्यंत पाण्यांत उगाळून पोटांत ध्यावे. विषार झाळा असेळ तर त्यापासन वांति होणार नाही. विषारारने डोक्यांत भार, दंश झाळेल्या ठिकाणीं फुणफुण सूज अंगाचा दाह, घेरी - येणें, तोंडावाटे फेस, अगाला घाण, बेशुद्धपणा, इत्यादि विकार होतात. यावरूनंहि विषार झाला किंवा

नाहीं ईं ठरवावे,

३. कोणताही विषारी सप चावतो तेव्हा. «. अशा दोन जखमा होतात; परतु जेव्हां दोहो पेक्षां अधिक हणजे : : अशा जखमा ह्वोतात, तेव्हां तो सर्प विषारी नाह्दीं असें अगर तो दंश विषाचे दांतांनी झाळेळा नाहीं. असे बिनधास्त समजावे. देश होतांना मनुष्य झोंपळा असला तर तो व्या दंशाचे वेदनर्ने उठतो त्याला 'कांद्दी. टोचळेस वाटतें. वेदना फार नसतात. तात्काळ होणा लक्षणे झटळी ह्मणजे बेशद्वि, बेजारपणा आणि पाय मोडकळणे हां होत. शिवाय वांति होणे, श्वासोच्छठास मंद होणे, नाडी जळद चालणे किंवा अनियमित चालणे, जीभ बाहेर

येणें, वंगेरे अनेक लक्षणें होतात.

४. जेथें औषधार्चे प्रमाण सांगितळें नाहीं, तेथें मोठे (२० वषावरीठ ) मनुष्यास पाल्याचा अगर फळाचा रस ४-८ तोळे पर्यंत द्यावा, लहानास ( २५

(२)

वर्षांचे आंतीळ ) १-४ तोळे पर्यंत द्यावा. पाळ देणें असेळ तेव्हां मोठ्यास माशॉ- पासन तोळे पर्यंत द्यावे, ळहानास १-६ मासे पयंत द्यावें.

५. औषधाचे प्रमाण जरी सांगितळे असलें, तरी मनुष्याची प्रकृति, वय, विषार कितपत झाला आहे, इत्यादि गोष्टींचा विचार करून औषधार्चे प्रमाण कमजास्त करावें.

६, पाळ किंवा साळ ठगाळणें असल्यास थंड पाण्यांत उगाळावी, परंतु प्रकृति फार अशक्त असेल तर गरम पाण्यांत उगाळावी. पाणी घेर्णे तें औषध उगाळून पितां यावे अशा बेताने घ्यावे

७. जेर्थे पथ्य सांगितले नाही तेथें तेळ, तिखट, आंबट आणि वातुळ असे पदा्थे खाऊं नयेत, भात खाणें तो सोनफळ अगर नवान्न या जातीचे तांदुळाचा खावा, दिवा जवळ ठेवूं नये, मीठ खाल्ले तर 'चांगळें. ( मिठा ऐवजीं सैंधव प्यावे. )

८. रोग्यास अमुकच औषध आहे हें समजण्याबद्दळ फारच खबरदारी ध्यावी. अमुक औषध आहे हें रोग्यास समजर्डे, या औषधाने काय होणार वगेरे गोष्टी रोग्याचे मनांत आल्या, ह्मणजे तें चांगळे औषध असलें तरी मनावर घडलेळे परिणा- मामुळें उपयोग कमी होईल. रोग्याची औषधावर श्रद्धा असणे हें गुण येण्यास फारच मदत करणारे आहे,

९, विषार होतांच उपचार सुरू करावे. एक ओषध २-३ वळां देऊन कांहींच गुण वाटेळ तर दुसर॑ ओषध द्यावे.

१०. पहिल्याने लिहिळेळं औषध मिळाल्यास तेंच अगोदर द्यावे. कारण विशेष गुणकारी अनुभवास आलेली अशीं औषधे प्रथम लिहिलीं आहेत. पहिळे औषध मिळाल्यास, भगर देऊन गुण आल्यास दुसरे धावे

११, ज्या प्राण्यांचे विषारावर जें औषध लिहिलें आहे, तें मिळाल्यास मिळेपर्यंत पुढें सवे प्राण्यांचे दंशावर उपचार? या सदराखाढीं ढिहिळेळे औषधां- . पैकीं एखादें धयार्वे. या ओषधांपासन विषार चढणार तर नाहींच, परंतु पुष्कळ प्रसंगी दुसर ओषधही घ्यावें लागणार नाही

१२. दिवसांतन कितीवेळ औषध घ्यावें हें जेथे सांगितल नाही तेथं दिवसां- तन ३|४ वेळां ध्यावे

१३. ओषध ताजे मिळवावे, त्स मिळेळ तर जने उपयोगांत आणावे विचृ विच चावळा ( नागीन दंश केळा ) असतां प्रथम अग्नी ठागल्यासारखी आग

होते, नेतर ती पीडा सर्व शरिरांत पसरते. विंचू 'चावल्याबरोबर दंश जाहल्या भागावरती दोरा ताणुन बांधावा तो भाग चोखून थुंकून टाकावा. 'चोखणाऱ्याचे तोंडांत क्षत

(३१) मात्र असं नयं. [वचवाच्या जाति अनेक आहेत. याचे विषारावर लिहिळळीं औषधे प्रकृति म्रानानें सर्वांसच एकसारिखीं लागू पडत नाहींत. एकास एका औषधापासून गुण आढा तरी दुसऱ्यास त्याच ओषधापासून तितका गुण येत नाही. हणन एका औषधाने

गुण आल्यास थोडक्या वेळांत दुसरें उपयोगांत आणावे. औषध देश झालेल्या जाग्यावर चोळावे, जेथपर्यंत वदना होत असतीळ तेथपर्यंतहि लावावे चोळावे

उपचार!--> आघाड्याच्या झाडाची मळी उगाळन लेप द्यावा. कंपणांत वगेरे ज्या एरंडाचे मोखे घालितात ज्यास मोंगळी एरंड हणतात त्या झाडाचा पाळा आणि काळ्या तळश्ीचा पाला समभाग एकत्र करून दंश झालेल्या जाग्यावर चोळावा. याच एरंडाचे पानांचा रस देशत जागी चोळन, तांच रस मनष्याच्या ज्या बाजस दश झाडा असेल, त्याचे दसरे बाजचे कानांत घाळावा. सतापाचे झाडाचा पाला "चोळावा डंबराचा पाळा पाण्यांत वाटून विच चढळा असेल तेथपासन दंशाचे जाग्यापर्यंत वदोळावा. काळे अळवाचा कांदा उगाळन लेप द्यावा. खाजकोलतीच्या झाडाची मुळी उगाळून लेप द्यावा, “' पांढरा 'चांफा ? या झाडाची साळ उगाळून दंशाचे जागीं ळावावी नवसागर आणि हरताळ पाण्यांत वाटून दंशा'चे जागीं ळेप द्यावा. बचनाग पाण्यांत उगाळून ळेप द्यावा. १० बाव्यार्चे पाळ दह्यांत उगाळन लावावे. ११ कापशीचा पाळा आणि मोहऱ्या एकत्र वाटून ळेप द्यावा. १२ तुरटीचा खडा दिव्यावर तापवून रस होऊं लागला ह्मणजे लागळा'च दंशाचे जाग्यावर लावावा. १३ सये फुलाच्या झाडाचे पान चोळून त्याचा वास ध्यावा. १४ जपाळाची बी पाण्यांत उगाळन लेप द्यावा. १५ सोमठळ ठिंबाचे रसांत उगाळन ढावावा. १६ मिठाचा खडा दंशाचे जागीं जोरानें दाबन धरावा १७ चिंचेच्या पानांचे अथवा कांद्यार्चे पोटीस बांधावे

विद्वष सचना! --ओषधापासन गुण आला तरी केंव्हां केव्हां दंशित जागी फुणफुण राहतो तसें होईल तर त्या ठिकाणीं तिळारचें तेळ १---२ घटिका 'चोळावें

फुरसे,

हा प्राणी सुमारे वीत दीड वीत लांब असतो. याचे २|३ प्रकार आहेत, पस्त सवौवर उपचार एकसारिखेच आहेत. यानें दंश केला असतां त्या ठिकार्णी रक्त सूज येते, फुणफुण सुटतो, मस्तकांत भार येतो, दिवा पाहवत नाहीं पाहिळा तर बिषविकार वाढतो. विषाचा विकार शाररांत फार भिनळा तर सवे रोमरंध्रांतन रक्त येऊं ढागर्ते. यासच उपळ सुटली असें ठोक हझणतात किंवा पोटांत रक्त गोठतें

उपचार!--१ काळ्या कुड्यारचे २१३ तोळे पाळ, ५६ तोळे गोमत्रांत उगाळून द्यावे, काळ्या कड्याचें पाळ मिळेळ तर दसरे प्रकारच कड्यार्चे द्यावे. हें औषध दिवसांतन तीन वेळां पोटांब घ्यावें, आणि दंश झालेल्या जाग्यावर गणसरीचे.

(४)

पाळाचा लेप दयावा. हे औषध साधारण दिसते परंतू याचा गुण उत्तम येतो. तीन दिवस झाल्यावर दहिभात जेवावा. तोंपर्यंत दही किंवा ताक खाऊं नये. फांद ह्मणन एक प्रकारची वेळ आह. हिचं पान आपट्याचे पानासारिखं असते. या वेलीचे पाळ समारे एक तोळा घेऊन दोन अडीच तोळे पाण्यांत उगाळन दिवसांतन एकदां द्यावे, दिल्यावर ७४ घटिकेन ताकभात खावा. भारंगीचें पाळ माशांपासून एक तोळा पपत पाण्यांल उगाळून द्यावे, किंवा याच झाडाचे पाल्याचा रस द्यावा. घेरी वगेरे येइळ तर कण्हेरी पाझावी, हळदवेलोचं पाळ वेखंड हीं समभाग. उगाळन पोटांत घ्याव. एकंदर मित्रण २--३ ताळे असावे. याचाच लेप देशित जागी करावा "५ पांगळवाचे पाळ १|२ तोळे घेऊन पाण्यांत उगाळुन ध्यावे, दंशित जागी हेप करावा. गरुडवलीचा कांदा सुमार >|२ तोळे घेऊन, पाण्यांत उगाळून द्यावा. गणसुरोच पाळ मासे १|२ रिठ पाण्यांत उगाळून ते द्यावे. हे औषध. दिवसतांतन वेळां द्याव, हडकीच्या झाडाचे पाळ उगाळन द्यावे. दंशावर लावावे. ९, सापसेदीचे पाळ उगाळन द्यावे, किंवा त्याच झाडाचे पाल्याचा रस द्यावा. . १० धावशीर्चे पाळ द्यावे. ११ अगस्त्या'चे झाडाची साळ समारं तोळा रिठे पाण्यांत उगाळुन तें द्यावे, विष उतरल्यावर तपभात घालावा. १२ वेळ पाडळीचें मुळ उगाळुन द्यावे, दंशावर लावावे. १३ तांबडे साळीचे कुंभ्याचा रस ५१६ तोळे (रस निघेळ तर पाण्यांत साळ वाटून रस काढावा ) काळे वेळींचा रस अधे

तोळ्यापासन तोळ्यापर्वेत असे एकत्र करून आंत थोडी मिरपड घालन द्यावे;. १७ अळविणीचा पाला काळी मिय्ये एकत्र वाटन ते खावें

उपळ सुटल्यास!--१ सायाचे झाडाची कोंवळीं पानें किंवा ढिऱ्या यांचा ५)६ तोळे रस द्यावा. बिवळ्याचे झाडाचा चीक दांतास ळावावा, आणि याच झाडाचे साळीचा रस पोटांत ध्यावा, हणजे ताबडतोब गण येतो. सापसंदीचे पाळ उगाळून घ्यावे. कांगणीं ( कांकणी ) चें पाळ उगाळून ध्यावे. तुडतुडी पुसरी यांचीं पाळ समभाग घेऊन तपांत उगाळन तें मस्तकास गजावें

डोकीस भार आल्यासः--_ काळ्या कड्याचें पाळ उगाळन मस्तव गावे

सर्ज आल्यासः---१ गणसराचं पाळ उगाळन सज आलेल्या , भागास लावावे. धोतऱ्याचे पाल्याचा रस काढन ऊन करून त्यांत कळिथांचें पीठ घाळन त्याचा ळेप द्यावा. उक्षीचे पाळ गोमूञात उगाळुन लावावें

विषाचे पेढ पोटांत धरल्यास किंवा अंगावर विष गोठल्यास अगस्त्याचे झाडाची उत्तरेकडील साळ उगाळून पोटांत घ्यावी, किंवा काळे वेळीचा कांदा उगाळून पूर्वी लोणी लावून मग पोटास लावावा, यास पुष्कळ खाज आहे ह्मणून पोटांत घेऊं नये.

(५)

अंगाची आग झाल्यास!-धावशीचें पाळ उगाळून धावे. पथ्य :-ऊुळिथांच्या घुगऱ्या, नाचण्याची भाकरी, सोनफळ किवा नवान्न या जातीचे तांदुळांचा भात हं पदार्थ खावे. मीठ खाऊं नथे. भात खाणें असेल तेव्हां कुळियांचे काटाशीं खावा. जवळ दिवा असूं नये. तेळ, तिखट, आंबट खाऊं नये.

भण्यएरर

या प्राण्याच्या २१३ जात हेत. एक जात तर अशी आहि कीती अंगावरून गेळी किंवा तिची सावली अंगावर पडळी, तर तिचे विषाची बाधा, होते. कोणत्याही मण्यारीचे विषाची नाधा होऊन त्वारिेत उपाय झाल्यास दिवसास बाघा झाडी असतां सयोस्ताच अगोदर, रात्रीस झाली असतां सर्यादयांचे अगोदर मनष्य मरते या करितां व्वरित उपाय झाले पाहिजेत. या प्राण्याच्या वेषाने घेऱ्या येतात, बेशात्रे हाते, सव जातीचे मण्यारीवर ओषधी उपचार एकच आहेत

विशेष सचनाः--खालठी लिहिलेल औषघांपैकी कोणतेही औषध दिले तरी नंबर १॥२|३ यापैकी एखादे ओषध सवाग गजावे

'उपचारः--१ धावशीचे पाल्याचा रस सभजाचे पाल्याचा रस, हे समभाग एकत्र करून, तें मिश्रण ७|८ तोळे पिण्य[स द्यावे, तेंच मिश्रण मस्तकास सवी- गास गजावें, नाकांताहे घालावे. विष कमा झाल्याशिवाय गजण्याचे बंद करूं नये. पोटांत हं औषध देणें तें विष उतरेपर्यंत प्रहराप्रहरानं द्यावे, मनुष्यास शाद्वे येऊन रोजच्या. प्रमाणे व्यवहार सुरू झाळे हणजे विष कमी झाळें असें समजावें. या प्राण्याचे विषावर औषध केवळ अमृत आहे. या सारिखे दुसरं उत्तम औषध नाहीं दाटले तरी चालेल. वळेवर पोंचळे असतां मण्यारींचे विष कधोही बाधावयाचें नाही. आशा सोडलेले असे लोक सद्धा या औषधान बरे झालळेळे आहेत. कदाचित सवजा'चा रस मिळेळ तर धावर्शाचें पाळ पोटांत ध्यावे, पाल्यांचा रस सवागास गजावा. देवडांगशैर्चे फळ द्यावे. “तें देण्याची काते सपावरोळ उपचार यांत पहा. हंहि औषध उत्तमपैकी आहे, काजच्या झाडाचे साळीचे किंवा पाल्यांचा रस ८११० तोळे द्याचा, सर्वागास.गजावा. मग दुर्वांचा रस द्यावा. ? मग्यारकाडं यांच्या पातीचा! रस ५|७ तोळे काढून त्यांत त्याच झाडाची थोडी मुळी उगाळून तो द्यावा सवागास भजावा, आटाचे साळीचा रस १|२ तोळे द्यावा. कुंभ्याचे पाल्याचा रस ५७ तोळे द्यावा, तोंच रस नाक्तांत कानांत जोरानें फुंक्रावा, मस्तकास चोळावा. पडवळाचा रस द्यावा.

घोणस

हें जनावर अंगाने जाड असून लांबी सुमारें १॥२ हात असते. याचे विषाचा

विकार साफ मोडला नाहीं तर बरेच दिवसांनीं अंगावर चट्टे पडतात. याचे विषापासून

(६)

ताबडतोब जरी मनुष्य मरत नाहीं, तरी त्याची भीति पुष्कळ दिवस पर्यंत असते

उपचार!---पांगळ्यारचे पाळ पाण्यांत उगाळन द्यावे, पाळा वाटन देशावर बांधावा. गणसरीचें पाळ पाण्यांत उगाळन द्यावे, दंशाचे ठिकाणीं त्या'चा ळेप द्यावा, कांटलीचे वेळीचा कांदा पाण्यांत उगाळून द्यावा. रायआंवळीचे पाल्याचा रस ५७ तोळे काढून त्यांत गणसुरीचे पाळ उगाळून द्यावा. भारंगीचे पाळ पाण्यांत उगाळून दावे, सपे

हा प्राणी फ!रच भयंकर आहे. या सारिखा दुष्ट, विषारी, आणि ताबडतोब प्राण घेणारा, दुसरा प्राणी नाही झटळं तरी चालेल. याचं विष फारच भयंकर आहे यानें दंश केल्यापासन १|२ प्रह्रांचे आंत, फार तर 9 प्रह्रांचे आंत मनुष्य मरतें. या रितां अति त्वरित उपचार केळे पाहिजेत. ह्या प्राणी चावळा ह्मणजे यमाचे घरचे बठढावर्णे आळें असें झणतात, तें खरें आहे. या करितां त्वरित उपचार करण्यास 'चकूं नये. याचे विषाची बाधा झाल्याची परीक्षा अशी आहे कीं, दंश झालेल्या मनुष्यास कडु लिंबाचा पाला किंवा मिरच्या खाण्यास दिल्या असतां, विषबाधा झाढी असेळ तर अनुक्रमे कडू तिखट ळागणार नाही.

सर्प दंश झाला हणजे खालीं लिहिळेडीं औषधें द्यार्वांच, परंतु पहिल्यानें सवे शरिरांत सपोर्चे विष भिनूंनये हणुन दंश स्थळाच्या वरील बाजस ताणून पट्टा बांधवा. औषध सुरू असतां असें करावें कीं, दंश झालेल्या ठिकाणीं शस्त्राने जवळ जवळ दोन तीन फांसण्य| रक्त येई अशा मारून तेथें जिवंत कोंबड्याचे गुदद्वार चिकटवून धरावे थोडे वेळाने तें कोंबडे विषाचे योगानें मरते. मेल्यावर दुसर धरावें. याप्रमाणे कोंबडे मरेपर्यंत करावें. एखादे वेळेस वीस पंचर्व॑स कोंबडी सुद्धां मरतात. हा उपाय फार चांगला आहे, मात्र कोबडी लावणारा मनुष्य कुशळ असला पाहिजे, नाहीं तर काबडेच लागत नाहीं. उपचार!---१ देवडांगर्रीचे फळाचे आंतील शिबें प्रत्येक वेळेस समारे ) . ते फळांचें घेऊन तें पांच सहा तोळे पाण्यांत के!ळून तासातासाच्या अतरानें द्यार्वे, नुष्यास उतार पडलासें वाटे हणजे प्रमाणांनें जास्त वेळान द्यावे. अगदीं विकार मोडला ह्मणजे तृप पाजावे. या औषधाने वांति होऊन किवा रेच होऊन विष पडेळ, हे ओषध फार उत्तम आहे. देवडांगररांचीं झाडे कोंकणांत क्रचित असतात, ह्मणून त्यांचें बा भाणन झाडें तयार करावीं. त्यांची फळ संग्रह्मास ठेवावी. साधारणपणें कांटळासारखीं यांची फळें आहेत. भइपाडळ ह्मणन एक वेळ आहे. ( कोणी वेल- पाडळ असेंही हणतात, ) तिचे पाळ प्रत्ग्क वळस तीन पासून सहा मासे "यत तासातासाचे अंतरानं चावन खावे, तसं खाण्याचे अवसान नसेळ तर पाण्यांत उगा-

(४)

ळॅन पिण्यास द्यावे. हेंच पाळ पाण्यांत उगाळन अंजन करावें. दंशाचे ठिकाणीं ळेप द्यावा. सबजाचे पाल्याचा रस प्रत्येक वेळेस तोळे पयंत तासातासाच्या अतरानें २|४ वेळां द्यावा, खर'चाक्याची शेंग पाण्यांत उगाळन द्यावी, शेंग मिळेळ तर याच झाडाचे साळीचा रस द्यावा. या झाडाच्या शेंगा वेळेवर मिळत नाहीत हणन हंगामी आणन दघांत उकडन सकवन ठेवाव्या. हे औषध फार उत्तम आहे. रिठ्याची ८११० फळें, १०१२ तोळे पाण्यांत कोळून तें पाणी पिण्यास द्यार्वे, हेंच फळ पाण्यांत उगाळून अजन करावें, ह॑ओषध तासातासानें २1३ दां द्यावे. कडनिंबाचे पाल्याचा अगर साळीवा रस द्यावा. कडपणा ळाग लागला ह्मणजे विष उतरळें असें समजावे. मोराची पिसें तमाख बरोबर चिळमींत घाळन ओढावी. पांढरे कण्हेरीर्चे मळ द्यावे. मात्र सपे दंशच झाला आहे अशी खात्री झाल्यावर हे औषध द्यावे नाही तर इतर जनावरांचा देश झाळा असल्यास समर्यी परिणाम भयंकर होईल. पाळ जास्त पोटांत गेळें असें वाटेळ तर थोडी सुंठ पाण्यांत उगाळून देणें. खुर- चाफ्याची साळ बेलाची साल, समभाग एकत्र कुटन त्याचा ७८ तोळे रस द्यावा. १० पांढरे चित्रकारचें पाळ, काळे वेळीचा कांदा, बोखाड्याचे पाळ, समभाग घेऊन पाण्यांत उगाळून तासातासाच्या अवकाशानें वेळ द्यार्वे, आणि दंश झाठेल्या माण- सास शेणखळ्यांत बसवावे, उतारः--तूप पाजावे. ११ नांगदवणी'चे मूळ पाण्यांत उगाळून द्यावें ह्मणजे वांति होऊन विष उतरेळ, या औषधाने तोंडास खाज सुटळी तर तपाच्या गुळण्या करून टाकाव्या

विक्षष सचना!--सप दंश होऊन सवागास विष भिनन लहरी येऊं लागल्या किंवा मनुष्य बेशद्ध झाळा, तरी उपचार करण्याचें बंद करूं नये, दांतखिळी बसून पोटांत औओषध जाण्यार्चे बंदच होईळ, तर मस्तकावर रक्त येई अशा फांसण्या मारून त्या ठिकाणी सर्वागास औषध गजावें

नानेटी हँ जनावर १॥-२ हात लांब असन अंगानें बारिक असते, याचे पाठीवर काळे पडे असतात, याचे विष सपाचे विषा जळ जवळच भयकर आहे, उपचारः--१ रिठे २१३ पाणी ४५ तोळे घेऊन, रिठे पाण्यांत उगाळन ते तासातासाने २३ वळां द्यावे, ह्मणजे वांति होऊन विष उतंरेळ. सपोवरीळ : उपचार ) या सदरांतील औषधे द्यावी. मात्र तीं त्यापेक्षां कमी प्रमाणानें द्यावी.

कांडर. हे जनावर सपासारिखेंच लांब जाड असतें, परंतु तितकें चपळ नसर्ते. हे फडा करीत नाहीं, याचे विष मात्र सपापेक्षांहिे भयंकर आहे, या'चे विषांपासन कफ होऊन तो घशापर्यंत भरत येतो, याचे अगोदर औषध पोंचळें पाहिजे

(८) उपचारः--१ देवडांगरीचें फळ द्यावें. तें देण्याची कृतिसपावरीळ ' उपचार

यांत पहा. खांदवेळीची मळी सारवर्टांची मुळी ( ज्या झाडांची पार्ने श्रावण मासांत मंगळागौरीस पातळें हणन देवावर घाळतात तें झाड ) प्रत्येकी १-१॥ तोळा घेऊन, ७८ तोळे थंड पाण्यांत उगाळन तें द्यावे, असेंच मिश्रण समारे एक शेर ( २८ तोळे ) तयार करून सवांगास गजावें. हें औषध फार उत्तम आहे असें एकाने अनुभवानें. सांगितळे आहे. सुमार १०१२ रिठे घेऊन, ते ७८ तोळे पाण्यांत कोळून तें द्यावें या प्रमाणे रिठ्याचें पाणी सुमारे एक शेर तयार करून सर्वागास गजावें, हें औषध दिल्यावर वांति होश्‍ल.न झाल्यास थोड्या वेळाने पुन्हां द्यावे, ह्मणजे वाति अगर रेच होऊन विष उतरेळ. विष कमी झाल्यावर थंड पाण्याने ज्ञान घालन दहु!भात खावयास द्यावा. लताचे कांद्याचा रस समार २]३ ताळे द्यावा विष उतरल्यावर दुहींभात खाण्यास घावा. मण्यारकाड्यांचा रस १॥-२ तोळे द्वा. स्वाद समार ६|१२ मासे पर्यंत ५|६ तळ पाण्यात उगाळून द्यावा, या औषधाने घसा भाजल्यास!रिखा होईळ तर विष कमी झाल्यावर तप पाजावे, कात्री निगडी, क.जचें झाड, शमी झ.ड यांच्या पानांचा रस, प्रत्येकी २१२ तोळे धऊन, एकत्र करून त्यात २१९ रठि उगाळन द्यावा. वाटे अथवा रष होऊन कफ पडेपर्यंत हें औषध घटकेघटकेन देत जावें. हे॑ औषध सवागासहि गजावें, सपंटाळा,

या जनावराचा रंग हिरवा असन लांबी सुमार दोन हात पर्यंत असते. हँ जनावर बहुतकरून झाडावर असतें. याचं विष सर्पाचे विषाप्रमाणेंच भयेकर आहे.

उपचार:---४॥५ रिठ, ७८ ताळे पाण्यांत कोळून द्यावे; ह्मणजे वांति होऊन विष कमी इईळ बांति झाल्यास थोडे वेळाने पन्हां हेंच ओषध द्यावे. सपी बरीळ उपचार कर॑बे.

मान सांगितठेले विचू खेराजकरून सर्व प्रकारचे प्राण्याचे देशावर उपचार,

उपचार:--१ भारंग मळ १|२ तोळे घेऊन तें ४॥५ तोळे पार्ण्यांत उगा« ळन, त्यांत काळे मिऱ्याची पड १|२ मासे घाळन किंवा वेखंड. २१३ मासे उगाळन झ्यारवे; याच झाडाचे पाल्याचा रस अघो शेर पर्यंत काढून त्यांत वेखंड उगाळन तो सववांगास गजावा. अन्न वकर द्यावे. कदाचित औषधाने मनुष्य बेशद्ध पडेल. तसें झार्ळे तरी भिण्याचें कारण नाहीं. ढागळाच थोडा दहोंभात खाण्यास द्यावा, अगर कष्हेरी द्यावी. देवडांगुरीचं फळ द्यावें. तें देण्याची कृति सपोवरील उपचार” यांत पहा. फुरवी ( गुराखी कोरून फुगे वाजवितात तेझाड ) या झाडाची मुळी पाण्यांत उगाळन धावी हेंच औषध सवागास गजावें. हडकी या झाडाची मुळी पाण्यांत उगाळून द्यावी

(९)

हच औषध सर्वामास गर्जारबे. तुडतडी, कुरारी (पुसरी ) यांची. पाळे समभाग घेऊन, प्राण्यांत उगाळून तें द्याबे, नाकांतून वगेरे उपळ ( रक्तपडरणे ) सुटल्यास होच पाळे गाईंचे तुपांत उगाळून ते मस्तकास गजारवे. काळे सापसेदीर्चे मळ पाण्यांत उगाळून, त्यांत २-३ मिरर्ये वाटून द्यार्वे, कडू दोडका २--३ मासे घेऊन १४ तोळे पाण्यांत काढा करून २-२॥ तोळे राद्विल्यावर त्यांत मासे तूप घालून द्यावा,

कुर्ते. साधारण कुत्रे चाबळे तर त्यापासून विषाची बाधा होत नाही, परतु पिसाळळेळें कुत्रे चावळे तर त्याचे विषाची बाधा होते. सरकारनें कुत्रा चावल्याने होणारे विषावर डपचार करणेंकरितां कसोळी ( हिमालय ) कुन्र (मद्रास) येथें धर्मार्थ दवाखाने इघडलेळे असून गरिबांत आपळे खर्चाने नेऊन आणण्याची तजवीज करण्याची सोय केळी आहे. परळ येथें अगर जिल्ह्याच्या मुख्य दवाखान्यांत लस टोचण्याची सोई केळेडी आहे.

कुत्रे पिसाळण्याची कारणें पिसाळलेल्या कुत्र्याची टक्षणे'--- मनुण्यार्चे किंवा इतर प्राण्यांचे कुजळेळें भांस खार्णे, कांहीं कारणार्ने जखम पडून त्यांत किडे पडणे, फार तेलकट पदार्थ खार्णे, इत्यादि कारणांनी तें पिसाळते. पिसाळलें ह्मणजे सैरावैरा धांवे, ध्रांवतांना त्याचे शेपूट जमिनीकडे अस्ते, तोंड जमिनीकडे करून पळते. त्याचे तोंडांतून ढाळ फार येऊं ळागते.

यांचे विषापासन उपद्रवः--छाती मस्तक दुखणे, ज्वर, अंग ताठरणे, बुद्धीस भ्रम, कुत्र्यासारिखं ओरडणे, दुसऱ्या माणसास चावण्यास धांवणे, ह्े उपद्रव होतात. याचे विषाचा 'चढ पजेन्य पडण्याचे आरंभाचे दिवसांत मेघांचा गडगडाट होऊ ढागलळा झणजे होतो.

उपचारः--? प्रथम तूप तापवून त्याचा दंशस्थानीं डाग द्यावा, जुने तूप पाजावे. कांकर ( देवबाभूळ ) हिर्चे पाळ प्रत्येक वेळेस १--२ तोळे घेऊन, ते पाण्यांत उगाळून सकाळ सायंकाळ ७-१४ दिवस द्यावे. हें औषध फार उत्तम अनुभविंक आहे. कळेंबाच्या साठीचा रस अगर काढा करून, त्यांत हिराकसाची पृंड १॥-दोन मासे घालून तें तीन दिवस द्यावे, हणजे रच होऊन!वीष उतरेळ, पोटांत अडी झळा असल्यास तींहि पडतील.( हीं अडी खसखशी सारखी असतात, ) पथ्य:-तेळ, तिखट, आंबट, १४ दिवस वजे करावें. पुढें ठिहिळळी औषधे ७-१४ दिवस पर्यंत द्यार्बी, वरीळ प्रमाणेच पथ्य करावें. आघाड्याचें मूळ एक तोळा कुटून मधाबरोबर खावे, आणि दंश झालेल्या ठिकार्णी कोरफडीचं पान आणि सींधव बांधावे. बाभळीचे पाल्याचा रस ६-७ तोळे, गाईचे तूप मासे, कस्तुरी पाव गुंज, असे एकत्र करून द्यार्बे. कोंबड्याचे विठ्ठेचा दंशावर

(१०)

हेषं करावा. वाघाच्या कपाळाचें करटें पाण्यांत उगाळून द्यावे, दंशाचे ठिकाणी ळावाबँ. रुईचा चीक लहानयस ४|५ थेंब, मोठ्यास ८--१० थेंब, विड्याचे प्रानांतन द्यावा; ह्मणजे रेघ होऊन विष उतरेळ. काजऱ्याच्या बिया तपांत परतून, चुणे गुंजा प्रमाणे कांहीं दिवस देणें

कोल्हा.

कोल्हा पिसाळल्याची लक्षणें त्याचे उपद्रव बहुतेक पिसाळलेल्या कुत्र्या- प्रमाणेच असतात _ एपचार!-<१ कुत्र्यांचे विषावरील “' उपचांर या सदरांतील नबर २-१-८ यापैकी एखादे औषध द्यावे, कड दोडक्याचे २|३ गुंजा शिबें ( दोडक्यांतील जाळे ) ४५ तोळे पाण्यांत कोळून त्यांत कांकर ( देवबाभूळ ) हिचे पाळ तोंळा डगाळन, सकाळ संध्याकाळ दिवस द्यावे

__ ब्राह्यउपचारा- दंश झःल्याबरोबर मोठ बारीक वांटून ब्रणावर बसवावे वे. वर पैसे जोरानें दाबन बसवावे. १)२ तासांनी पन: मीठ बदळन पैसे दाबन बांधावे आणि तेवढ्या कळीचा चुना बसवावा. या उप.याने विष तेवढेसें रक्तांत पसरणार नाही.

_ पृथयः---तुरांचे डाळीचं अळणी वरण, नाचण्याची भाकरी, कुळथांची उसळे

किंवा त्याचे सार उकड्या तांदळांचे भाताशीा

अपथ्य :---दळण्याचा आवाज, तेळकट पदार्थ खाणें अगर तळणाचा वास अत्यंत तिखट, आंबट वगेरे. वरीळ औषधांचा ज्यांनी अनुभव घेतला असेल त्यांनी तो कृपा करून प्रसिद्द कराव!

उंदीर. |

साधारण उंदीर चावला तर त्यापासन कांही इजा होत नाही, परंतु पिह्लाळू- ळेल्या कुत्र्याप्रमाणेंच कांहीं उंदरांची स्थिति होऊन त्यांस विष उत्पन्न . त, तशा प्रकारचा उंदीर क्तावला तर न्याची बाधा होते

विषाची बाधा झाल्याचे लक्षणः--उंदार चावल्यानंतर कांही दिवसांनी अगावर चकदणें ( चड ) उठणे हें मुख्य लक्षण आहे. याशिवाय अरुचि, दाह, ठणका, ग्लानि, कंप, मस्तक जड होणे, वगेरे उपद्रव होतात. वांतीमध्यें उंदराची बारीक बारीक पोरें कफानं गुरफटला पडतात,

' उपचार!--?१ उंदीर चावतांच दंशस्थांनां ळांकडानें किंवा भिगानें डाग द्यावा, डाग दिव्यावर फांसण्या माहून रक्त काढावे. मग अन्य उपचार करावे, वेंबेड गेळफळ देवडांगरीचे फळ मोख हीं गोमुत्रांत वाटून दद्यांत काळवून द्यार्वे.

(११)

कापशीचे पाल्याचा रस २-३ तोळे तिळांर्चे तेळ मासे असें एकत्र करून द्यावे, काजऱ्याचे झाडावरीळ बांद्यांचा रस तोळे, जिरे पैसा भार, खडीसाखर पैसा भार, आणि दध एक तोळा, असें एकत्र करून द्यार्वे. ( बांद्याचा रस आल्यास त्यांत दूध घाळून काढावा ) मांजराच्या कपाळकरटीरचे हाड पाण्यांत उगाळन देशित जागीं लावावे, आणि थोर्डे पोटांतहि घ्यावे. असें हाड नच मिळाळें तर अन्य ठिकाणचें ध्यावे. पडवळीचे किंवा तुळशीचे पाल्याचे रसांत अफू उगा- ळून दंशस्थानीं ळेप द्यावा, चुळीवरीळ घेरोसा, मंजिष्ट, हळद, सैंधव, आणि शिरस, हे जिन्नस समभाग घेऊन रुडेचे चिकांत वांटून त्याचा लेप करावा, वडाचा चीकं दंशावर लावावा, आघाड्याची मळी उगाळून ळाव!वी

बेडूक. उपचार!---१ गणसरीचे पाळ गोमत्रांत उगाळन द्यावे पाळ,

उपचार!---१ करटोलीचा कांदा समार ताळा पाण्यांत उगाळन द्यावा.

गणसरीचे पाळ गोमत्रांत उगाळन द्यार्वे, सरवांगास लावार्वे विषारी पदा्थे आणि त्यांचे विषावर उपचार

विषारी पदार्थ पोटांत गेळे हणजे त्यांचे विषाने प्रथम जीभ काळी होते ताठते मग मच्छा येते. ग्ळाने वांति हे विकार होतात, नंतर कंप, घाम, दाह, घशांत वेदना, डोकें जड इ० विकार क्रमाक्रमाने होतात _ )_ सामान्य उपचार!-- कोणतेहि पदाथार्चे विष असले तरी प्रथम वांती'चं औषध द्यावे. अंगावर थंड पाणी शिपावे. तप आणि मध एकत्र: करून त्यांतन विषप्न औषध द्यावे, ( तूप आणि मध केव्हांही समभाग घेऊं नये ). दूध पाजावे कटोळीचा कांदा, पाढळमळ, किवा बेलाचे मळ, यापैकीं मिळेळ त्या एकाची मळी थेड पाण्यांत उगाळन त्यांत तप घाळन ते पाजावे

अफू

* उंप्चारः--१ तुळशीचा रस २-३ तोळे द्यावा, किवा १-२ तोळे तरटीची पंड करून त्यांत ५६ तोळे पाणी घाळन तें धावे, - पांढरा कोरा कागंद समारे तोळे घेऊन तो ५६ तोळे पाण्यांत कोळन तें द्यावे. 8 कांद्याचा रस १|२ तीळे द्यावा रिठ्यांची ७॥५ फळे घेऊन, ५।६ तोळे पाण्यांत कोळन तें धार्वे. शंडूच्या पाल्याचा रस समारे २॥३ तोळे द्यावा, पेरूचे पाल्याचा रस, आणि किजळीचे पाल्याचा रस, प्रत्येकी तोळे एकत्र करून तें द्यावे. 9 हिंम २३ मास घेऊन ताकांत काळवून घावा, ( ताक ५1६ तोळे घ्यावें ), वेखंडार्चे चूर्ण

[

(१२)

संधव प्रत्येकी २1३ मासे घेऊन, ४1५ तोळे पाण्यांतून द्यावे. मोहऱ्यांची बारीक पड करून शाक्तिप्रमाणें पाण्यांतून द्यावी. १० ऊन कॉफी द्यावी.

सोमल.

उपचारः--१ पुष्कळ दूध पाजावें. (पुष्कळ उलटी होईपर्यत) शेवग्याचे साळीचा रस दध प्रत्येकी ७८ तोळे घेऊन एकत्र करून द्यार्वे. हे औषध घटिकेघटिकेनें द्यावे, जांभळींचे साठीचा रस खडीसाखर घालन द्यावा. ढबराचे सालीचा अगर पानाचा रस द्यावा. सोमळ जितका पोटांत गेळा असेळ तितका टांकणखार तुपांतून द्यावा. केळीचे कांद्याचा किवा सोपाचा रस ७८ तोळे द्यावा, सुमारें पैसाभार कात घेऊन त्याची पूड करून ७८ तोळे पाण्यांत टाकन द्याव, वांती होणेसाठी ऊन पाणी दध देत रहावें. प्राणीज कोळसा द्यावा

बचनारा उपचार:ः--१ उंबराचे साळीचा रस गाईचे तप प्रत्येकी २-२॥ तोळे घेऊन एकत्र करून तें द्यावे. गारईचें तप मिळेळ तर हमीच. दध, २-३ शेर द्यावे. ( २८ तोळ्यांचा शेर ) कापूर १-२ मासे घेऊन ४५ तोळे पाण्यांत कोळून तें पाणी द्यार्वे. हिंग सुमारे मासा तूप मासे, असें एकत्र करून द्यावं. कोळसे अथवा कुंद यांचा काढा द्यावा,

भांग उपचार!--१ चिंच २-३ तोळे घेऊन पाण्यांत कोळन तें द्यावे

किंवा पेरूचा पाळा खाण्यास द्यावा. दही खावे. तुरीची डाळ वांटन पाण्यांत घालून पाजावी, नाकापुढें अमोनिया ( ओलाचना नवसागर ) धरावा

धोतरा. उपचार:--१ तूप धावे, दुधांत साखर घालून तें द्यावे, कापूर.

उपचार!--१ मोहरीचे पीठ शक्ती प्रमाणें घेऊन पाण्यांत कालवन धावे ह्मणजे ओकारी होऊन विष उतरेळ, सरक्या वाटून त्यांत पाणी घाळून तें गाळून घ्यावे आणि त्यांत महाळंगाचें मळ उगाळन द्यावे. तप पाजावे

कुचला. | विष पोटांत. गेल्या पासून अगदीं थोड्या वेळांत ( एक तासाचे आंत ) धनुवीतासारखी लक्षणे दिसतात. स्नायूस ताण बसतो.

उप्चार:--१ वांती करवावी किंवा जळाब घयावा, प्राणिज कोळसा धावा,

(१२)

तंबाकू.

उपचारः--- वांति करवावी, एरंडेलचा जुलाब द्यावा, उष्ण उषचार करावे.

गांधीलमाशी. गांधीलमाशी चावल्याने सारखे वेग येतात. तुमसड ( गांधीलमाशीचा प्रकार ) 'चावल्याने फार सूज येते. उपचार! “वेग येत असल्यास कळीचा ओळ; चना दंश्याचे जागेवर लावावा.

(२) सूज आली असल्यास पोलादी हृत्यार अगर कोयती दगडावर थंड पाण्यांत उगाळून तो गंज लावावा.

दारू वगेरे मादक पदाथ. दारू माडी वंगेरे मादक पदाथ प्याल्याने मनुष्य बेशद्व होऊन पडतो. उपचार:---१ उलटी करवावी ( घशांत पीस फिरविल्यांने उलटी होते )

कक. चट

सर्वांगावर २॥३ घागरी गारपाणी ओतावे. अमोनिया हुंगवावा.

प्रकरण «. आरोग्य रक्षणासंबंधीं काही सूचना.

यित द्िििि

मनष्याची शरीर प्रकांते चांगली राहणेस खाली लिहिलेल्या गोष्टींकडे लक्ष

विळे पाहिजे |

हवा!---प्रकृति नीट राहूण्याकरितां चांगळी हवा मिळणें फार आवश्यक आहे. आपल्य़ा ठोकांत कितीएकांची तजी समजत नसते. त्यामुळें ते आजारी मनुष्यास खोलीबाहेर सद्धा पडं देत नाहींत, पांतु ही मोठी चकी आहे. आजांरी मनष्यास पहिले औषध तर उाद्ध हवा हेच हाय. याजकरितां ती मिळेळ अशी तजवीज करावी मुख्य जपणं ते वाऱ्याचा प्रवाह रोग्याचे अंगावर येऊं देणे हें होय. कितीएक वेळां असें घडून आठे आहे की, औषधानें बरे होणारे रोगी नुसत्या चांगल्या हवेने'च बरे झालेळे आहेत. स्वच्छ हवा मनुष्याच्या शरिरांतून कुजणाऱ्या पदार्थातून जे अपायकारक पदार्थ बाहेर निघतात त्यांस दर नेऊन आपणास निरोगी बळकट ठेवण्यास आजारी मनुष्याची प्रक्ाते सुधारण्यास फार उपयोगाची आहे, वाईट हवेच्या योगानें नानाप्रकारचे रोग उत्पन्न होतात; ह्याकरितां 'चांगळी हवा मिळण्या- विषयी खबरदारी घ्यावी. समुद्रावरची हवा निरोगी असते, याजकरितां ती दररोज सोय असल्यास घ्यावी. आतां चांगळी हवा मिळण्यास अनुकूल अशा कांहीं गोष्टी सांगतो.

१, दाट वस्तींत राहूं नये.

२. घराचे आजूबाजस उकिरडा टाकू नये इतर प्रकारची घाण करूं नये.

३. घरं सद्‌ जाग्यावर सखल जागीं असं नयेत उंच जाग्यावर असावी.

४. घरांत दाराचे आजुबाजस मोकळी हृवा येण्याची सोय असावी.

५. एखादे ओलसर किंवा कुजकट वगैरे ठिकाणाहून येणारी हृवा

मिळेळ अशी तजवीज ठेऱावी

६. . अंगास घाम आढा असतां त्यावर गार वारा लागूं देवू. नये.

७, निजण्याची खोली मोकळी असावी,

८, जेथे आपण राहतो तेथें धुर जाण्यास धुरांडे असावे,

९. घरांतीळ केरकचरा वेळेवर बाहेर टाकून घरें स्वच्छ ठेवावी,

१०, स्वयंपाकाचे गढूळ पाणी, अशाच प्रकारचं दुसर पाणी, घराजवळ

जमिनीत मरू देऊ नये.

(१५)

११. आपर्ळे शरीर आणि वस्रपात्र हें स्वच्छ ठेवावें. दांत स्वच्छ ठेवणेची

फार खबरदारी ठेवावी.

१२. घराजवळ बाग असावा, निदान घराचे आजजाजस हवा शद्ध करणारीं तुळस, सबजा, बेड, लिंब, शमी, इत्यादि प्रकारची झाडं तरी लावावी. या अशा प्रकारच्या गोष्टीनी मांकळी हवा मिळण्याविषर्या जे ज्यांस अनकूळ असेळ तें करण्याविषयी चुक नये, हणजे रोग होणार नाही. झाल्यास कमी होईल ळवकर प्रकृति सुध!रेल.

१३. सांथीचे दिवसांत किंवा चांगळें पाणी नसळे बद्देळ संशय येईल तर पाण्यास आधण आणून मग गार करून प्यावे.

पाणी:--शरिराची, शाक्त कायम र.खण्यास पाणी पिणे फार अगत्याचे आहे. पणी निर्मळ नसेल किंवा वाईट ठिकाणांतीळ असेळ तर त्यापासून अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात. जें पाणा निमळ अस्ते, ज्यास राचे नसते वास येत नाहीं, आणि ज्यांत कुजळेळे पदाथे नसतात, तें पाणी उत्तम समजावें. ज्या विहिरींचे झरे जमिनींत फार खोळ असतात त्यातील पाणी बहुधा चांगळें असतें

पाणी निमेळ नसेळ तर तें फिल्टरांतन ( गाळण्याच्या यंत्रांतून ) शद्ध करून प्यावै. फिल्टर नसल्यास पणी चांगलें तापवून थंड करून प्यावे. गढूळ पाणी स्वच्छ

रण्यार्चे असेळ तर त्यांत निवळीच्या ७]८ बिया उगाळून ते पाणी ४५ घटका तसेंच ठेवाबे. हणजे निवळ पाणी वर राहून माती खाळी बसेल. तर्सच ब्रणस अगर प्रानेल याचे कपड्यावर थोडी कोळशाची भकटी पसरून त्यांतन पाणी गाळन घ्यावें. ह्मणजे वच्छ होतें; जेथें नद्यांचे पाणी पिण्याचा प्रसंग आहे, त्याठिकाणी तर तें पाणी स्वच्छ करण्याकडे,विशेष लक्ष दिळे पाहिजे, कारण अनेक प्रकारनीं नदीर्चे पाणी वारंवार बिघडते, एकंदरींत पाणी स्वच्छ मिळण्याची तजवीज असली पाहिजे.

थड, पाणी काणी प्यावे तापविलळेले पाणी कोणी प्यावे तेः --

निरोगी मनुष्याने थंड पार्ण| प्यावे, आजारी मनुष्यानें तापविळेळें पाणी प्यावे. चांगल्या विहिरीचे त!जें पाणी मिळण्याची साय असेल तेथें तसें आणून आजारी मनु- ष्यास द्यार्वे, परंतु तस हे फार आजारी मनुष्यास देऊं नये. थंड पाणी, बरगड्याचा शल, पडसे, वातरोग, आध्मान ( पोट फुगणे ) कफ, अरुची, गुर्म, खोकला, श्वास, या रोगांवर, स्नेहपान केळं असतां देऊं नये.

पाण्याचे गुणः-र्‍विदिरराचे पाजी शीत, नर्स, आभेदीपक, पाचक, रुचिकर हळके असून, कफ पित्त ज्वरयांचें नाशक आहे. नधांचें पाणी वातळ, सारक, हलके, निरस, अभिदीपक असें असून, पित्त कफ यांचा नाश कारितें.

भोजनार्चे उंदकाच प्रमाण:--मनुष्याने आपल्या कुशीचे दोन भांग अन्नाने पूर्ण करावे, तिसरा भाग पाण्याने पण करावा, आणि चवथा भाग वायु

(१६)

संचाराथ रिकामा राहू यावा, साधारण मानानें अन्नाचे चवथा हिस्सा, फार तर तिसरा हिस्सा पाणी प्यार्वे,

भोजनाच्या पूर्वी भोजनांत पाणी पिर्गेः --भोजनाच्या :पूर्वा पाणी प्यार्छे असतां. ते कृषपणा आणि मैदाझि यांना करिर्ते. तर्से ( अनशेपोटी ) पाणी पिर्णेच झाल्यास एकदम पितां थोडयोड, असें थोडेसे प्यावे, भोजनामध्यें पाणी प्याळे असतां अग्नीला प्रदीप्त करिते भोजनाचे अती प्याढें असतां स्थूलता आणि कफ करिते.

जेवतांन। पाणी प्यावे कॉ प्यावे याबद्दळ कांहीं इ० डॉक्टरांचे मत असें भादे की, जेवतांना किवा जेवण झाल्यावर एक तास पर्यंत पाणी प्रिऊं नय्रे कारण पोढांत जाणाऱ्या अन्नास चवेणाच्या वेळीं लाळोत्पादक पिंडांतून जो द्रव मिळतो तेवढ्यानेच तें अन्न द्रवीभूत होऊन कोठ्यांत जाणें इष्ट आहे, त्याळा पाण्यानें कृत्रीम स्वरूप आणुन पोटांत धाळविर्णे अपायकारक आहे, पण तिकडीळ डाक्टरांपैकी एकानें आळेकडे प्रयोग करून पाहून सिद्ध केळे आहे का, जेवतांना! पाणी प्याल्याने पचनेंद्रियांवर कोणतेच अनिष्ट परिणाम घडत नाहीत इतकेंच नव्हे तर पाणी अन्न यार्चे मिश्रण झाल्यानें अन्न पचनास मदतच होते, शौचास साफ होतें, कामि होण्याचा संभव कमी असतो,

अढिकडे कितीएक ठोक जेवतांना किंवा जेवणानंतर तास पर्यंत पाणी पीत नाहात त्यांनी याचा विचार करावा.

एकदम फार पणी पिणे चांगळें नाही, याजकरितां दर वेळेस थोडें प्यावे. तद्वान ळागळी असतां भोजन करू नये. क्षुवा ढांगळी असतां पाणी पिऊं नये, तहान लागढी असतां जेवळें तर गुल्म होतो. आणि क्षुधा लागळी असतां पाणी प्यारे तर जढोदर हेते.

विश्यष सचनाः---आजारी मनुष्यास फार तहान लागते तेव्हां पाणी तापवून त्यांत, अग्नीत ढाखड ठाळ करून तें बुडवावे आणि ते पाणी द्यावे. ह्मणजे विकार करीत नाही, तहानहि कमी होते

उषःपानः-रात्री ठेविळेळें उदक सूर्योदयकाळापूर्वी आशन करणे यास उषःपान म्हूणञात.

उषःपानाचे गुणः--यापासन अर्श (मूळव्याध ) संग्रहणी, ज्वर, उद्ररोग कोष्टरोग, मेदोरोग, मूत्राघात, वायु, पित्त, कान, गळा, मस्तक आणि नेत्र याचे रोग इत्यादि नाश पावतात जरा ( ह्यातारपण) जाऊन मनुष्य पुष्कळ दिवस वांचतो. जो पहांटेस नाकाने उदक पिळ तो बुद्धीने प्रण होऊन त्याच्या अंगाच्या बळकट्या ह्मातारपण जाऊन सर्व रोगांपासून मुक्त होई.

उंषःपान करण्यास अयोग्यः--सेहप्राशन रक्तशाकिं केळी, किवा पोट फुगणे उदरमांद्य, उचकी हे विकार आहेत, तर उषःपान करू नये.

विशेष सचना;--उषःपानाचे मुख्य मुख्य गुणदोष ग्रेंथाक्त वर लढिहिढे

(९७)

आहेत, पण उष:पान स& करणे झाल्यास अगोदर एकाद्या वैधास प्रकाते दाखवन त्याचे सल्ल्याने काय तं करावे. आमचा अनुभव असा आहे कीं, उषःपानानें केव्हां केव्हां हिवताप जडतो. अन्य विकारहि कांहीं होतात. हणन उष!पानास प्रकृति य्रोऔय आहे कीं नाही हे पहार्व

न:ः---मनुष्यास शारीरश्रम, मानसिकशम किंवा अश! प्रकारची अनेक कारणें घडळी झणजे, ल्राय आदिकरून शराराच्या घटकावयवांचे परिमाण घडतात ते शरिरांतन मठ, मत्र, घाम श्वासोच्छु दव्यादि मागांनी बाहेर पडतात

त्यांच्या ठिकाणीं नवीन परम्नाणंचा पुरवठा द्वोण्यास, शरिराची शक्ति कायम राहण्यास, तिची वृद्धि द्वोण्यास अन्न खावे. ढागतें. तसेंच मनुष्याच्या शरिरांत दहून क्रिया चालण्यास उष्णता ढांगते. तीहवि अन्नापातन उत्पन्न होते, आतां अन्ना- संबधी कांहीं गोष्टी लिहितो

१. निर्रानराळ्या जातींच्या अन्नापासन शरीरावर निर्रानराळे परिणाम घडतात, याजकरितां साधेळ तितर्के निरनिराळ्या जातीचं अन्न खार्वे, पालेभाज्या खाव्या

२, मनुष्याचे मुख्य अन्न हटके हणजे धान्य & होय. धान्यापैकी गहूं, सातू, मका हें फार पौष्टिक आहे. तांदूळ हे कमी पौष्टिक आहेत. दूध फःर पौष्टिक पदार्थ आहे. ज्या धान्यामध्यें पौष्टिकपणा फार आहे ते पचण्य फार वेळ लागतो.व ज्यांत कमी पोष्टिकांश अ'द्वे, त्यांस कमी वेळ ळागतो. नवीन घान्य पचण्यास जास्ती बेळ ढागलो याचे कारण ते जड अतत हेच होय.

३. अन्न खाण्यासंबंधाने फार नियमितपणा पाहिजे. ज्यांची इच्छा आपली प्रकृति नीट रहावी अशी आहे, त्यांनी भोजनाचा ।नेयम ठेवावा. नियमित दळी जेवावे, फार उशीरां अगर लवकर जेऊं नये. नियम ठेवल्याने खालेल्या अन्नाचे पचन होऊन चांगळा परिणाम होतो. ज्यास बरीच मेहनत करावी लागते, त्यांनीं दिवसांतून तीनदां जेवावे, बाकीच्यांनी दोन वेळ जेवावे. आपळेकडीळ शेतकरी वगेरे ढोकांस दिवसभर काम करावयाचें असतें, त्यामुळे त्यांस तीनदां जेवावे लागतें, परंतु ज्यांस फार श्रम करावे लागत नाहींत ते दोनदांच जेवतात.

2 अन्न हं प्राणरक्षणास अवश्य आहे हं खरं, परतु जे अन्न खावयाच तें योग्य प्रमाणाने खःतां अधाशीपणानें भकेपेक्षां जास्त खाले तर रोग उत्यन्न होतात. - आरोग्य रक्षणाचा पहिळा मुख्य उपाप मिताहार (प्रमाणशीर अन्न खाणे) हा आहे, याच्या योगाने वातादि दोष कुपित होता त्याचें काम योग्य प्रकाराने चालतें, स्मरणशक्ति, आयुष्य, बळ इत्यादि वाढतात आणि अग्नि प्रदीप्त राहतो.

५. आपल्या प्रकृतीस जे पदार्थ सोसत नाहीत ते गोड ठढांगळे तरी खाऊं

नयेत. शरिरास हितावह असेळ तोच पदार्थ खावा. -

(९८)

६. भोजनाचे पर्वा मीठ आणि आठे खाल्ले असतां तें पथ्यकर, आणि आभ्नि द्वीपक, रुचिकर, जिव्हा आणि गळा ह्यांचे शोधन करणारं असं आहे (७, भोजना'ची समाप्ति मधुर रसाने करावी असें आहे. म्हणून भोजनांती दूध घ्यावें. ८. खाल्लेल्या अन्नाचे चांगळे पचन झाल्याशिवाय दुसर अन्न खाऊं नये. खाले तर पहिल्या अपक्क अन्नावर दुसरे अन्न पोहोंचन त्याचा परिणाम नीट होत नाहीं तर्सेच झधवट हिजलेळे अन्न फार अद्वितकारक आहे ह्षणन तें खाऊं नये ९. जेव्हां गांवांत पटकी किंवा आमांश हे आजार असतात, तेव्हां अन्नाविषयी विशेष काळजी घेतळी पाहिज. अशा वेळेस ढवकर पचणार॑ अन्न असेल तेंच खार्वे भुकेपेक्षां कमी खावे. १०. पोटास तडस लागेपर्यंत कधीहि अन्न खाऊं नये. ११. दुखणेकऱ्यास सदोदित हलकें अन्न द्यावे. त्यास भात खार्णे चांगळें आहे, स्याचा कंटाळा येईळ तर साबूदाण्याची पेज घालावी, किंवा भरड़ी. द्यावी. १२९. साधारण मानानें अन्न पचन होण्यास पासून तास लागतात. कितीएक पदार्थ लवकर पचन होतात. भात एका तासांत पचन होतो. १३. फार तिखट खाणें चांगळें नाही. तिखट बेताचें असेळ तर पचनशाक्ते नीट राहते, आणि फार खारे तर ती बिघडते. १७, उन्हांतून येतांच किंवा . पुष्कळ काम केल्यावर ळागळेंच जेऊ नये, १५. डाळींचे पदार्थ पचण्यास फार व्यायाम पाहिजे, याजकरितां ते बेताबातानें ष्ावे.

१६. अतिकढत अन्न भक्षण केळे तर बलनाश होतो, शीत शुष्क अन्न दु्जर होतें.

१७, आति जलद भाक्षेळळे अन्न ग्लाने करिते,

१८. सवे प्रकारच्या साळींमध्यें तांबड्या साळी आणि खाटक्या साळी श्रेष्ठ आहेत. कुसुंब्याचे धान्यांत गहूं यव उत्तम. संपूण फळशाकांम' , पडवळ, पाले- भाजांमध्ये चाकवत बडीशेप, आणि कंदांमध्यें सरण उत्तम आहे. ह्विदळ धान्यांत उडीद, मिठांत उखर जमिनीचे मीठ, फळांत लहान फणस, आणि शाखांत मोहरी नी भाजी अहितकारक आहे.

विरुद्वाश्ननः--विरुद्दाशन म्हणजे पदार्थ पदार्थांच्या संयोगाने विपरीत द्ोणारे भोजन हे विषासारखें मारक आहे, ह्मणन त्याचे सेवन करू नये.

उष्ण पदार्थ, दूध, तेळकट पदार्थ आणि बेळफळ हे दह्याबरोबर, तप, कळे लाह्या, सातूचे पीठ हे ताकाबरोबर, दूध खिचडी बरोबर, मासे, मांस, गूळ, मृग, मुळे जांभळे, नद्य, आसव हे दुधाबरोबर, विरुद्ध होतात हणन तसे खाऊं नये. दुधभाता-

(१९९)

बरोबर मीठ खाणें, फणसाचे गरे खाऊन विडा खाणें, मध आणि तूप समभागे खाणें विरुद्ध होय,

तेळ, पाणी, काढा, आणि वरण, हे पदार्थ एकदां शिजवून थंड झाळे हणून पुनः ऊन करून खाऊं नयेत, खाल्ले तर विरुद्ध होतात.

कांशाच्या भांड्यांत ८११० दिवस पर्यंत ठेविळेळें तूप खाणें विरुद्ध होय.

व्यायाम!---व्यायाम ह्मणजे श्रम. ते केल्यानें रुधिराभिसरण नीट 'चाठून शरीराच्या सवे भागांत रक्त पसरतें, मेंदूंत स्वच्छ रक्त जाऊत तो चांगल्या स्थितींत राहतो. व्या योगानें विचारशाक्ते वाढते, वातादि दोषांचा क्षय होऊन अग्नीची वृद्धि होते, खाललेळें अन्न चांगळे पचते, कोठा साफ राहून मळरशाक्वि चांगळी होते, त्वचा उष्ण होऊन तींतन घाम येतो, त्याबरोबर शरिरांतीळ घाणेरडे पदार्थ बाहेर पडतात. स्थळ मनुष्यास तर सुखविणारे उत्तम औषध व्यायामच होय. एकंदरींत शरिराचे अवयव बळकट होण्यास अन्नाचे पचन होण्यास त्याची 'चांगळी मदत होते. अन्नाचे पचन चांगले झार्लळे हणजे मनष्यास रोग होत नाही. मात्र ब्यायाम बेताबातापेक्षां जास्त झाला तर प्रकृ!ते बिघडेल हं लक्षांत ठेविळे पाहिजे, तो थ्रोडा थोडा वाढवित गेळें पाहिजे एकदम फार व्यायाम करू लागळें तर स्नायंस बळकटी येतां उलट शक्ति क्षीण होईल.

व्यायामाचे प्रकारः--उड्या मारणे, जलद चालणे, धांवर्णे, माचण नमस्कार घालणे, दांडपट्टा खेळणे, जोर काढणें, घोड्यावर बसून भरघांव जाणे होडींत बसन वल्हीं मारणे, कुस्ती करणें, जोडी मलखांब करणें, जोडी पेलणे, इत्यादे

व्यायाम सव क्रतृत करावा. त्यातन फार करून वसत क्रतृत शीत कालांत तरी अवश्य करावा. दररोज सकाळीं फिरण्यास जाणें फार चांगळे आहे. थंडीचे दिवसांत अंगांत गरम कपडे घाठन मोकळ्या हवेंत फिरावयास जार्वे. जेवल्याबरोबर व्यायाम करूं नये. |

झांपः--श्रमाचा थकवा नाहीसा होण्याकरितां अन्नाचे पचन होण्याकरितां मनुष्यास झोंप अवश्य पाहिजे.

झोप किती घ्यावी तेः--अहोरात्र मिळन मनुष्यानें ७१८ तास झोप घेतली पाहिजे. अगर्दी कमी हटळें तरी तास झोंप पाहिज. या पेक्षांझांप कमी झाळी तर मनुध्याची प्रकाते बिघडेळ. वर लिहिलेल्या प्रमाणापेक्षा जास्त झोप मनुष्यास उपयोगी नादी. जास्त घेतली तर प्रकृति बिघडते. मनुष्याची शक्ति जसजशी कमी होते तसतसा त्याचा आहाराहि कमी होतो, निद्रेर्चे मानाह्वि कमी होते. याच कारणामुळे वृद्ध मनु- ष्यास झोप कमी येते. ज्याचा आहार अधिक असतो त्यास अधिक निद्रा ध्यावी ढागते.

दिवसास निजठें असतां होणारे विकार!--दिवसास झोंप घेतळी असतां बात रक्तादि सवे दोषांचा प्रकोप होऊन खोकळा, श्रास, मस्तकास जडपणा, अंग-

( २०)

वळणें, अरोचक,, अम्निमांद्य, दुर्बेळपणा, इत्यादि विकार होतात, ग्रीष्मक्रतृंत मात्रं दिवसास निद्रा घेतली तर हितावह होते.

दिवसास कोणी निजार्वे तेः-_-ठृषा, शळ, उचकी, अजीणे आणि अतिसार, यांनीं व्याप्त पुरूषांस दिवसाची निद्रा हितावह होते. निषिद्व क्रतचे ठा्यीहि बाल वृद्ध, मेथुनाने क्षीण, उरक्षताने क्षोण, नित्य मद्यपानकता, अश्वादि वाहनाने मार्ग गमनें करून श्रांत, उपवासो, ज्याचे मेद, स्वेद, कफ, रस, रक्त हे क्षीण झाले आहेत तो, अर्जाण झाळेला, या सर्वांस दिवसास दोन घटका निद्रेविषयीं निषेध नाही. तर्सेच रात्रीस जागरण झाळें असतां, जागरण कालाचे अर्ध कांढपर्यंत दिवसास निद्रा हितावद्द होते

झोंप येत नसलो तरी, डाळे मिटून पडावे. झोंप येत नाही. हणन जागरण करणें चांगळे होत नाहीं

निजण्याची जागा!---निजण्याची खोली अशी असावी ..कीं, तेथें ताजी हवा येण्याची साधनं ( खिडक्या दार्रे वगेरे असन जागा प्रशस्त असावी, तेथें प्रकाश असावा, खिडक्य। दारे वगेरे अशा वेतानें मोकळी ठेवावी की, तिकडून येणारा वारा निजणाराच्या अंगावर लागूं नये,

स्वचछताः--शरीर मठीन असले ह्मणजे त्वचेचा व्यापरर नीट चाळत नाही आणि त्यांपासून अनेक प्रकारचे रोग उत्पन्न होतात. कितीएकांस असे वाटत असेल का, मठीनपणा आणि रोग यांचा कांही] संबध नाहीं; परंतु तसे नाहीं. याजकरितां अंग अंगांतील कपडे स्वच्छ ठेवावे. शरीर स्वच्छ असले ह्मणजे मनुष्याची बुद्धि तीक्ष्ण होते, क्षधा चांगळी लागून अन्न पचन होतें, मळीन लोक बहुधा व्याधिग्रस्त असतात.

तर्सेच मठमृत्रादि मार्ग, हस्तपाद प्रक्षालहन, मुखमाजन, जिव्हाशुद्दे, इत्यादिकांच्या स्वच्छतेकडे विशेष लक्ष दिले पाहिजे. ' |

मठशुद्दिः--प्रकृति चांगली राहण्यास रोज सकाळीं मलशुद्धीस साफ होणे विशेष अगत्याचे आहे, मठशद्धीस साफ झालें नाहीं तर अनेक रोग जडतात. दांत स्वच्छ ठेवल्याने दांतावर बशी जमन दांतासं कीड लागते दांतीचे मळांत होऊन तो पोटांत जाऊन अनेक विकार होतात तरी कोणतीही वस्तू खाण्यापर्वी चांगळी "वळ भरून दांत स्वच्छ करून खावी, हात पाय तोड धुऊन मग जेवण्यास बस- ण्याची पद्धत याच मद्यावर पूर्वी पासन सुरू आहे

, मलशुद्रीस साफ होण्याची कारणें उपचारः--सिग्ध पदार्थ

(दध तप ) कमी खाणे, अपचन, राहण्याचे ठिकाण'ची, हृवापाण्याची परिस्थिति अनुकूल नसर्णे, वातविकार, इत्यादे कारणांनी मळशाद्वे होत नाही हाणून या

(२९)

गोष्टांकडे लक्ष पुरवावे. सारक अशा भाज्या, फळें अन्न खावे. यादी नं. ८४ चे चर्ण घ्यावें. एरंडेळाची पोळी खावी. यादी नं. १९७४ पहा.

वि० सृ०--मलशुद्धी करितां ओषध रोज घेऊं नये, रोज घेतल्याने त्याच औषधांचा कांहीं दिवसांनीं उपयोग होत नसतो. कारण तें आहारवत होतें. सबब प्रकाते निरोगी राहण्यसाठीं एनिमा द्यावा.

स्नानः --आर्य वैद्यकांत ख्रानाचें मोठें महत्व मानिळे आहे. हजारा कामे असली तरी खानाची वेळ चुकवू नये. सान हे अभि प्रदीप्त करणारें वी्यकारक आयुष्यवधेक शुभदायक असून कड, मठ, श्रम, आळस दाह यांचा नाश करणारे आहे असें मानले आहे.

स्रानाचे योंगाने शरीर स्वच्छ राहते हे सवांस माहितच आहे. दुसरी गोष्ट अशी कीं, शरिराच्या बाह्य त्वचेळा पुष्कळ छिट्रिं असल्यामुळें त्यांतेन घाम येतो, त्याच्या बरोबर शारेरांतीळ घाण त्या घामाचे द्वारें रात्रंदिवस बाहेर पडत असते, यामुळें तीं छिद्रे चोदिळीं जाऊन शरिरांतीळ घाण बाहेर जाण्यास प्रतिबंध द्वोतो आणि ती घाण शरिरांत राहिळी ह्मणजे बाधक होते. खञ्रान केल्यानें चोंदळेळीं छिद्रे मोकळी होऊन शारिरांतीळ घाण बाहेर जात असते, तसें होणें दृष्ट आहे. याजकरितां नेहर्मी ज्ञान करावे तें साधेल तितके सकाळी करावें. दिवसास श्रम करणारे लोकांनीं संध्याकाळीं करणें चांगर्ठे.

ख्रानाचे योगार्ने मस्तकांतीळ मेंदू थंड राहतो आरोग्याहि प्राप्त होतें.

उष्ण प्रकृतीचे माणसास थंड पाण्यानें स्रान करणें चांगलें, सञ्रानाचे वेळी मस्तकावर पाणी घेणें तें थंडगार अगर कोमट असें ध्यावे. ते कढत असर्छे तर मेंदूस इजा होईळ. गळ्याखालीं मात्र ऊनपाणी घ्यावें ह्मणजे सव अवयतांचे श्रम दूर होतात. तापकरी माणसाने 'चांगळी शाक्ते आल्याशिवाय ख्रान करू नये; कारण त्यापासून ज्वर उठटण्याचा संभव असतो.

प्रकाशः--आरोग्य राहण्यास स॒याचा प्रकाश विशेष जरूरीचा आहे ही गोष्ट पूर्णपणे लक्षांत ठेवावी. स॒योचा प्रकाश प्रत्यक्ष ज्या भागांत पडतो, अशा भागांत दिवसाचा बराच भाग प्रत्येकाने काढावा. ज्यांस प्रकाश मिळत नाहीं. अशीं झाडं मनुष्ये रोगी ख्जी होतात हं बहुतेकांस माहितच आहे.

तुबाकूः-- तंबाकू खाणें ओढणें 'चांगळें नाहीं. याचे योगाने तृषा, सुस्ती, पित्तविकार, खोकला, वगेरे उत्पन्न होतात. ढहानपणापासून ही सेवई जडल्यास शरीराची वाढ खुंटते, मज्जा-तेतूची शक्ति कमी होते, अपस्मार, रक्तपित्त, झम्डपित्त, मस्तक किरणे इत्यादे विकार जास्त होतात. याकरितां तंबाकूर्चे व्यसन

(२२)

करू नये. २०॥२५ वर्षांचे आंतीळ मनुष्यास तर हें व्यसन जडर्ळे असतां वृद्धापकाळी फार इजा सोसावी लागते.

धातूची वृद्धिः--शरीरांत शुक्र धातूची वृद्धि होऊन ती व्यवस्थितपणे राहणे हे प्रकृति चांगळी राहूण्यास मोठेच साधन आहे. फार तर काय परंतु आजन्मांतीठ प्रकाति सुख, मुख्यत्वेकरून यावर अवलंबून आहे.

अडिकडे अल्प वयांत बरेच असामीस अशक्तता, चहा वंगेरे फार घेऊन कामवासन. उत्पन्न होते, त्यांची समजत अशी होते कीं, शरीरांत धातू वाढल्या- मुळें ही वासना उत्पन्न झाडी. मग अशा समजुतीने ते आपल्या धातूचा व्यय

(*< जड

करितात, कितीएक मुष्टि मैथुनास प्रवृत्त होतात, कितीएक परस्रीचे ठायी रत होतात, परंतु ह्या सवे घातुक गोष्टी आहेत. शरीरांत धातु वाढल्याने कधीहि वाईट परिणाम व्हावयाचा नाही. मात्र मनोविकार उत्पन्न होतांकामा नये. मनोविकार उत्पन्न होणें दोणं ज्याच त्याथ स्वाधीन आहे. मनाचा निग्रह केळा ह्मणजे तो कर्धीहि उत्पन्न होणार नाही. जो २० वर्षांचे आंत विषयासक्त होतो, त्याचे शरिरांत तेग मालक

होऊन राहतात. याकरितां शक्र धातप चांगल्या प्रकार रक्षण करावि

शक्र धातचें रक्षण होण्यास वाहे होण्यास पचन क्रिया चांगळी असली प!हिजे. पचनक्रिया 'चांगळी नसल्याने त्यापासून रस कमी उत्पन्न होतो, शुक्र धातंत भर पडत नाही, एकंदरीत “' ठशाक्र धातचे कृपणाप्रमाणे रक्षण केळे पाहिजे, हीं सव!त महत्वाची गोष्ट लक्षांत ठेवावी

(वेशष सरचना-प्रक्राते चांगळी राहण्यास हवा, पाणी, अन्न, न्यायाम स्वच्छत!, झोप, इत्यादि गोष्टीविषयी मार्गे सांगितल्याप्रमाणे व्यवस्था ठेवावी. या विषयाचं जास्त विवरण केडें असते तर चांगळें झाळे असते; परत तशारने पस्तक वाढणार. हणन इतकाच सचना करितां की, या गोष्टी अति महत्वाच्या आहेत.

रोग होऊन मग औषध देण्यापेक्षा वरीळ गोष्टीप्रमाणें वागन रोग होऊं देणें चांगले.

प्रकरण ३. रोगासत्तीची मुख्य कारणे, वातपित्तादि दोषांचे प्रकोप,

दोमन, अष्टविभ्रपारेक्षा, इत्यादि. ---_:<!399>««<€०-----

नियमितपणानें वागणे, बहुत पाणी पिणे, भलत्याच वेळी जेवर्ण अनि- यमित आणि अपथ्यकर अन्न वगेरे खाणे, दिवसांत निजर्ण, रात्रीं जागरण करणे, मलभत्राचा रोध करणे, मोकळी हवा घेणे, अस्वच्छ पाणी पिर्णे, अस्वच्छता इत्यादि कारणांनीं रोगाचो उत्पत्ति होते.

वात, पित्त, आणि कफ, यांचे दोष:---वर सांगितल्या अन्य कारणांनी शरिरांत वातापित्तादिकांचा कोप होऊन, ते रसादि धातस दषित कारेतात; ह्मणन त्यांस दोष असं ह्मणतात, यांची कर्म कोणतीं, प्रकोप आणि शमन कर्से होतं याबद्दळ खालीं सांगता

वात दोषाची कर्मः--अंगाळा खरखरीतपणा, संकोचन, ठणका, शल, काळे- पणा, चेष्टानाश, स्पशीने अज्ञान, शेत्य, रुक्षत्व, आणि शोष, हीं वायची कर्म आहेत

वात प्रकोप कारण --ढाक, वाटाणे, हरभरे, सावे, मूग, तुरी, पावटे, रान- मग, मठ, कडंईंचे बी, मसुरा, ह्रीक, कडू तिखट तुरट शीतळ रुक्ष लघ॒ असे पदार्थ, अल्प भोजन, विषम भोजन, निरशन, भोजनोत्तर लागळेच भोजन, भोजन जिरल्यावर फार श्रम, भार वाहणे, फार मार्ग चालणे, झाडावरून पडणे, मोठ्या स्वराने अध्ययन, धातक्षय, जागरण, मलमत्रादिकांचा विरोध, वारंवार मैथन अपानादि वायचा रोध, फार वाते, फार रेच, अति रक्तस्राव, चिंता, शोक, भय, वषोक्रतु शिशिरक्ततु दिवसाचा रात्रांचा तिसरा भांग, मघोदक, पुर्वेकडील वारा, आणि थंडी, इत्यांदिकांनीं वायूचा कोप होतो.

बातप्रकोप महिनेः:--मागेशीष, पोष, माघ, आषाढ, श्रावण भाद्रपद, हे महिने वात प्रकोपाचे आहेत.

वातशमन:---ारग्ध, उष्ण, जड, बलकर, खारट, गोड, आंबट, तेळ, ऊन, ख्रान, अभ्यंग, अंगास उटणी लावणें, घाम, नस्य, शयन, बसणें, इत्यादि प्रकार वायूची शांतते करितात,

( २४)

वातंवृद्धि लक्षणः--वायू वाढंठा असतां कृशता, खरखर्रातपणा, उभ्णाची इच्छा, मळाचा खडा, अशक्तता, आणि निद्रानाश, हीं लक्षणे होतात

पित्ताची कर्मः-अत्यंत श्रम, घाम, दाह, अंगावर लाली, दुगौधपणा, अंगाला

लसरपणा, अंगावर गांधी, बडबड, मच्छा, भ्रम, हीं पित्ताची कर्मे आहेत-

पित्तप्रकांप कारणः---तिखट आंबट मद्य खारट उष्ण उडीद तीळ कुळांथ्र दही. ताक मद्य यांचें सेवन, आणि क्रोध, सथताप, उपवास, अभिभय, श्रम, शुष्क- शाका, अजीण, अजीणेकारक भोजन, पज्जन्य जाण्याचे दिवस. मेहनत, शरद्त भीष्मक्रतु, माध्यान्ह, आणि मध्यरात्र, इत्यांदे कारणांनी पित्ताचा कोप होतो

पित्तप्रकोप महिने:--आशधीन, काक, वैशाख, जेष्ट, दे पिचत प्रकापाचे माहेने आहेत.

पित्तोपशमन:--कड, गोड, थंड, तरट, वारा, छाया, रात्र, पाणी, चांदिणे भयार, कारंजी, कमळे, स्रियांचे आढंगन, तप, दध, रंचक, अंगावर पाण्यादेकांचं सिंचन, रक्तस्राव, आणि लेप, इत्यादि उपचार्‌ पित्ताळा शांत करितात

पित्तवद्धि लक्षण:--विष्ठा, मत्र, नेत्र, अंग यांना पिवळेपणा, इंद्रियांस क्षीणत संताप, मछां, थंड पदाथांची इच्छा, थोडी निद्रा, हीं लक्षणे होतात

कफाची कमे--शारिराठा पांढरेपणा, थंडपणा, जडपणा, कड, चिकटपणा सज, काम ढवकर हाणें, ही कफाची कर्मे आहेत.

कफप्रकोप कारणः:-- रर, क्षार, मधुर, आंबट, ख्रिग्ध, उडीद; तीळ द्रवपदार्थ, दही, दिवानिद्रा, शीत, निचेष्टपणा, आणि दिवसाचा रात्रीचा पहिला भाग, भोजनोत्तर काळ, आणि वसंतक्रतु, या कारणांनी कफाचा प्रकोप होतो.

कफप्रकेप माहने:--फाल्गुन आणि चेत्र हे दोन महिने कफप्रकोपाचे आहेत. ह्या महिन्यांत थंड पाण्याच्या प्राशनानें श्लेष्मा उत्पन्न होतो |

कफोपशमन:--खूक्ष, तुरट, तिखट, व्यायाम, स््रीगमन, मागगमन, युद्ध, जागरण, जलक्रीडा, धूम्रपान, ताप, मस्तकरेच, वांति, घाम, आणि पॅड बांधणें, इत्यादि कफाळा शांत करितात. | |

कफवृद्रे लक्षणें--मळ, मूत्र, नेत्र, त्वचा नखें हीं पांढरी त्यांस थंडपणा अंगाढा जडपणा, अतिनिद्रा, ग्ळाने, तोंडाळा पाणी सुटणें, ही लक्षणें होतात

क्रतुविशषेषे दोषांची उत्पत्तिः--हेमंतक्रतु वर्षाक्रतु आणि शिशिरक्रतु यांमध्यें वायुचा कोप होतो, आणि शरदतु ग्रीष्मक्रतु यांमध्यें पित्ताचा कोप होतो वसंतक्रतुमध्ये कफाचा कोप होती.

कोणत्या दोषावर काय योजावे तेः--कफप्रकोप झाला असतां नस्य वमन, पित्तव्याधीवर रेचक, आणि वातव्यार्धांवर शोधन घ्यावें. त्रिदोषजांनेत व्याधी- वर सवे उपचार करावे.

(२५)

दोषत्रयक्षमनः--कफाला शत्रसारखा तीक्ष्ण औषधांनी, वायूला खेहूनद्रव्यांनी मित्रासारिखा, आणि पित्ताळा मधुर शीतळ पदाथानी जांवयासारिखा जिकावा

रात्रदिवसांत दाषत्रयाचा कोप:--दिवसाचे पवभागीं प्रदोषकाळी श्रेष्म- कोप द्ोोतो, मध्यान्ह मध्यरात्री पित्तकोप होतो, आणि अपराण्हू काळी मध्यरात्री नंतर वायचा कोप होतो

सहा रसांचे गुण मधुररसः--शीत, धातु बल यांतें देणारा, नेत्रांना हितावह, वायु पित्त यांचा नाशक, आणि स्थलता करणारा आहे, आम्ल रसः--उष्ण, कफ पित्त रक्त यांतें करणार, दांत नेत्र भुकाटे, यांचा संकोच करणारा आणि वातनाठक आहे. | _ खारट रसः---पाचन, पित्त कफ यांना करणारा, पुरुषत्व वायु यांचा नाशक, शरिराठा शिथीळ आणि मृदु करणारा आहे कडू रतः---शीत, तृषा मूच्छा ज्वर पित्त आणि कफ यांचा नाशक आहे विखट रसः--रुक्ष, मेद श्लेष्मा कंडू विष यांचा नाशक, पित्तवात करणारा, आणि शोषक पाचक असा आहे तुरट रसः--त्रणाला भरणारा, स्तंभन, रेचक, थंड कफ रक्तपित्त यांचा नाशक, आणि लघु असा आहे.

अष्टविध परीक्षा.

रोग्याच्या परिक्षेची स्थाने आठ आहेत तीः-नाडी, मत्र, मळ,

जिव्हा, नेत्र, शब्द, स्पशी, आणि रूप. नाडीपरीक्षाः-ह!त!चे आंगठ्याचे मुळीं वात, पित्त आणि कफ, या तीन प्रकारांनी नाडी वाहत असते. शास्त्ररीतीप्रमार्णे रान केढेल्याची, तेळाभ्यंग केढेल्याची, भोजन केळेल्याची, आणि क्षुधेने तृषेने पीडित झाळेल्याची नाडी पाहूं नये. प्रातःकाळी ठठून घडिमात्र स्वस्थ बसलेल्या परुषांची उजवे हाताची ख्रियांची डावे हाताची नाही पहावी नाडीची गतिः--वाताचा प्रकोप झाळा हणजे नाडीची गति जळू सषे यांच्या गतिप्रम!णे वांकडी होते, आणि पित्त प्रकोप झाळा हणे नाडीची गाते बेडूक कावळा, यांच्या गतिप्रमा्णे होते. कावळा बेडक याचे गमन उड्या मारत मारित असते. कफ प्रकोप झाला म्हणने पारवे हंस पक्षी यांच्या गतीप्रमाणे नाडीची गाते होते. हंस पारवा यांर्चे गमन हळू हळू असतें. त्रिदोष (कफ, पित्त, वात, यांचें ऐक्यत्वान प्रकोप होणे याळाच संन्निपात म्हणतात. ) झाळा असतां ळाबा तित्तिर पक्षी यांच्या गतीप्रमाणें नाडीची गति होते. लावा तितिर पक्षी यांचे गमन त्वरित

(२2६)

असते. दोन दोषांचा प्रकाप झाळा म्हणजे नाडी केव्हां मंद केव्हां चंचळ वाहूते या प्रमाणें क्षणोक्षणी गतींत फेर पडतो.

ज्वरित मनष्याची नाडी मोठ्या वेगानें चाळते. सामान्य ज्वराचा प्रकोप झाला म्हणजे नाडी उष्ण असन मोठ्य'नें वाहते. मोर्या रक्तदोषाच्य़ा योगाले नाडी जडू होते थोडी उष्ण वाहते, तशीच आमांशाच्य| योंगाने ताडी जड वाहते. गभिणीची नाड़ी गंभीर पृष्ट हलकी अशी वाहते. |

कामातुर पणानें क्रोधार्ने नाडी मोठ्या वेगानें वाहते. भीतीच्या योगासें नाडी क्षीण वाहते, जडराझि मंद ह्ञाल्य़ानं धातु क्षीण झाल्याने भ्षाणि चिंतेच्या योगात नाडी अगदी मंद वाहते. आणि क्षुथेच्या योगानें नाडी चंचळ वाहते.

तर्जनींची ( अंगृष्टा जवळीळ बोटाची ) नाडी वहात असतां किंवा नाडी स्थानापासून चळळी असतां रोगी वांचणार नाहीं. जी न!डी आति मंदमंद गुंतत वाहते, ती प्राण्याचा नाश करणारी आहे असं समजावें

नाडीचे ठोके:--क्त!ऱयाचे जागी ( डावे हाताकडीळ स्तनाचे खालीं ) छातीशी कान लाविळा असतां कटकट ( घड्याळाप्रमाणें ) सारग्वा आवाज होत असते ह्यास हृद्याचे व्वाने असें म्हणतात. नाडीची व्याख्या थोडक्यांत अर्शी आहे. रक्ताचा प्रवाह एक सारूवा पाळला असता च्यात वळांवळा जसजसे आणखी रक्त येते तसतझी घममी उसळते त्यास नाडी ह्मणतात. मोजण्यास सोइस्कर पडावे हणन नेटद्दमी पुरुषाची उजवे ख्रियांची डावे हाताचे मनगटाजवळ नाडी पहाण्याचा प्रघात भाहे. निरोगी जवान मनुष्याची नाडी एका मिनेटांत सुमारे ७५ वेळां उडते. उपजल्यापासन वृद्चावस्थेपयत नाडीच्या ठोक्याची संख्या कमी होत जाते, साधारणपणे ख्रीची नाडी परुषाच्या नाडीपेक्षां कांही. जळद चालते. आरोग्यांत साध!रणपर्ण नाडी, श्वासोच्छ्यास छातीस ठोके यांचे परभाण सारखे असत नाडीचे साधारण प्रमाण खालीं ळिहिलेप्रमाणे आहे

गर्भस्थानांत गर्भाची नाडी एक। मिनिटांत १५० वेळां उडते.

जन्माचे वेळी १३५ 2 ठ्षे पयत १२5 *< १) 9५5 -! 2१ १2 9 &्ञ . 7 ९० १4 "१ ११ १2 ८० तारुण्यांत ७०ते ८०

वृद्वावस्थेंत ६० ते ७०

(२७)

आरोग्यात नाडी सकाळच्या वंळी कांहीशी जठढद॒ चाढते, दिवस वर्‌ यंत तशी ती कांहीं मंद होते. मध्यरात्री फारच मंद पडते, उभे अपततां नाडी जलद, बसळो असतां त्याहून मंद निजल्यावर त्याहून मंद 'चालते

अंगांतील उष्णतामान:-- निरांगी स्थितींत मनुष्याच्या अंगांत उष्णतामान सारखें असतें. अशक्त प्रकृतीच्या माणसांत विशेषतः: स्त्रियांत हें मान अर्धी डिग्री फ़ररकानें जास्तही आढळण्यांत येतें. आंगांतीळ उष्णता मापण्याकरितां पाऱ्याचची नळी--थमीमीटर--मिळते. या नळीवर ९५ पासून ११० पर्यंत आंकडे घातळेळे असतात. कोणत्याही स्थितींत शरिराची उष्णता पाहणें असेळ तर थमामीटरमधीट पारा ९६ पर्यंत खाठीं उतरून खार्कोटींत धरावा. थमीमीटर किती वेळ ठेवावा हे त्या नळीवर लिहिलेलें असतें त्यापेक्षां थोडा वेळ जास्ती ठेवन मग पहावा, खाक पसन मग थर्मामीटर लावावा

हर्वतीळ उष्णतामानावर थोडे शरिरांतीळ उष्णतामान वाढत असतें, परंतु ९८.४ हें सवसाधारण चांगळे प्रकृतीचे उष्णतामान समजण्यास हरकत नाही १०१ किंवा त्यापेक्षां थोडें जास्त ज्वराचें मान वाढळें तर त्याचा परिणाम मेंदूवर होतो, हणन तापाचे प्रमाण वाढल्यावर डोक्यावर कोलनवाटरची पटी ताप कमी होई पर्वत ठेवावी. १०० तापाचे प्रमाण आल्यावर कोळनवाटरची पटी नको. बर्फ ठेविलें असतां उष्णता लवकर कमी होते

म़्ञ् परिक्षा-प्रात काळीं साठ्या 'हांट्स उठन कांचेच्या कवा शिश्ाच्य। पाड्यांत मत्राची पहिळी घार शेवटचा घार खेरीज करून पम धरावे. नेतर ले मत्रपात्र सारख्या भमीवर स्वच्छ उजडांत ठेवावे, आणि त्यांत गवताचे काडीनें मोठ्या कुशलतेनें तिळाचे तेलाचा बिढ टाकन साध्यासाध्य विचार करावा, मृत्रांत टाकिळेला तेळाबेंदु चोहोकडे पसरळा ह्मणजे बहुधा रांगी साध्य आहे असें जाणावे, आणि बिदूळा कांहीं उंचपणा असेल तर कष्टसाध्य, तो मत्राच्या तळास गेळा तर रोगी खर्चित मरेळ असें समजावे. मंत्रांत तेळबिंदु टाकतांच पातळ छायसारख्या पसरला हणजे वातदोष आहे असें समजाव, बडबडे आले ह्मणजे पित्तदोष जाणावा, स्वच्छ प्रभा पडळी ह्षणजे कफदोष जाणावा. तसंच तेळाविद पवस बाढत जाईळ तर रोगी ढवकर'च बरा होईळ असे जाणाव. दक्षिणेस पसरळ तर ज्वर आहे अस समभाव, उत्तरेस पसरेळ तर रोगी रोगरहित आहे असें जाणार्वे. बिंद ईशान्य, आग्नेय, बायग्य नैक्रंत्य यांपैकी एखाद्या दिशेस पसरेळ, किंवा बिंद पसरून आंत छिद्रे होतीळ किंवा

नुष्याचे धडासारिखा किंवा तोडलेल्या ह्ातापायासारिखा किंवा तरवार मसळ बाण

षड्ठा दांडा यांसारिखा आकार होईळ तर असाध्य जाणावा.

तेढाचा बिंदू टाकिल्यावर त्याची हृंसपक्षी, तळाव, कमळ, हत्ती, 'चबरी, छत्र घोरणे किंवा बंगला वाची आकुनि होटल तर रोग्यास छापिल यशो होईल

(२८)

ठोकळ अनुमाने:--स्वाभाविकपणें मोठ्या मनुष्यास चोवीस तासांत ह्मणजे एक दिवसांत ४० ते ५० औसपर्यंत लघवी होते. याहून जास्त जाहल्यास प्रकृतीत कांहीं दोष उत्पन्न झाला असें समजावें. ज्वर, हगवण, कॉलरा, आंब वगेरंनीं शरि- रांतीळ पाणी कमी होऊन लघवी कमी होते मूत्रढ औषधें पोटांत गेल्याने, 'चह्। किंवा पाणी फार पिण्यानें, मेहाचे विकारांत अगर थंडी जाहल्यानें ढघवी फार होते.

ळढघवीचा रंग स्वाभाविकपर्णे स्वच्छ पाण्यासारिखा असतो ती दुर्गंधयुक्त नसते. दुगंधयुक्त असेळ तर मूत्राशयगत कांही रोग आहे असें समजावें. मृत्रांत जर रक्त जात असेल तर तें ढाळ अगर काळें दिसतें. स्ळेष्म, पृ वगैरे असेळ तर ढघवी गढूळ असते. ढघवी थोडावेळ तशीच ठेविळी तर तळाशीं सांकव जमतो.

मूत्राच्या रंगावरून रोगाची परीक्षा.

वायूचा प्रकोप झाला असतां--निळ्या रंगाचे रुक्ष.

पित्तप्रकोप---तांबूस, पिंवळ्या रंगाचे तेळासारिखें.

कफप्रकोप---चिकट सांचलेल्या उदकासारिखें,

वातानें--पांडुरवणे.

पित्ताच्या योगाने--- पिवळे.

कफानें--फेनयुक्त असून पांढरे.

सन्निपातानें--काळें किंवा सवे मिश्रित रंगाचे.

वातपित्ताने---धूम्रवणे उष्ण उदकासारि्खे.

कफपित्तानें--तांबूस असून गढूळ.

जलोदरानें--तुपाच्या कण्यासारिखे.

अजीणोपासून---तांदुळांच्या धुण्यासारिखं.

आमवायूनॅ---ताकासारिखें.

वातकफ!नें--पांढरें बुडबुड्यांनीं युक्त असें.

अजीणोपासून ज्वर असल्यास---शेळीच्या मूत्रासारिखे.

नवज्वराने--प्रम्रवर्ण पुष्कळ,

अपचनानें--महाळुंगाच्या रसासारिखे किंवा कांजीसारिखे किंवा पाण्या-

सारिखे, किंवा चदनासारिखे. |

जीणज्वरानें--रक्तासारिखे.

नातत््वराने- - कुकवासारिे छा. |

.क्षयरोगाने--उष्ण खालचे पिवळे आणि वरच रक्तवणे:

बाळंतरोगाने---पिंवळे असून वरची छाया कृष्णवण,

रक्तपित्तार्ने---रक्तवणे, उष्ण, आणि ख्रिग्ध,

शिरोरोगानें--_मंजिष्ठासारिखें.

(२९)

असाध्य रोगाचे--नीढवरण,

उद्राने---गाढवाच्या मृत्रासारिखं,

मेहानें--पुष्कळ आणि गढळ.

मुतखड्यानें--त्वच्छ गोमेद मण्यासारिखें असून मत्राळा बोकडाच्या मृत्राची

घाण येणे

मलपरिक्षा--आयचा कोप असतां मठ फेसयुक्त रुक्ष धम्रवणे, पित्ताचा पिवळा हिरवट गंधियुक्त, कफाचा श्वेतवणे, त्रिदोषाचा सवे लक्षणांनी युक्त, अजी- णींचा दुर्गंधीयुक्त, क्षयाचा इ्यामवणे, असा असतो. अतिहुभ्र किंवा अतिकृष्ण, तसाच पिवळा किंवा अरुणवणे असून अत्यंत उष्ण, असा मळ झाढा असतां मृत्यु- कारक जाणावा.

नेत्रपारिक्षा--वायचा कोप असतां डोळे निस्तेज, धरकट, दहायुक्त, किंचित ळाळ, ताठळेळे, चचळ असतात. पित्ताचे योगानें पिंवळे हळदीसारिखे, लाल दहायुक्त, आणि दिवा पाहण्यास असमर्थ, कफाचे योगानें पांढरे, निस्तेज, चिकट, त्रिदोषानें लाळ असन किंचित काळे असे दिसतात.

जिव्हापरीक्षा--वाताने थंड खरखरीत फुटलेली, पित्ताने--आरक्त, कफार्ने---पांढरी चिकट, त्रिदोषाची--काळी कांटे असलेली अश्ली, मरणकाळीं खरखरीत आंत ओढलेली फेसयुक्त चळनवलन रहित अशी असते,

रूपपरीक्षा--वाताचे योगाने शरीर तेजरहित काळसर असें होतें. पित्ताने पतिवणे थोर्डे सजीर असते. कफानें तोंड कळाहीन असन तेळकट, डोळे सुजीर आणि चिकटलेले असं होतें

शब्दपरीक्षा--कफाने स्वर मोठा, पित्ताचे स्पष्ट, आणि वायूने दोहो लक्षणा- हन भेन्न हणजे * घघर? असा स्वर होतो. त्रिदोषांचा सव लक्षणांनी यक्त असतो

स्पशेपरीक्षा--वायने अंग खरखर्रींत व, पित्ताने उष्ण, आणि कफाने शीतळ असतें

मरणिन्ह--मरणकाळीं मनुष्याचे तोंड सकणें, अंगावर काळे डाग दंतपोफ़े काळी, नाकाजवळची जागा थंड; हातपाय लुळे, कानाच्या पाळ्या पडर्णे, थेड, किंवा उष्ण आ्रासोच्छ्ास, शरीर थंड, इत्यादि चिन्हे होतात.

आषधी प्रतिनिधी.

एखादें औषध मिळाल्यास त्याचे अभावी खाढीं लिहिल्याप्रमाणे प्रतिनिधि ( जामीन ) दुसरं भोषध घ्यावें, परंतु जें औषध काढ्यांत किंवा चूर्णांत मुख्य ह्मणजे पहिल्यानें सांगितळें आहे, त्याचे अभावीं मात्र घेऊं नये.

(२०)

जज * < | ळ्‌ | €-__ (२ औषधाचे नांव. . प्रतिनिधि. औओषधीच नांव प्रतिनिशि |

0 0 शकाल हट. ०. जळ *-> > यया म्य ०० अलप

| - ऱय्याची आंब. , ळवग वी त्स 1 रभऱ्याची आंब | [यपत्री * आमट चुका, पहाडमूळ | सफेत मुस ठी. अतितिष, नागरमोथे पिंपळी. मिरी, , करतुरी- जायपत्री | पुष्करमूळ ' कोष्ट- कापर चेदन ' रसांजन, दारू हळद. कंकाळ वेळची, जायपत्री, | रिंगणी, कडुनिंब. खरसाळ कडुानंबाची साल. | लोहूकांत. पोलाद. गोषधीचें नांव, प्रतिनिधि | यु नांव, | प्रातिनिधि. 6४ 1. :८ | रा ग्जापपळा, | ।पिपळमूळ. . वाळा. नागरमोथे, चवक. . गर्जापिपळा, ' वेखंड. कोळिजन, चित्रक. दांतिमळ, पेपाळ- ठिळाजित. सोरा. चँदन, ताळा, कापर ' जाईची फले ' ळव, घायटीच फळ , मोहाचे फट दारुहळढ. हळद. शेळीचे दूध- | गाहेचे दभ . सोने, : छोहभस्म, सुवणेमाक्षिक. : सोनगरू. -संचळ. मीठ,

]

ढाळकाचा विधी.

ढाळक तेतऊ असता वातपित्तादे दोष कमी होलात. जठाराप्रे प्रदीप होतो, इंद्रियांस शक्ति येते, धात आणि वय यांना स्थीरपणा येता ढाळक कोणास द्यावे--जीणेज्वर, भगंदर, मूळव्याध, वातरक्त, पांडू,

(1

उदर, गुल्म, प्रीहा, ओकारी विषुची, कणरोग, नासारोग, मस्तकरोग, उपदंश, कृमि

्ड्े 4

शळ, वातरोग कफरोग, यांनीं पीडित असेळ तर ढाळक द्यावे

क्त

ढाळक्र कोणास देऊ, नये तं--बाल, वृद्ध, गगिण, बाळंतिण, उरक्षताने क्षीण, भयाभीत, श्रम झालेला, मंदाभ्ने, तृषित, रुक्ष, यांना ढाळक देऊं नये

ढाळक देण्याविषयी साधारण लक्षांत ठेवण्याच्या गोष्टी ज्या मनुष्याचे कोठ्यांत फार पित्त असतें, त्यास रेवक फार लवकर ळागू पड?

१9

( २१)

यांजकरितां द्राक्षे ढदथ % एरंडेळ हीं एकत्र करून ढाळक द्याव. ज्याच कोठ्यांत कफ फार असतो, त्यास निशोत्तर कटकी बहाठ्याचे शेंगेचा मगज हीं तान ओषधं एकत्र करून ढाळक द्यावे. ज्याचे कोठ्यांत फार वाय आहे, त्यास निवडुगाचे दूध किंबा जेपाळबीज इत्यादिक योजन ढाळक द्यावे, किंवा नाराचरस (यादी नंबर ८५ ) किंवा इच्छाभेदी (यादी नंबर १२० पहा ) द्यावा. पित्तांच आधिक्य असतां द्राक्षे गुळाबफूळ किंवा बडिशेप यांपैकीं एकाद्याचे काढ्यांतून निशोत्तराचं चरण द्यावे. कफा- धिक्य असतां त्रिफळेचा काढा गोमत्र एका जागी करून त्यांत संठ मिरी पिंपळी यांचे 'चण घालून द्यावे, वायूने पीडित असतां निशोत्तर सेंथव सुंठ यांचं

चूर्ण लिंबूचे रसांत द्यावे

: क्रतुभेदेकरून ठाळके-वर्षाक्रतृंत--( श्रावण भाद्रपद ) निशोत्तर इंद्रजव पिंपळी सुंठ यांचे 'चण द्राक्षाचे काढ्यांत मध घालून ध्यावे. शरद्तूंत-- ( आश्रिन कार्तिक ) निशोत्तर धमासा नागरमोथे पांढरा चंदन जेष्ठमध यांचें चणे द्राक्षांचे काढ्यांत द्यावे. हेमंत करतत -(मार्गशीपे पोष) निशोत्तर चित्रक पहाड- मळ जिर देवदार वेखंड 3याणि पिसोळी यांचे चण ऊन पाण्यांत द्यावे. शिशिर-- (माघ फाल्गुन ) आणि वसल १तत-( चैत्र वशाख ) [पपळी सघव नेशांत्तर आणि सुंठ यांचें चण मांत द्याव, ग्रीष्म कतूत--( जेट आषाढ ) निओोत्तराचे चण साग्वर घालन द्यावें.

नळाश्रित वायु असेल तेव्हां निशोत्तर भाग, सेठ संघव आणि हरडेदळ दी प्रत्येकी एकेक भाग, यांचे चणे ऊन पाण्यांत द्यावे.

ढाळ चांगठे होण्यास उपचारः--ढाळक बेतल्यावर डोळ्यांना थंड पाणी ळावून डोळे पुसावे; विडा खावा सुगेधादिक पदढार्थे हुंगाव, आणि ढाळ होत असतां मध्ये मर्ध्ये थोडे कोमट>पाणी वारवार प्यावे.

ढाळ झाल्यावर कसं वागावेः:--वाऱ्यांत बसू नय, झाप घेऊं नये, थड पाणी पिऊ नये इतकेंच नाही तर त्यास स्पश्ष सद्धा करू नये, अजीणे, परिश्रम आणि 'मैथून हीं करूं नयेत.

' ढाळ बेद होण्यास उपचार:---आंब्याची साळ गाईचे दद्यांत अथवा कांजींत वाटन कल्क करून नाभोचे ठावी लेप करावा. शेळीचे दघ प्यावे, तपभात खावा. मोगळी एरंडार्चे पाळ ताकांत किंवा तांदळाचे धणांत उगाळन प्यावे

न. अपणा -नाऱया -*>२०----> टना लान. पक >

क॑ एरडेळांत ळोखढाचे पळत सुठोचा तुकढ] टाकून कढ आणाबा. गार जाहळे वर सुठ काढून टाकून तेळ घेणे. बास येत नाहीं ढवकर टांगू पढत

> एखादा ढाळ झाल्यावर मग दुसरा होत नाहीं असे असंल तेव्हां पाणी पऊं नये. पागी पिर्णे ढाळ होत असतांच प्यावयारचे आहे. अलिकडे कितीएक लोक पाण्याऐवजी चहा घेतात पण चहा घेण्यापेक्षा पाणी घेण चांगले,

प्रकरण 8.

औषधे नवी कोणतीं घ्यावी, जुनीं कोणती घ्यावी, ओऔषध केव्हां कसें घ्यावे, किती घ्यावें, इत्यादिकासंबंधीं सूचना,

बदन<२ -*२०००२>७ कण या

१. सवे कामास नवी ओषधे घ्यावा, परंत वावडिंग पिंपळी गळ धने आणि मध' हे पदार्थ एका वर्षानंतरचे असावे. तूप भोजनामर्ध्ये किंवा इतर वेळीं खाण्याकरित] घ्यावयाचे तेव्हां ताजे ध्यावे आणि इतर कामास एकावर्षानंतरंर्चे ध्यावे, इतर कामास जितके जने असेळ तितके चांगले, जन॑ तप उन्माद अपस्मार सज कष्ट कणरोग इत्यादिकांचा नाह कारितें जखम किंवा त्रण ठ]ाद्ध करून भरून आणितें |

२. गळवेळ कड्याची साळ अडळसा कोहळा शतावरी अश्वगंध कोऱ्हांटी बडिशेप प्रसारणी ( हिर्चे नांव देशावर चादवेळ असे आहे ) हीं औषधे सदोदित ओढी ध्यावी. ओढीं आहेत ह्मणन अधिक घेऊं नये, याशिवाय बाकीची औषधें ओलीं असल्यास दुप्पट घ्यावी

३, ज्या औषधाचे अंग सांगितळें नाहीं तेथें मळ घ्यावे, जेर्थे औषधांचे भाग सांगितले नाहींत तेथें ती. समभाग घ्यावी

2. आश्विन आणि कातिक या दोन महिन्यांत संपण ओषधी आणन ठेवाढ्या., त्या वेळेस त्या रसभरांत असतात, मात्र रेचक आणि वमन करणारा औषधें, वैशाख ज्येष्ठ या महिन्यांत आणावी.

५. ज्या वक्षार्चे मळ मोठे आहे त्याचे मळाची साळ घ्यावी. ज्यवा वनस्पर्ताचें मळ लहान आहे तिर्चे मूळ घ्यावें. रिंगणी गोखरू पित्तपापडा पुननवा इत्यादि वनस्पती पानें फुळे आणि मुळें सद्धा घ्याव्या,

६, वड पायरी जांभूळ आबा पिंपळ इत्यादि वृक्षांची साळ ध्यावी, बिवळा खेर आसाणा मोहू बाभूळ यांचा नार घ्यावा, तमालपत्र कोरफड नागवेळ ताढीस इत्यादिकांचीं पानें ध्यावी. टरडा बेहडा आंवळकटी बोरी इत्यादिकाची फळे ध्यावी, धायटी पळस गुलाब इत्यादिकांची फुळें घ्यावी, निवडुंग रुदैमांदार यांचा चीक ध्यांवा-

७, ओषधांपैकीं चणे दोन महिन्यांनी हीनवीर्य होते. गुटिका (गोळ्या ) आणि अवलेह ही एका वर्षांनंतर हीनवीय हातात. तप आणि तेळ ही चार महिन्यांनी हीनवीये होतात. आसव आणणि संपूण धातूंची भस्मे रसायने जितकी जनी तितकीं विशेष गणावद्द होतात,

(३३)

काढाकसा करावा:->मार्तार्चे भांडे घेऊन ( कोर भांडे घेणेचं नाही ) त्यांत

काढा करावयाची औषधें थोडीं कुटून घालून, जेवढा शेष राखावया'चा असेल त्याचे

आठपट पाणी घालून, मंदाभीनें कढवावा, आणि अष्टमांश राहिळा हणजे गाळून ध्यावा,

___ ९, काढ्यांत औषधें किती घालावी :---मोठे मनुष्याकरितां एकंदर औषधें

३--४ तोळे घाळावी, लहान मलांकरितां एक तोळ्यापासन दोन तोळ्यांपर्यंत घाळावी; परंत रोगाचे बठाबळ पाहन कमजास्त प्रमाण करावें

- १०. काढ्यांत साखर मध किती घालावाः--साखर घालणे झाल्यास बत, पित्त, आणि कफ, यांवर अनुक्रमे-काढ्यांतील सवे द्रव्यांचा चवथा, आठवा केव! सोळावा हिस्सा प्रकात मानानें घालावी. मध घालण झाल्यास एक माशापासन तीने मॉशांपर्यंत रोगाचे बळाबळ पाहून घालावा. ( कोणाचें मत असेंहि आहे की बात पित्त आणि कफ यांवर अनुक्रमे काढ्यांतीळ द्रव्यांचा सोळावा आठवा आणि 'ववथा हिस! मध घालावा ) काढ्यांत मध किंवा साखर घालण्याविषयीं जेथें कांही सुचविलेले नाही, तेथं नुसताच काढा द्यावा. वाटेल तर प्रकृतीमान पाहून 'सांखर किवा मध यांची योजना करावी, साखर खडीच घालावी, |

_ ११. औषधाच्या सेवनाचे प्रमाण:--संपूर्ण धातूची भस्मे, किंवा रसायने देण असतील तेव्हां प्रत्येक वेळेस एका गुंजेपासन दोन गुंजापर्येत धावी. काढा देणें असेळ तेव्हा मोठे मनुष्यास चार तोळे पर्यंत ढहानास तीन माशांपासन एका तोळ्यापर्यंत द्यावा, चरण द्यावयाचें असेळ तेव्हा मोठ्यास सहा माशयांपासन एक तोळ्या पर्यंत लहानास एक माशापासन तीन माशापर्यंत द्यावें, कल्क देणें असेल तेव्हा मोठ्यास एक तोळ्यापासून दोन तोळेपर्यंत द्यावा, औषध देण्याच्या संबंधानें. जरी कितीही गोष्टी सांगितल्या तरी त्याच्या सेवनाचे प्रमाण निश्चर्येकरून सांगता येत नाही, याजकरितां जठरारम्न, देश, काळ, रोगाचे बलाबल, घेणाराची शाक्ते, वय इत्यादि गोष्टांचा विचार करून आपल्या बुद्धीनें प्रमाण ठरवार्वे,

१२. सदेसाधारण अनुंपानें: --अजीणीस कागदी ढिंबाचा रस किंवा बाळहरडे अतिसार:--कुड्याचे पाळांच्या साठीचा रस किंवा मध आणि साखर, किंवा तांदुळांचे धुवणांत कुड्याचें पाळ उगाळून तें. आमवातासः---एरंडेढ आमरांद्यास: --तांदुळांचे धुवण किंवा कुड्याचे पाळांचा काढा, अपस्मारासः-- ग्राह्षींचा रस आणि मध वेखंडाची पड, उंचकोस:--मोरांच्या पिसांची राख कांगदीळिंबाचा रस आणि खडीसाखर एकत्र करून तें. उपदैशास:---विड्याच पानाचा रस, किंवा त्रिफळेचा काढा, किंवा चंदनी तेळ, उवरास:--ज्वराक्त काढा, किंवा तुळशीचा रस मध आणि खडीसाखर, खोकल्यासः--अडुळशाचा रस, बेहड्याचा काढा, किंवा संठ मिरी पिंपळी यांचा किंवा काटेरिगणीचा काढा, जीणेज्वरासः-<-

१»

(१९)

वर्धमान पिपळो ( ज्वर प्रकरणांतीळ जीर्णज्वरावरीळ सदर पहा ), किंवा मध पिंपळी किंवा जिरे गूळ किंवा जिरे खडोसाखर, पांड्रागासः--त्रिफळा तप आणि बघ, किंवा त्रिफळा आणि खडोसाखर किंवा वावडिंगांची पूड आणि मध, प्रदरासः--< तांदुळाचे धुवण, किडा जिरं आणि खडीसाखर, किवा असाणी आणि कुंभ्या यांचे समभाग साठींचा रस ( रस येईल तर दूध घालून वाढून काढावा ), किंवा डाळळि- बाचा पाक, बाळंतरोगासः-आल्याचा रस आणि खडीसाखर, गुल्म उदर यांसः गोमूत्र, एरंडेळ, किंवा त्रिफळेचा काढा, महासः--मध पाणी, मूळव्याधीस:-- चित्रक, विबा, छोणी, आणि खडीसाखर, किंवा त्रिफळा, वातरोगास:--आल्याचा रस आणि खडीसाखर, आल्याचा रस खडीसाखर आणि मध, किंवा राक्ला काढा. ( यादी नंबर ६१, ६२, ६३, पहा ), रक्तापेचास:--अडुळशाचा रस किंवा मनुका, शूलास:--तूप आणि हिंग, किंवा आल्याचा रस खडीसाखर मध, संग्रहणीस:-ताक. क्षयास!--डोणी मध आणि खडीसाखर, किंवा मध आणि खडीसाखर, किंवा शीतोपला चर्ण, (यादी नंबर ८८ पहा ) |

१३. अनुपानाकरितां औओपधे घेण्याचे प्रमाणः-गोमत्र, दूध, ताक ' काढा, तांदुळाचे धुवण, किंवा असेच प[तळ पदार्थ २-४ तोळ. आल्याचा रस मध, खडीसाखर तूप, ३-६ मासे. त्रिफळा किंवा दुसर अर्सच एखादं चरण ३-६ मासे. हिंग अधामासा, हळद, तमालपत्र, जिरे, ओवा, दालचिनी, बडीशेप, यांपैकी एकाद्याचं चण मासा, एरंडेळ १-२ तोळे, ढिंबाचा रस, डाळिंबाचा रस, ठोणी मोरांवळा ६-१२ मासे. |

१७. या पस्तकांत कितोएक ठिकाणी “' रोगोक्त अनुपान योजावे असें हिळं आहे, रोगोक्त अनुपान म्हणजे ज्या रोगाला जें योग्य तें. कोणत्या रोगास. तें अनुपान योग्य तें या प्रकरणांतील कळम १२ यांत लिहिळें आहे. १५. औषधं तयार करितांना पाग गंधक बचनाग अफू इ० पदार्थ शुद्ध

केल्याशिवाय वापरावयाचे नाहीत, प्रकरण “धातु इतर पदार्थ यांची शुद्धि ५!”

१६. औषधाचे भक्षणाचा काल!-- मुख्यत्वे दिवसांतून दोन वेळां आपध घ्यावें. प्रात'काळीं सयांदयाचे समारास सायंकाळी सयास्तापर्वा एक घटका अंगरस, कल्क आणि काढे, विशेषकरून प्रात:काळींच घ्यावे. औषधे भक्षण करण्याचे एकंदर पांच काळ सांगितळे आहेत ते. किंचित सर्योदय झाला असता औषध घेणे. दिवसास भोजन समयीं ओषध घेणे. सायंकाळी भोजन समयी ओषध घेणे, 9 वारंवार औषध घेण, आणि रात्रीचे ठायी औषध घेणें

१७ पथ्य:-- पथ्य ह्मणजे हितावह खार्णे आचरण करणें. रोग असो किंव। नसो नेहमीं पथ्यानें वागावें. पथ्यानें वागळे ह्मणजे निरोगी माणसाव बहुधा रोग होणार नाहीं रोगी मनष्याचा रोग बरा होईल.

लि को

(२५)

मार्गे हवा पाणी अन्न इत्यादिकांविषयी लिहिलं आहे त्याप्रमाणें बागणक ठेवावी

पढे प्रकरण यांत बहतेक रोगांस पथ्य अपथ्य सांगितले आहे तर्से करावें ज्या रोगांस पथ्य अपथ्य लिहिलेले नाही ८६ सार्धे जवण ”/ जेवावे. सांधे जेवण यांत वरणभात तप दध साखर भाकर पोळी गोडताक पडवळ पांढरा-भापळा भेंडा सरण चाकवत यांची भाजी इ० रोजच्त खाण्यांतील पदार्थांचा समावेश होतो असें समजावे. ( स्वभावाने अहितकर त्या रोगाळा बाधक असे पदार्थ खावयाचे नाहींत.)

कितीएक पदार्थ कृत्यें स्वभावानेच अहितकर असतात जसे-तेळ, खोबरे, गुळ, नर्वे अन्न, दही, आंबटताक, पावटा, उडीद, मठ, भूयमूग, हिंग, मोहरी, कुळीथ, पोकळा, कांकडी, कलिंगड, तांबडा भोपळा, चिबड पदाथे; फार तिखट खाणे फार श्रम करणं, फार जागरण, फार स््रीसंग, उन्हांत फिरणें इ० कृर्त्ये आहेतकर म्हणन वजे ठेवावी

विशेष सचनाः--प्रक्वातेमानाप्रमाणें औषध घेत असतां त्या औषधास रोगास योग्य असें पथ्य करण्याविषयी विशेष खबरदारी घ्यावी

ओषध घेण्यासंबंधी वगेरे विशेष अगत्याच्या सचना.

पाहंल्याने सवे पस्तक वाचाव. निदान प्रकरण २॥३ चाल प्रकरण संपणे लक्षपर्वक वाचावे. आणि त्यांत लिहिल्याप्रमाणे खाठीळ सचनांकडे बिशेष लक्ष देऊन काळजीपवक वागावे

, २. प्रकृति बिघडतांच रोग झाळा असें आपणास वाटेळ त्या रोगाचे सदरा- खाळीळ सव मजकुर वाचन रोगाचे निदान ठरवावे. निदान ठरवितांना कोणतेहि रोगाची सव लक्षणें जमलीं नसलळीं तरी तो रोग नव्हे अशी कल्पना करू नये. संपणे लक्षणें जमळीं म्हणजे तो रोग पण स्थितींत आला अर्से समजावयाचे. निदान ठर- वितांना देश, काळ, वय प्रक्ञाते आणि वागणक इत्यादि कारणांचाहि विचार करूव निदान ठरवार्वे, औषधापासन गुण आला नाहीं म्हणजे कितीएक लोक त्या औषधा- बहदळ गैरसमज करून घेतात, परंत गण येण्याचे मख्य कारण रोगाचे निदान चकर्णे हें होय. आतां निदान खर॑ असळें तरी प्रकृतिमानानें एकच औषध सर्वास लागू पडत नाहीं; याकरितांच एका रोगावर अनेक औषधांची योजना करावी लागते एकंदरींत मख्य गोट रोगाचे निदान बरोबर ठरळें पाहिजे. जेव्हां रोग अमकच आहे असा निश्चय आपणास होत नाहीं, तेव्हां तशा प्रकारच्या साधारण रोगावर 'चाढणारें औषध द्यार्वे. जसें अमूकच प्रकारचा ज्वर आहे हें समजळें तर जवरांवर सांगितळेळ औषध द्यावे. अमकच प्रकारचा वाय आहे हें समजळें तर सवसाधारण वायूवर चालणार औषध द्यावे

» रोगार्चे निदान ठरल्यावर ढांगळाच उपाय सरू करावा, वेळेवर उपाय शाळा नाही तर रोग असाध्य होतो. मग किता उपाग्र केळे तरी ने व्यथे होतात,

(३६)

किंतीएकांची अशी समजूत असते की, आयुष्य असेळ तर रोगाचें कांही चाढणारर नाहीं; परंतु ही मोठी चुकी आहे. सवानी हें लक्षांत ठेविळें पाहिजे की, आयुष्व संपे तर रोगी वाचणार नाहीं हा गोष्ट खरी, परतु आयुष्य असतां रोगावर उपाय झाले नाहींत तर समयी तो रोगी असाध्य होऊन मरतो. जे रोगी रोगावर उपचार करीत नाहींत, त्यांचे ते रोग साध्य असतांहि याप्य होतात, याप्य असतात ते असाध्य दवोतात, असाध्य रोग प्राणनाश कारेतात; हणन रोग होतांच उपाय केला पाहिजे

४. रोगी जोपयंत स्वास सोडित आहे तोंपयंत औषधी उप'चार कणण्याचें डं नये. कारण देवयोगानें तसाहि मनुष्य वांचतो हें पक्के टक्षांत ठेवावें

,, ५. एक औषध दिल्यावर लागलेच दसरे औषध देऊं नये. पहिल्या औषधाचा परिणाम समजल्यावर दुसरं द्यावे, परंतु पहिल्या औषधापासून प्रकृति जास्त झाळी असें वाटेळ तर ताबडतोब दुसरं सुरू करावें

६. ओऔषधापासन गण येण्यास रोग्याची औषधावर श्रद्धा असल्यापासन 'चांगळी मदत होते, याकरितां ती राहण्यास होइल तितका प्रयत्न करावा. रोग्यास भोषधारचे नांव सांगू नये, औषधाचे नांव समजळें झणजे श्रद्धा कमी होण्याचा विशेष संभव असतो

७. जरी आपणास असे वाटढें की हा रोगी असाध्य आहे, तरी हो गोष्ट कधीहि रोग्यास समजं देऊं नये. रोग्यास बरं होण्याची आशा नाहीं असें भासणे हे फार घातक होतें

, ८. पथ्याविषयी विशेष काळजी ध्यावी, रोग्यास केव्हांहि रात्रांचे १०१ वाजल्यानंतर जेवण घालणं प्रकृतीस हितावह नाही, परतु विशेष प्रसंगी घालावे.

९, औषधाची योजना करणें ती फार विचाराने करावी. औषधाचे प्रमाण. ठरविणे तें रोगाचे मान देश काळ वागणुक इत्यादि गोष्टींकडे लक्ष देऊन ठरवार्वे. अल्प विकारावर मोठी क्रिया करू नये, किंवा मोठ्या विकारावर अल्प क्रिया करू नये. .गुण येण्यास जास्त दिवस ळागळे तरी चिंता नाहीं, परंतु प्रकाते जास्त बिघडेळ. असे तरी निदान झाळे पाहिजे.

. प्रकृति उष्ण पत्करते. थंड प्रकृति फार भयंकर आहे. याकरितां या गोष्टींकडे विशेष .छक्ष परवावे.

१० कोणत्याही विकारांत मळशाद्वे साफ होणें हे. फार फायदेशीर आहे. मल्झाद्वीक्मारतां एकादे चणे रात्री निजतांना धेत जावे. ( यादी नंबर ८७ पहा, ) मळशद्वीर्च औषधाहे रोज घेण्याची वहिवाट ठेव नये, मधन मधन घेत असाबं नाहीतर आहाराप्रमाणे होऊन त्याचा उपयोग होत नाही. इतर औषधांचे

0: 1 हहे

संबंधानोहरे अर्सेच आहे

११. कोणतेहि रोगांवर औषध देत असतां शक्ति कमी होईछ अशी तजवीज ठेवाबी, झणजे रोगास वाढाविणारे शक्तिवधेक असें भौषध दिवसांतून

( २७)

एंकदां सुरू ठेवावे. अशा कामास सुवणेमाळिनी वसंत, ढोह, मंडूर, चंद्रप्रभा, वर्धमान पिंपळी, किंवा एखादा पाक अशांची योजन! करावी,

१२. प्रकृति बिघडण्यास वात पित्त आणि कफ हे कारण होतात. हे तिन्ही दोष कमी होण्याचा यत्न करावयाचाच, परतु वात कमी होण्याविषयी अगोदर प्रयत्न करावा,

१३. कफ विकार अतिठशय वाढला असल्यास पोटांत औषध देऊन तो विकार मोडण्यास अवधि लागणार याकारेतां अशा वेळेस वांतीचं किंवा जलाबाचें औषध देणें फार फायदेशीर होतें. वांति किवा रेच होऊन दोष दूर होतात, मनुष्य ळवकर मोकळा होतो. एकादे मुलास डबा होऊन घशाशी घरघुरत असल्यास तें मळ ताबडतोब वरील उपचाराने मोकळें होतें. एखाद्यास पोटांत अकस्मात कळ उठली तर तांबडतोब रेचक द्यावे. २१३ जुलाब झाळे ह्मणजे मग लागर्लांच कळ बसते, अशा! कामास रेचक इच्छाभेदी ( यादी नेबर १२० पहा. )।कवा नाराचरस द्यावा, ( यादी नेबर ८५ पहा, ) वाति होण्यास खवाविनीचा शिरा देणें चांगळें. ( यादी नंबर २२० पहा)

१४. अकस्मात एकादे इसमास वायु होऊन तो बेशुद्द हाता. अशा वेळेस मात्रा, वगेरे पोटांत द्यावीच, परतु मनुष्य लवकर शुद्धीवर येण्यास नांकांत औषध घालावें ( यादी नंबर २२२ पहा ), अंजन करावें (यादी नंबर १९२ पहा. )

१५, पित्त विकार आति वाढळा असल्यास रेचकापासनही फायदा होतो; परतु अशा कामास तीव्र रेचक कधीं देऊं नये. गुलाबकळी, निशोत्तर किंवा एरंडेलं यांचा उपयोग करावा. ज्यास पित्ताचा विकार असेल त्यांनां दूध मुरांवळा मनुका लिंबू महाळुंग डाळिंब आणि कवठ यांचा खाण्यांत विशेष उपयोग करावा.

१६. पुढें यांत हिंवतापावर औषधें सांगितढी आहेत, तरी त्याचा उपयोग ळढवकर होत नाही, या कामास किनाइन॒ विशेष उपयोगी पडतें तें द्यावें. ( यादी नंबर १९९ पहा. )

१७. उदर जरंडी कवल वगेरे प्रकारच्या एकादे रोगाचा प्रारंभ झाला म्हणजे विशष समजण्यांत येत नाही, परतु अगोदर बरेच दिवस मळशञक्रि साफ द्दोत नाही. ( खडी होऊं लागते) चढण चढतांना श्वास लागतो, अशक्तता वाटते, जेवल्यावर षवोटास तडस लागतात, आणि उत्साह नष्ट होतो. तस होऊं लागळे ह्मणजे पोटांत बहुधा प्रारंभ झाला अर्से समजावे. अशा विकृतीवर कुमारीआसव, वज्रक्षार, योगराज, गुग्गुळ, रास्ना काढा ( यादी नंबर ६१1६२६३ पहा ), लोहू, गोमृत्र, रेचक औषधें यांचा उपयोग होतो. अशा विकृतीवर एकदा परीक्षक पाहून डाग द्यावा.

वी हहे अबब अडी

* अत्यंत क्षीण, बद्ध अंतगोळाचा रांगी, गरोदर खी यांना वांतीचे औषध देऊं नये,

(३८)

डागापासून बहुधा चांगळा परिणाम होईळ, निदान तोटा तरी होणार नाही.

१८. उपदंश, मूळव्याध, धातुविकार, नेत्ररोग, बाळंतीण, आणि गरोदर स्री, यांस कधोहि तीव्र औषध देऊं नये. गरोदर ख्रीस कडक औषध दिर्ढे तर समयी गर्भपात होण्याचा संभवअसतो.

१९. विशेष माहितीशिवाय कडक औषर्धे वापरू नयेत. सौम्य औषधे व:परावीं. सरतशेखर, पंचाझ्ृतपपैटि, प्रवाळ, सुवर्णमाक्षिक, मंडूर, चेद्रप्रभा, गुरगुळ, सुवर्णमाठिनी वसंत, ळघुमाठिनी वसंत, हीं औषधें अशा कामास चांगळीं, सोमली मात्रा किंवा कडक मात्रा विठोष प्रसंगाशिवाय वापरूं नयेत, वापरणें तर थोडक्या प्रमाणाने सारासार विचार करून वापराव्या. अशा मात्रा समीरपन्नग, मह्ठसिंदूर हेमगभे वगेरे,

२०. क्षयाचें पूवबेरूष बरेच दिवस अगोदर , दृष्टीस पडते ( राजयक्ष्मा प्र ८रग पहा ) ते पडळे ह्मणजे ळांगलाच उपचार करावा. हा रोग एकदां वाढळा हणजे मोठी पंचाईत पडते.

२१. अलिकडे पुष्कळ वेळां असें नजरेस येतें को, पुरुषार्चे वय १६११७ वर्षांचे झाळें हणजे त्यास धातुविकार उत्पन्न होतो, पुढें त्याची प्रकाते क्षयावर जाते अज्ञी स्थिति नजरेस पडळी तर ताबडतोब उपचार करावे. (राजयक्ष्मा प्रकरण पहा)

२२. रंचक आओषधांनी बद्धकोष्ठ बरा होत नाही, बद्धकोष्ठ बरा होण्यास औषधच घेतलें पाहिजे, या करितां रेचक घेऊन मग एखादे औषध घ्यावें. रेचक औषधा'ची सवड पडळी ह्मणजे मग त्यावाचन शोचास साफ होत नाही हेंहदि'लक्षांत ठेवावें.

२३. कोणतेंहि रोगाबद्दद काळजी बाळगू नये काळजी केल्याने रोग बरा होण्यास अडचण पडते इतकेंच नव्हे तर नवीन रोगाहि उत्पन्न द्वोतो.

प्रकरण ५,

व्यारधीचो नांवे, त्यांची कारणें, लक्षणे, उपचार, पथ्य इत्यादि.

“प > -६ळ€25८२०७0223---- 0

ट्‌

वि० सचना!---ओऔषध देण्यापर्वा रोगाचे निदान बरोबर झाले पाहिजे ही गोष्ट पर्णपण लक्षांत ठेवावी

काढ्यांत औषध किती 'घाळावीं, साखर मध किती घाळावा, अनुपानाकरित आल्याचा रस वगेरे किती घ्यावा, पथ्य कसें करावें इ० माहिती प्रकरण २-३-४ यांत सांगितळी' आहे ती संपूण वाचून तशी व्यवस्था ठेवावी.

अजीणे

अर्जाणीचें कारण लक्षणः-प्रमाणाहून अधिक खाण, फार पाणी पिणे, अकाळींः जेवर्णे, मळ मत्रादिकांचा वेग रोध करणें, दिवसास निजणें, ह्या कारणांनी अन्नाचा परिपाक होत नाही; त्याळा अजीर्ण ह्मणतात. कफ, पित्त आणि बायु या तीन दोषांनी क्रमानें आम, विदग्ध, आणि विष्टव्य, असे अजीर्णांचे मुख्य तीन प्रकार आहेत.

आमानीर्णः--र्‍या अजीणीमध्यें अंगाला जडता, मळमळ, गाल आणि डोळे यांस स॒ज, आणि जसें अन्न खार्वे तसा ढेंकर येणें इत्यांदे विकार होतात-

उपचार! --१- वेखंड सैंधव यांचें चूर्ण प्रत्येकी २-२॥ मासे, ऊनपाण्याशीं द्यावे, २-ळवगा मासे हरितकी मासे यांचा काढा सैंधव घाठून द्यावा. ३- गुळांबरोबर सुंठ किंवा पिपळी अथवा हरितकी अथवा डाळिंब भक्षण करावे. 9- सुंड, मिरी, पिंपळी, दांतीमूळ, तेड, चित्रक, [पिपळमूळ, यांचें चूणे गुळाबरोबर खावे.

विद्ग्वाजीणेः--यामध्यें भ्रम, तष्णा, मृच्छा, पित्तापासून नानाप्रकारच्या ओक्र्वोपादिक पीडा आणि धुरकट आंबट असा टॅंकर, घाम दाह इत्यादि विकौर. होतात.

उपचार!--थंडपाणी प्यावे, रेचक द्यावे.

विष्टब्धाजीर्णः--यामध्ये शूळ, पोट फुगणे, वातवेदना, मळ आणि वायु सांची. बंदी, अंग ताठल्यासारखे होणे, मोह आणि आमवायूच्या कळांसारख्या कळा लागणें, इत्यादे विकार होतात,

उपचार:---१-पोट शेकावे ९-दररोजच्या स्वाभाविक अजीणोच्या पचनाथ भोजनानंतर शतपावळी करून डाव्या बाजवर निजार्वे. ३-पाण्यांत थोडे मीठ घाळन. ते पाणी प्यावे

(४०)

सर्व प्रकारच्या अजीणांवर उपचार! --१-यादी नंबर ४9०१८३८६८७ १८९१९० या औषधांपैकी प्रकांतिमानानें योग्य तें द्यावे. २--ढसूण, सुंठ, मिरी पिंपळी आणि पादेळोण ही समभाग घेऊन वाटन ३|४ गेजांची गोळी, नित्य एक तोळा तपांतन भोजनापर्वी घ्यावी, -कोष्टकोळिजन ताकांत उगाळन द्यार्वे. 9- चिंचेच्या अंगावरीळ सक्या सालीची राख निजते वेळेस मासे घेऊन, वर ऊन पाणी घोटभर घ्यावें. ५--हरीतकी किंवा सुंठ, गुळांशी विवा सैंधवाशीं नित्य नेमाने भक्षण केळी तर अभ्निदीपन करणारी आहे. ६--हरीतकी, करंजाची साळ, चित्रक, ।॥पेपळ- मळ, मिरी, पिंपळी आणि साखर यांचें समभाग चण एकत्र करावें आणि घ्यावें. हेँअजीणीवर पाचन आहे. ७--घोड्याची ठीद ताकाचे निवळींत कोळन फडक्यावर गाळून त्यांत मासे ओवा वांटून पुन्हा फडक्यावर गाळून ठिकरी देऊन घ्याबे

-*सोडावाटर धावे, ( यादी नंबर २२९ पहा. ) ९--छंधन करावे

कोणते पदाथाचे अजीणीवर काय द्यावे तेः---अळवाचे' भाजीस तांदुळांचे धुवण, अंबाड्यास शिळेंपाणी, अंब्यास संचळ किंवा दूध, आंबेस सुंठ धने, उदकाचे' अजीणांस मध किंवा सवण आणि रुप सातवेळां तापवन पाण्यांत विझवून ते पाणी. उसास आलें. क्षारोदकास आठे. उडदांस एरंडमळ अगर धोत्रा. उष्णास ' शीत; केळ्यांस तूप, कोहळ्यास कांकडी. हरकास कुष्मांडरस आणि गळ यांर्चे मिश्रण खजरास संठ मिरी. खिचडीस सैंघव. खिरीस मदूयष. गव्हांस कांकडी किंवा धोत्रा घारग्यास आंवा किंवा पिंपळमळ. घृतास ईंडळिंब, पिपळी किंवा ताक, चाकवतास ताकाचे पाणी. चिंचेस तिळेळ अगर चना. जांभळास सुंठ. ह्रिदळ धान्याचे डाळीस कांजी. ताढुळांस क्षीर किंवा पाणी, साठके तांदुळांस दधिजळ. ताकास कडुनिंबबीज. तिखटास तप, तेळ किंव। दघ, डाळिंबास बकळें. ह्शींचे दुधास सैंधव. गाईंचे दुधास शंखभस्म, दध्याभांपळ्यास शिरस किंवा पळसाचा क्षार. द्राक्षात भद्रसाथा नारळास तांदळांचें धवण. न।रिंगास गळ. नारळाचे पाण्यास समद्रफळ. पडवळास पांढरे शिरस, पिष्टान्ञास पाणी. पिपळीस आंबा, पिष्टास ढवण, कांजी तप. पोह्यांप्र आंवा, फणसास केळें किंवा आंब्याची कोय. बोरास उष्णीदक, भापळ्यास करंजबीज.. मधास हरीतकी. महाळुंगास बकुळें किंवा ल३ण. मुगांस धोत्रा. मुळ्यांस पांढरे शिरस. लसंणीस दध. ठाह्यांस बकळीरचे मळ. वऱ्यांस शिरस किंवा दघिजळल. वड्यास वेसवार किंवा ठिंब. वमनास साखर, वाटाण्यास धोत्र्याची पाने. साखरेस भद्रमोथा. सरणास गूळ, सुपारीस लसूण किवा पाणी. ह्रभऱ्यांत धोत्रा, क्षारास आम्छ |

“्ञ डली 4 अजोणांयासन उपद्रवः--मृच्छा, बडबड, ओकारी, तोंडाळा पाणी सुटणे रानी आणि भोवळ दी होतात. अर्जाण'पासन विषचिका ( मोडझ्ी--तरळ ) होते

(४१)

विषूचिका!---( मोडशी ) ज्या अजीणांत सुयांनीं टोंचल्यासारखी वायूची पीडा होऊन मृच्छो, ढाळ, ओकारी, शोष, शूळ, भोवळ, पायांना पेटके येणें, जांभया दाहू, कापरे, उरांत दुखणे, मस्तकशळ, इ० विकार होतात, त्यास विषूचिका ह्मणतात.

महामारी:--( पटकी ) हा विषचिकेचा एक प्रकार आहे.

विषूचिका महामारी यांजवर उपायः --१--कापूर, अफू आणि जायफळ प्रत्येकी एकक तोळा, जना गळ तोळे, असे निन्नस घेऊन सवाचा एकत्र चांगळा ख्वळ करून, मोठ्या मनुष्यास लहान सुपारीएवढी, लहानास हर- भऱ्याएवढी गोळी तुपांतून द्यावी, आणि वर चांगळा उंची पांढर चेदन सुमारे दोन मासे २1३ तोळे पाण्यांत उगाळून द्यावा. २-टरभऱ्याएवढा कापूर, खडीसाखर व्यार्‌ तोळे, आणि पाणी १०१२ तोळे, असें एकत्र करून द्यावें. ३-यादी नंबर ८६ चण द्यावे. ४-१॥-२ मासे शुद्ध केढेळा आंवळ्यागंधक, किवा २३ गुंजा केशर, लिंबार्चे रसांत द्यावे. ५-चिच भाग बिबवे भाग एकत्र वाटन पांढऱ्या कांद्याच्या रसांत काळवन गाळन तो रस घ्यावा, ह्मणजे ओकारी ढाळ हें बंद होतीळ. ६-पटकींचे पेटक्यांवर एक जायफळ ६ऊन त्याचं चण करून तिळार्चे तेळ तोळे घेऊन त्यांत कालवावे, आणि तें तेळ कढवावे; आणि पेटके येतील त्या जागीं चोळावे हणजे ताबडतोब गण येतो. ७-अफ संठ कापर हीं समभाग घेऊन आल्याचे रसांत खळन हरभऱ्यापक्षां भरा मोठ्या अशा गोळ्या करून प्रत्येक वेळेस गोळी एक थंड पाण्याबरोबर द्यावी. ८-मोडशीवर कुभ्याचे झाडाचा अगदी कोंवळा पाळा (आंकऱ्या ) खावा, ९-काजऱ्याचे झाडाची साळ ठढहानास तरीचे डाळीएवढी मोठ्यास २|२ मासे विड्याचे पानांतन खावयास द्यावी,

विशेष सचन।:---महामारीचा उपद्रव झाळा असता ताबडतोब वरांठ नबर १|२]७ यांपैकी एकादे औषध दिलें तर बहुधा मनष्य दृगावणार नाहीं

विपूवचिकचे असाध्य लक्षण....दांत ओंठ नखं काळी, स्मात थोडी, ओकारी, डोळे ढाळ, शब्द खोळ, हातापायांचे सांधे ढिळे, इत्यादि

पथ्प--मंदाश़रि, अजीण, विषचिका आणि भस्मक हे जर ट्लोष्मिक आहेत, तर पूर्वी वमन द्यावे, पित्तथिक्य आहेत तर मदु रेचक धाव, आणि वातजानेत आहेत तर स्वेदन करावें, ह्मॅणजे ते ते विकार कमी होतात. याशिवाय नानाप्रकारचा व्यायाम, दीपज, ठघ फार दिवसांचे तांबड्या भाताचे तांदळ, मगांचा रस, चाक- बत, कोांवळा मळा. ठसण, जना कोहळा, ताग कळे, शेवग्याच्या रोगा, पडवळ, वांगे कांकडी, कारिते, जांबळ, आळे, चका, आवळे, संठ, डाळ, महाळंब, ळोणी, तप, ताक कांजी, तिखट, तेळ, टिंग, लवंग, आंवा, मिरी, मथी, धने, जिर, दडी, तापळेळे पाणी कड, तिखट असे रस, हे मंदाझीवर अजीणावर पथ्यकारक आहेत

(४२)

अपथ्य! --रेच, मळ मूत्र यांचे वेगारच धारण, भोजनोत्तर ढागरळेंच अति- रिक्त अन्न भक्षण करणे, जागरण, ह्विदळ धान्य, जलपान, जड पदार्थ भक्षण, इत्यादि,

अतिसार. अतिसाराचें कारण:ः--प्रमाणापेक्षां अधिक किंवा स्वभावतः जड, आति क्षिग्ध, तीक्ष्ण, अति उष्ण, अत्यंत पातळ, असे पदार्थ खार्णे किंवा पूर्व दिवसाचा आहार जोणे झाल्यावांचून जेवणे, अपक्क अन्न खाणें, रोजची जेवणाची वेळ सोडून अन्य वेळो थोडें किंवा फार पाणी पिणे, नासके पाणी पिर्णे, मळ मूत्रादिकांचां रोध, कृमीचा उपद्रव, इत्यादि कारणांनी अतिसार होतो.

अतिसाराचे प्रकारः--१ वातातिसार, पित्तातिसार, कफातिसार, सह्तिप्रातातिसार, शोकातिसार, आमातिसार.

अतिसारार्चे पूर्वे स्वरूवः--हृदय, नाभी, गुद, पोट, कुशी इतक्या ठिकाणी सुया टोंचल्यासारखी पीडा, हातपाय गळर्णे,अपान वायूचा रोध, मढावरोध, पोट फुगणे, अन्नाचा पाक बरोबर होणे, हीं लक्षणें अतिसार व्हावयाचा असला ह्मणजे होतात.

वातातिसार लक्षण: -- वायूने अतिसार झाळा असतां तांबडे, फेसयुक्त, रुक्ष, थोडे आणि वारंवार अपक्क अस पुरीष (विष्टा) पडते, ढाळ होते वेळी शक्द होतो, आणि पोटांत मडी होतो.

उपचार!--१-यादी नंबर ४४ 'चा काढा द्यावा, २-मेण अफू केशर समभाग घेऊन एके ठिकाणी खठुन तांदुळभर गोळी द्यावी, सुंठ, धायटीरची फुळे सांवरीचा 'चीक आंवा यांचें 'चर्ण ताकाशीं द्यावे. भाजलेल्या भांगेचें चर्ण १॥- माते रात्रीं मधाशी द्यावे. गंधक रसायन द्यावे (यादी नंबर १२९४ पहा). शुंठ्यादि' चणे द्यावे. ( यादी नंबर ९८ पहा ),

पित्तातितार लक्षण!--पित्तापासून पिवळे, निळें किंवा थोडेसे तांबडे पुरीष ( मळ ) होतें, आणि तहान, भोवळ, सवागाचा दाह, गदाचे ठिकाणी पुरळ हीं लक्षणें होतात.

उपचार:--१ इंद्रजव, कुड्याची साळ अतिवीष यार्चे चण तांदळाच्या धुणांत मध घालून द्यावे, यादी नंबर ४५|४३ यांपैकी प्रकृतीमानाने एकादा काढा धावा.

कफातिसार-लक्षण:--पांढरे, घट, कफमिश्रित, आमगंधी आणि थंड असें परीष पडतें; त्या मनुष्याच्या अंगावर रोमांच उभे राहतात.

उंपचारः--१-यावर प्रथम ढंधन पाचन हितकारक आदे. २- यादी नबर

(४२३)

४५ किवा ४६ चा काढा द्यावा. पहाडमळ, वेखंड, सुंठ, मिरी, पिंपळी, कोष्ट कटु्की यांचे चण ऊन पाण्याबरोबर द्यार्वे

सन्निपातिक अतिसारलक्षग-डुकराच्या चरबीसारखा, अथवा मांस धुत- ळेल्या पाण्यासारखा, आणि वातादि त्रिदोषांचे लक्षणांनी युक्त असा मळ होर्णे. हा कष्टसाध्य जाणावा.

उपचार. १--यादी नंबर ४३ किंवा ४७ चा काढा द्यावा. ५. कटुकी, बेळफळाचा मगज. आणि गुळवेळ यांचे चूणे मधाशीं द्यावे,

शोकातितारलक्षण-धन, बंध इत्यादिकांचे नासाने शोक करणारा भीते बाळगणारा आणि त्यामुळें ज्याच अन्न तुटळे आहे, अशा मनुष्यांचे कोठ्यांत शोक- जन्य इतर उष्मा शिरून अम्नीळा व्याकूळ करून त्याचे रक्ताळा क्षोभवितो; मग ते रक्त गुदावाटे बाहेर पडतें त्याचा रंग तांबड्या गुंजेसारखा असन ते मलमिश्रित किंवा मळरहित किंवा दुगेधयुक्त असे अस्ते. हया अतिसार वातपित्तजन्य. आहे असें बहुतेक ह्मणतात.

उपचार! --हृषकारक पदाथे अथवा उमेद देणें इत्यादिकॅेकरून शोक नाहीसा होण्याचा उपाय करावा. आणि वातातसारावरची औषधे द्यावी.

आमातिसारः--( आमांश ) अन्न जिरल्यामुळे दोष ( वात, पित्त, कफ ) स्वमागे सोडून कोष्ठांत जातात, आणि त्याचा क्षोभ करून रक्तादिधातु, आणि पूरीषादि मळ वारंवार गुदावाटे बाहेर सारितात. ह्याचा रंग तऱ्हेतऱ्हेचा असतो त्यांत मुरडा फार होतो.

कारणें--थंडी सरदी ही आमांश होण्याची मख्य कारणें आहेत...कित्येक वेळां मळावरोधापासन आमांश होतो. जडान्न अथवा कर्जे अन्न खाण्यांत आर्ठे तर ढपासमर झाल्यानें किंवा दाषित हवा ( सांथ ) आणि पाणी या पासनह्'ी आमांश होतो

लक्षणे --आमांश्ांत पोटांत मुरडून येऊन शौचास होतें. शोचाचे वेळीं फार कुथावें लागतें शोचांतून स्ठेष्म, रक्त पांढरी अगर तांबडी .आंव पडते, आमांश दोन प्रकारचा असतो तीक्ष्ण दीघ. तीक्ष्ण आमांशांत ताप, ळघवी ढाळ, भूक कमी होणे, जिभेवर पांढरा थर, चेहरा उतरे, पायांत कळ। येणें वँगेर लक्षणें होतात. दीधे आमांश तीन 'चार आठवडे . राहिला ह्मणजे तबेत बरी होते परंतु आम मात्र थोडथाोडा अनेक दिवस पडतो; परंतु पोटांत मरडा किंवा दखावा फार कमी होतो

उपायः-अन्न साधे हलके द्यार्व, दूध, भात, साबुदाण्याची खोर, .तवकी- राची लापशी द्यावी, पोटांत फार दुखत असेळ तर मोहोरीचें प्रास्टर ळावावें. गरम पाणी बाटळींत घाळून शेक घ्यावा. अथव आळशीर्चे पोटीस लावावे

(४४)

6

उपचार:-१ -अन्न पचन होण्याची क्रिया करावी, लंघन करावें, बलवान आमातिसाऱ्याला लंघनावाचन दसरे ओषध नाही. लंघन मनष्याच्या वाढलेल्या दोषांना शमवून पचन करिते. २-धने सुंठ यांचा काढा पाचन द्यावा, किंवा यादी नंबर ४२ किवा ४३ चा काढा द्यावा. ३-डाळिब पोखरून त्यांत अफू जायफळ भरून कभ्याची पाने सभोवार बांधन मंबरांत भाजन मग खळ करावा आणि हरभऱ्याएवढ्या गोळ्या करून सावळींत वाळवाव्या, प्रत्येक वेळेस गाईंचे अदमऱर्‍्यांतन एक गोळी द्यावी. एका डाळिंबास अफ समारं ३!४ मासे एक तोळा जायफळ असे जिन्नस घ्यावे, ४9--खारीक फोडन तांताळ बी काढून टाकावी. नतर एका अर्धात एक गंज अफ, दसऱ्या अधात राहीळ तितका देवकापर भरून दोन्हीं अर्धे जळवन त्यांचे सर्भावार कुभ्याचीं पानें लावन मबरांत भाजावे. मग कटून त्याच्या ह्रभऱ्या एवढ्या गोळ्या करून ठवाव्या आणे लहानास गोळा मोठ्यास गोळ्या प्रत्येक वेळेस थंड पाण्यांतन द्याव्या. ५--खड ११ भाग, दाळचिनी भाग, साखर २५ भाग, जायफळ भाग, केशर भाग, ळवंगा १॥ भाग, आणि वेळचीदाणे भाग घेऊन सवांचे वस्त्रगाळ चण करून दघांतन द्यावे, हें फार 'वांगळे औषध आहे. ६--ठिंबाचे रसांतून तरटीचे ळाहीची पूड द्यावी, ७--सुंठ बडिशेप खसखस हीं अधवट भाजून वस्रगाळ करून तें चूर्ण साखरेंतून द्यावे. ८--बेळफळ भाजावे आणि त्याचे गरांत गळ घालन वाटन गोळी करून द्यावी किंवा ऊन पाण्यांत सरबत करून द्यावे. ९--बाभळांचे साठीचा किंवा पानांचा रस दह्याबरोबर द्यावा. १०--तुपांतन जायफळ द्यावे. ११-कुढ्यांचे पाळ, सुंठ बेळफळ ऊन पाण्यांत उगाळन एकत्र करून तें द्यावे, किंवा गोड्या आंब्याची जांबळीची साळ प्रत्येकी मासे घेऊन तोळे दृद्यांत उगाळन गंजा चना घाळन द्यावें. १२--आल्याचा रस मास, कांद्याचा रस मासे तुरटीचे ळाहीची पड मासे असें एकत्र करून प्रत्येक वेळेस द्यावे, ३|३ तासांनी हं ओषध द्यावे. ३--डाळि- बा'ची साळ भाग, जायफळ भांग, आणि मेथी भाग याप्रमाणें जिन्नस घेऊन प्रत्येकी अर्धे भाजन मग भाजळेळ हिरवे एकत्र करून वाटन गाईंचे अदमऱ्यांतन . प्रत्येक वेळेस लहानशा सुपारीएवढे . मिश्रण द्यावे. १४--गंधक रसायन द्यावे (यादी नंबर १२४ पहा) यादी नंबर ९७॥९८ यांपेकां एखाद चूणं द्यावे. १५- इसबगोल अ्धोतोळा दिवसांतून तीन वेळां देणे, याची काफी घ्यावी अगर पाण्यांत कांहींवेळ घाळून घेर्णे,

रक्तातिसारः--हा पित्तातिसाराचाच एक प्रकार आहे. याची लक्षणें पित्ता- तिसाराप्रमार्णेच होतात. पित्तातिसार झाठा असतां किंवा व्हावयाचा असतां पिच- कारक पदाथ पुष्कळ आणि निरंतर खा्ठे तर रक्तातिसार होतो.

(८2५)

उपचारः--१-जांबळ, आंबा, आंवळी, या तीन झाडांचे पानांचा आंग- रस समान भाग घेऊन त्यांत त्याच भागाने तप, मध दध घालन तें द्यावे, ह्मणजे मोठाहि रक्तातिसार असला तरी दर होतो. (एखादे पाल्याचा आंगरस आल्यास दध घाळून वाटून रस काढावा. ) यादी नंबर १९७१९८ चं औषध द्यावे, २-उंब- राचा चीक १५२० थेंब, आणि खडीसाखर मासे, असें एकत्र करून द्यावे. हे औषध उत्तम पैकी आहे. ३-नारळ माडाचे पोइची कोवळी फळे काढन, तीं मासे फळें जिरं मासे एकत्र वाटून गोळी करून द्यावी. हें आंषध फार चांगल्यापैकी आहे. ४--गुळाबराबर बेळफळ!'चा मगज खावा. ५--शतावरांच्या मुळ्यांचा रस ताळ

णि ७८ तोळे दघ एकत्र करून कढवन शेष दध राहिल्यावर द्यात

सवाातसारावर उपचारः--१-यादा नबर 9३ किवा ४७ चा काढ। द्यावा २--यादी नंबर ७|१९८|१२०॥१२८|१९७ यांपैकीं प्रकतिमानाने एकादे औओषध द्यावे. ३>अफ केशर समभाग घेऊन आल्याचे रसांत खळ करून गंजेगंजेच्या गोळ्या बांधाब्या आणि प्रत्येक वळेस तांदळांचे घवण २|३ तोळे घेऊन त्यांत अध किवा जायफळ उगाळून ५]६ थेंब मध घाळून त्यांतून एक गोळी द्यावी; ह्मणजे ताबडतोब गुण येतो. हें औषध अनुपान फार अनुभवाचे आहे. वरीळ गोळी नुसत्या मधांतून, किंवा वरीळ विकारावरचं एखादे काल्यांतून, निदान ऊन पाण्यांतून दिळी तरी गुण येतो. मात्र जायफळ उगाळावें. ४-मागे आतेसारावराळ ढिहिळेळ नंबर ३॥४॥५ ६९, चे औषधांपैकी एखादं द्यावे.

अतिसाराचे असाध्य लक्षणः---पिकलेल्या जांबळाच्या रंगासारखें, काजळा- सारिखे, पातळ, तूप, तेळ, चरबी, मज्जा, वेसवार, दूध, दही आणि मांस धुतलेले पाणी, ह्यांच्या रंगासारखे, निळ्या शेंदरी रंगाचे, मृदंगाच्या शाईसारखे, नानाप्रका- रच्या रंगाचे, तुळतळांत, मोराचे पिसाऱ्यावर जसे चांदवे असतात तसे धातुरह्ाचं चांदर्वे त्यावर असणें, घट, मुडयाचे दुभधाचें, पुष्कळ अर्से पुरीष पडणे, रोग्यास तृषा, दाह, अन्न्वेष, दमा, उचकी, बरगड्यांच्या हाडांस ठणका, अस्वास्थ्य, गुदाच्या वळ्या पिकणे बडबड, हे विकार होतात. | दुसरे असाध्य लक्षणः--ज्य!चे गुद मिटत नाहीं, क्षीण झाळेळा, अत्यंत

ह.

आध्मानाने युक्त, शोषादि उपद्रवाने न्याप्त, आणि अंग गार पडलें आहे ज्याचा अभि नष्ट झाळेढा आहे तो, असे असाध्य होय.

तिसरे असाध्य लक्षणः--धास, शळ, तहान यांनीं पीडिळेला, क्षीण, उवराने पीडिळेला, आणि वृद्ध, अस रांगी असाध्य होय.

अतिसार जाण्याचे लक्षणः--ज्याढा मत्र होते वेळी मळ होत नाही, आणि ज्याचा अपान वायू चांगळा सरतो, आणि अनि प्रदीप्त असून कोष्ट हळका होतो, त्यांचा अतिसार गेला मर्स समजावे. | |

(४६)

पंथ्य:-वांति, लघन, निद्रा, जुन्या तांदळाचा भात, मसुरा, तुरी गाईचे तप, दध, ताक, ढोणी, केळफळ, मध, जांभळ, आठे, संठ, बेळफळ, डाळिंब, चुका ग, पिपळी, जिरं, धने, संपूर्ण तुरट पदाथ, पाणी तापवन दशांश किंवा षोडशांश ठेवून तें थंड केळेळें, इत्यादि

अपथ्यः--स्नान, अभ्यंग, जड स्निग्ध असें भोजन, व्यायाम, नवान्न, मैथन, चिंता, घाम काढणें, अंजन, रक्‍त काढणें, जागरण, धूम्रपान, गहूं, ढडीद, 'चाकवत पावटे, मध, आंबा, पांढराभोपळा, जडान्न, विडा,.परणपोळी, कोहळा, ऊंस, गूळ ळसण, नारळ, संपणे पत्रश्ञाका, कांकडी, आंबट पदार्थ, इत्यादि

विशेष सचना!--आमांशाचा विकार होतांच एरंडेळ सुर्ठांचे काढ्यांतन प्रथम द्यार्वे, म्हणजे आमांशाचा झाडा होऊन औषध लवकर लाग पडतं. कितीएक ठोकांस आमांशाचा आरंभ होतांच पहिल्यानें जळाब होऊ लागतात, असें असेल तर एरंडेल देऊं नये.

आमांश्ांत मख्य गोष्ट लक्षांत ठेविळी पाहिजे ती ही की, आमपचन करण्याची क्रिया झाळी पाहिजे; हणन दिवसांतन दोन वेळां निदान एकदां तरी यादी नंबर ४७ 'चा काढ द्यावा, ज्या औषधांत अफू आहे असें ओषध दिवसांतून दोन वेळांपेक्षां जास्त वेळ कधीही देऊं नये

आमांश सुरू होतांच सर्वातिसारावरील नंबर चे औषध प्रथमच द्यार्वे, ह्मणजे विकार वाढणार नाहीं,

अपस्मार. ( फेपरें ) मज्जाततु-क्षोभाने अंधारांत बसल्यासारिखें होणे, डोळे वांकडे होणें, ज्ञान

नष्ट होणे, पेटके वंगेरे येतां एकदम बेशुद्ध पडर्णे, तोंडास फॅस येणें, कांपरे भरणें कर्चित मोठ्याने आरोळी मारून पणपणे वाटेल तेर्थे बेशद्ध पडणे, इत्यादि ढक्षणे अया रोगांत होतात, त्यास अपस्मार असे ह्मणतात. थोड्या वेळाने (१०१५ मिनिटांनी ) हळू हळू मनुष्य शद्धिवर येऊं लागतो. शुद्चिवर आल्यावर शरीर गळ- लेळें दिसत परंत बराच वेळपर्यंत रोगी घोषटलेला ( घोटाळठेला ) असन कांहीं वेळ झोंप घेतल्यावर पूर्ण स्थितीवर येतो

अपस्मारांचे झटके दिवसा अथवा रात्री, जागेपणी किंवा झोपेत तसेंच दिव- सांतन अनेक वळांही येतात, ळहानपणीं अथवा मोठेपणींही हा विकार होतो. द्दा विकार आनवशिकही असं शकतो

तात्कालिक उपायः--रोग्यास वायु झाळेळा दिसल्याबरोबर त्याळा चांगला बिछाना घालन सारखा निजवाबा. दांत सारखा चावत असेळ तर दोन्ही दातांमध्ये भेडाचें बूच अगर अन्य पदार्थ घाळून ठेवावे हणजे जीभ चावणार नाही, आंगांत

(४५७)

कोट असल्यास त्याचे बंद सोडून रोग्यास चांगळा गार वारा घालावा. नाकाशी तांबडा खाण्याचा कांदा आणन तो आडवा कापन धरावा, तसेंच तोंडावर माने वर थोडथोर्डे पाणी शिपडावं

वात, पित्त कफ या तीन दोषांपासून तीन, तिन्ही दोष मिळून होणारा एक, असे अपस्माराचे चार प्रकार आहेत.

वातापखार:--यारच लक्षण-अंगाळा कंप, तोंडाळा फेस, दांत खार्णे, मोठमोठ्याने श्वासोश्रास टाकणें, आरक्त कृष्णवण अशा प्रकारचीं रूपें पाहणें, इत्यादि.

पैत्तिक अपस्मार: यांचं लक्षण--रोग्याचे डोळे, तोंड आणि अंग हवी पिवळी हर्णे, पिवळे आणि तांबडे असें रूप पाहणे, इत्यादि.

कफापस्मारः--यांचे टक्षण-तोंडाला पांढरा फेस, हात पाय तोंड डोळे हे शुभ्रवण, शरीर थंड, शर्राचे ठायी रोमांच, पांढरी रूपें पाहणें इत्यादि.

सक्नषिपातापस्मार:--याचे टक्षण-वात, पित्त, कफ, या तीनहि दोषांची लक्षणे दवोणें.

असाध्य लक्षण:--वारंवार कंपयुक्त होणें, क्षीण भूकुटी चाळविरण, आणि डोळे वेडेवांकडे करणें इ.

सवे प्रकारचे अपस्मारांवर उपचार!-- वातापस्मार बस्ति धमनी, पैत्तिक विरेचनाने, आणि कफापस्मार वमनानें, जिंकावा. अपस्मारानें बेशुद्ध होतांच कांदा शिरून माकार्शी धरावा, ह्मणजे त्याचा दपे नाकांत जाऊन मनुष्य लवकर शुद्धीवर येतो. हृत्तीळा मस्ती येते तेव्हां त्याच्या मस्तकावर फडके चोळन भिजवन सक- वम ठेवावें; क्षाणि फेपरं येईळ त्या वेळेस त्या फडक्याची वात करून पेटवन त्याची धुरी नाकांत द्यावी, हणजे सावध होईल, सावध झाल्यावर एका घटिकेनें पुन्हां धुरी द्यावी, याप्रमाणें केळें हणजे फेंपरें जाते. ३-हत्तीची ढीद ओळी आणून पिळून तिचा रस काढून त्यांत कुचल्याची बी उगाळून तो रस नाकांत घाळावा, अथवा ओढण्यास द्यावा. ४--वेखंडाचें १--२ मासे चण मधाबरोबर द्यावे, दूधभात जेवावा. ५--त्राह्मीचा रस मासे, वेखंडारचे चणे मासे आणि मध मासे एकत्र करून रोज प्रत्यही द्यावे. ६--कोहळ्याचे गिराचे रसांत जेष्टमध उगाळन द्यावा. ७- निगैडीच्या रसांत अक्रोड उगाळन नस्य किंवा अजन करावें. ८-ढेंकणाच्या रक्तांत फडके भिजवन वाळवन ठेवावे, आणि गाढवाचे मत्रांत भिजवन तीन दिवस नाकांत नस्य करावें. ह्मणजे फार (दिवसांचाहि अपस्मार जाईल. ९--आह्मींचे रसांत वेखड उगाळून द्यार्वे. १०-तप तोळा, सैंधव 2 तोळा, हिंग तोळा, आणि

(४८)

गोमत्र १० तोळे, याप्रमाणें एकत्र करून पचन करावि. आणि शेष तप राहिलें. झणजे उतरून गाळन ठेवावे आणि ते प्रत्यही शक्तिमानाप्रमाणे द्यावं

पथ्यः---तांबड्या साळी, मग, गहूं, जुनं तूप, धमाशाचें पाणी, दूध, वाळा, वेखंड, पडवळ, जना कोहळा, चाकवत, गोड डाळिंब, शेवगा, द्राक्षे, आंवळा, इ०.

अपथ्यः---चिता,. शोक, क्रोध, भय, मद्य, विरुद्धात्नर, तिखट उष्ण जड

रह

असें अन्न, अति स््रीगमन, संपण पत्रज्ञाका, तोंडळे, उडीद, त्री, इत्यादि

विशेष सचना:---हा विकार झालेल्या माणसांनी कोणताह औषध . सरू अस्ततां दूघभात प्रत्यही जेवावा. दूध प्यावे. ब्राह्मीचा रस्त नित्य घ्यावा, ब्राह्मी दूध हीं या विकृतीवर उत्तम आहेत. तसेंच ज्यास हा विकार उत्पन्न होईल त्यांनीं ताब- डतोब हवेचा पूर्णपणें बदळ होईल अशा चांगल्या हवेच्या टिकाणी जाऊन रहार्वे. जसें कोकणांतून देशांत; अगर देशांतून कोंकणांत. असें केल्यानें केव्हां केव्हां विकार जातो. हा विकार जडल्यावर हयगय करू नये; कारण तो वरेच दिवस अगांत राहिळा हणजे जाण्यास कठोण पडतो.

अरोचक,

क्षुधा असतां जेवणाळा समर्थ नसणे याला अरुचि किंवा अरोचक म्हृण- तात, अन्नाचे स्मरण, श्रवण, दर्शन आणि वास यांनीं त्रास येणें--त्याळा अन्नद्रेष म्हणतात. याचाहि अरोचकांमध्ये संग्रह करित!त, यावे वातारोचक, पित्तासेचक, कफारोचक, सन्निपानारोचक इ. प्रकार आहेत.

सवे प्रकारच्या अरोचकांवर उपचारः---१--सुंठ, मिरा, पिंपळी, दालळ- चिनी, जायपत्री, वेळची, नागकेशर, तालिसपत्र, जिरे, धने, बडिशेप, आंवळकटी, आणि सैंधव, समभाग घेऊन चण करून खारकेंतीळ बिया काढून त्यांत हे चण भराव; आणि त्या खारका संताने बांधन प्रथम लिंबाचे रसांत टाकाव्या, रस वाळला म्हणजे काढन आल्याचे रसांत तीन भावना थाव्या, नेतर मधांत भावना देऊन त्यंपिकी रोज ११९ खारका खाऱ्या. आल्याचे रसाच्या मधाच्या भावना दिल्या नाहीं तरी गुण येतो. परंतु दिल्यास विशोष चांगळ, २--यादी नंबर १५३१५८ १५९, यापैकी एखाद औषध द्यावे. आंवळकटी चित्रक बाळहरडे पिंपळी सैंधव समभाग घेऊन त्यांचे वखगाळ चण करून द्यावे, म्हणजे ज्वर्‌ अरूचि जाऊन अभि प्रदीप्त होतो. कफ दर दवोतो. ३--मीठ आळे खाव. अशि प्रादिप्त करणारी अजर्णिनाशक ओषधे सेवन करावी. ४--महाळुंगाव केसर, तघव आणि मध यांचे बरोबर खावे, ह्मणजे तोंडाची विरसता जाईेळ. ५- डाळिंव आणि मध खावा ६--आंवळकटी, चिंच, द्राक्षे, डाळब, जिरे, पादेळोण, गळ, मध, हे सर्व पदाथ अरुचीचा नाश कारेतात. ७-डाळिबाच्या रसांत वावाध्याचे चणे घालन तोंडांत

(१९)

धरण्याकरितां द्यावे. तें रुचि उत्पन्न करिते. ८--ढिंबाचा रस एक भाग साखरेचे पाणी भाग घेऊन त्यांत मिरीं लवंगा यांची पूड घालून पन्हे करावें, आणि ते द्यावे. ह॑ वातनाशक, अभिप्रदीप्त करणार, रुचिकारक, सव आहाराचे पाचक असें आहे. ९--यादी नंबर ८८।८९)९'५ यांपैकी एखादें 'चूरण द्यावे

पंथ्य:--रोचन, वमन, . ओषघांचा कवळ मखवांत धरण, कडकाष्टानें दांत घासणे, गहूं, तुरी, साळी, तांबडा भोंपळा, कोवळे मुळे, वांगे, शेवगा, केळे, डाळिंब पडवळ, सैंधव, दूध, तूव, ळसूण, सुरण, द्राक्षे, आंबा, वाहणारे पाणी, कांजी, मध, दद्दी, ताक, आठे, कंकोळ, खजर, पिर्क-कवठ, साखर, दृरीतकीा, ओंवा, मिरी हिंग, गोड, आंबट कडू हे रस, क्लान इत्यादि

अपथ्यः--तहान, ढेकर, क्षुधा आणि रोदन ह्यांच्या वेगाचे धारण, अप्रिय अन्न, क्रोध, ढोभ, भय, शोक, दुर्गंध, विद्रुप पदार्थ दर्शन, इत्यादि

अर्मरी ( मुतखडा, ) __ जेव्हां वायु बस्तींतळे शुक्रर्‍युक्त किंवा पित्तयुक्त मत्र किंवा कफ यांना शोषितो

तेव्हां. त्या बस्तीमर्ध्ये शक्रादिक गोठन खडा होतो, त्यास अश्‍मरी ह्मणतात

पृवेरूपः---बस्ती फुगणें त्याच्या आसमंतांत अतिशुळ, मत्र होत असतां तिडीक, आणि कष्टाने मत्र होणे

सामान्य लक्षण प्रकारः!--नाभी आणि बस्तीर्चे अग्र यांच्या ठिकाणी शूळ, अश्मरीनें मूत्रमाग कोंडला हणजे मूत्राची धार फाटणे, मूत्र स्वच्छ गोमेद मण्यासारखें, अइमरीपासन बस्तीमर्ध्ये क्षत झाले तर रक्तमिश्रित मत्र होणें मत्र होण्यास जोर केळा तर फार हेश होणें, इत्यादि. याचे प्रकार आहेत.

बाताश्‍मरीची लक्षण!--अत्यंत पीडा, दांत खाणे, कफ, शिक्ष नाभी यांस हस्ताने पिळवटर्णे, कुंथ्र्णे, थेंबर्थेब मत्र होणे, अष्मरी कांट्यासारली खपणे इत्यादि

उपचार!--१ शेवग्याचे मुळांचा काढा करून तो गरम. असतां धावा. सुंठ, ऐरण, पाषाणभेद, कोष्टकोळिंजन, वायवणा, गोखरू, हिरडा, भाणि बहाव्याचे शेगेचा मगज, यांचा काढा करून त्यांत हिंग, जवखार आणि सैंधव, यांचें चर्ण घालन द्यावा

पित्ताइ१मरीची लक्ष्णेः--बर्स्तीत आग होणें, बस्ती उष्ण असणे, अशमरी भिलाव्यार्च आंतल्या बीजाएक्ढी रक्तवणे, पीतवणे ।कवा कृष्णवणे अशी असणें इत्यादि.

उपचार!---पाषाणभेद!चा काढा शिळाजीत साखर घालन द्यावा

कॅफाइमरीची लक्षणेः--बस्तीमध्यें पीडा, अर्मरी थंड, जड मोठी असन तिचा वण मधासारिखा किंवा पांढरा असर्णे इत्यादि,

(५०)

उपचार!---१-दोवग्याची साळ वायवण्याची साळर्‍यांचा काढा. जवखार घाळून द्यावा.

शुक्राःमरीची उत्पत्ति लक्षर्णेः--मैथुनाचे वेळेस स्थानापासन सुटळेळे शुक्र, पुरते मैथून मिळाल्यामुळे पडलेला शुक्रधातु आपल्या स्थानापासून निघुन शिखाचि वृषणाचे मध्यभागी आढा म्हणजे, वायु कुपित होऊन शुक्रधातूर्चे शोषण करून त्यास ग्रंथीरूप करितो, त्यास शुक्रारमरी म्हणतात, त्याचीं ढक्षणे-बर्स्तीत हळ, उन्हाळे, वृषणाळा सुन, इत्यादि.

भा, ०२ ११

उपचार!-- सरदे प्रकारचे अइमरीवर खाळीळ उपचार करावे. ..

असाध्य लक्षण!-<-नाभी आणि वृषण सुजणे, मत्र गुतणे, फार वेदना इ.

से प्रकारवे अशमरींबर उपचारः--१-आओगब्यास ताकाच्या २१ भावन। घाष्या, नंतर त्याचे बारीक चूण करून ताकांतून द्यार्वे; ह्मणजे मत्रद्रार विस्तीण राहून, मुतखडे पढतीळ २-२|३ तोळे ताकांत १२ मासे जवखार द्यावा. ३-कोह- ळ्यांचे रसांत सु. ४|५ गुंजा भाजलेला हिंग मासा जवंखार मिळवून द्यावा. ४--वाटोळे तिळांच्या झाडाची राख तोळा, गाईच्या दुधांतून द्यावी. ५-चिभडारचें मासे मूळ शिळ्या पाण्यांत वाटून सकाळचे वेळीं दिवस द्यावे. ६-डंबराचे मुळांचा ४।॥५ तोळे रस साखर घाठून द्यावा, या झाडाची मुळी गाईचे दुधांत उगाळून शिखरावर लेप करावा. ७-कुड्याची साळ दद्यांत उगाळून द्यावी. ८-.सुंठीचा काढा हळद गूळ घाढून्न द्यावा, ९--शतावरीच्या मुळ्यांचा रस गाईचें दूध सम- भाग- करून चार्वे.

पथ्यः-<-मूग, गहूं, कुळीथ, तांदुळजा, वमन, लंघन, क्लान, इत्यादि.

अपथ्यः--मूत्र, मळ झाणि शुक्र यांच्या वेगाचा रोध, जढान्न इत्यादि. अश ( मूळव्याध.)

मूळव्याधीर्च स्वरूप प्रकारः--वातादिदोष, त्वचा, मांस आणि मेद ह्यांना, आणि त्या ठिकाणचे रक्ताळा दूषित करून, गुदस्थानीं नान। प्रकारच्या आकृ- तीचे मांसाचे अंकुर उत्पन्न करितात, त्या अंकुरांस अशे ह्मणजे मूळव्याध .झणतात. हिचे प्रकार आहेत ते; --१ वाताश, पित्ताश, कफारी, . सन्निषाताश, रक्‍ताश, आणि सहजाशे ( संसगीशे )..

वाताझ्योचें कारण:--तुरट, तिखट, कडू, अतिरुक्ष, अतिशीत आणि अति- ढघु असे पदार्थ खार्ण, उशिरां जेवण, तीव्र मद्यपान, अत्यंत मेथुन, उपवास, फार वाऱ्यांत उन्हांत फिरणे, इत्यादि.

वाताशाचें लक्षण!--मोड सके ( ल्रावरहित ), चिमचिम वेदनेने युक्‍त, निर्जिव, श्याम अरुणवणे, ताठर, बुळबळित नसणारे, खरखरीत, (गाईच्या जिभे-

(५१)

सारिखे), वांकडेतिकडे, अणकुचिदार, तोंडली बोर किवा खारीक ह्यांच्या आकृतीचे असून त्यायोगें डोके, बरगड्या, खांदे, कंबर, मांड्या, आणि आडसंधी हे फार दुख- तात; व,शिका, ढेकर, मलावरोध, अरुचि, खोकला, श्वास, अन्न कधी चांगळे पचणे कधी पचर्णे हे विकार होऊन, दगडासारखा कठीण, थोड शब्दयुकत, कुंथून डळ फेस चिकटा यांसह अडकत अडकत असा मळ होतो, त्वचा, नख, विष्ठा मूत्र, डोळे आणि तोंड ही काळी होतात.

-, उपचार:--१--सैंधव, चित्रक, इंद्रजव, बीडळोण, बेळछफळ कडुनिब,-यांचे समभाग चण घालून दिवस मठ्ठा (ताक) घ्यावा. २--मिरीं, पिंपळी, कोष्टकेलळिजन संथव, जिरे, संठ, वेखंड, हिंग, वावडिंग, हृरीतकी, चित्रक, आणि ओवा समभाग घेऊन, त्यांचे चणे करून, 'चणाच्या दुप्पट गूळ घाळन प्रत्येक वेळेस एक. तोळा खार्वे; मागन ऊन पाणी ध्यार्वे. ३-गरुडवेठीर्चे सत्व, पारा, गंधक ही समभाग तिप्पट रक्‍तबोळ, अर्से एकत्र करून, सांवरीच्या साठीच्या रस्तांत वळ करून, मधाशीं धार्वे. ४--योगराज गुग्गुळ द्यावा ( यादी नंबर १५० पहा ), तीळ, लाळराताळू बीज नागकेशर यांचें चण साखरेबरोबर खार्वे

पित्ताद्यांचे कारण!--तिखट, आंबट, खारट आणि उष्ण असे पदार्थ खाणें 'घ्यायाम, अभ्निजवळ किंवा उन्हांत बसणे, श्रम, उष्ण देश, क्रोध, मद्यपान, दाह करणारीं तिखट उष्ण अशी पाने, अन्न आणि औषधें सेवन करणें, इत्यादि. पिसाशांचें ठक्षणः--मोड निळ्या अग्राचे, तांबडा, पिवळा किंवा , काळा अशा रंगाचे असून, पातळ रक्‍तस्राव होणें, त्यांस आंबूस घाण येणे, ते बारीक कोमळ आणि शिथिळ असणें, त्यांचा आकार पोपटाची जीभ, काळीज आणि जळवाची तोंडे ह्यांसारिवा असणें, त्यापासून आग, गुदपाक, ज्वर, स्वेद, तृषा, मृच्छो,

"मरुची आणि मोह होणें, त्यांस हात ढाविळा असतां कढत लागणे, आणि पातळ: निळा, उष्ण, पिवळा, तांबडा आणि आमयुक्‍्त असा मळ होणें, रोग्याची नखे आणि नेत्र हिरवे, पिवळे किंवा हळदिवे होणें, इत्यादि.

उपचार:--१--तीळ आणि बिबवे यांचा काढा धावा, किवा इंद्रजवांचा काढा मध घालून ध्यावा. पथ्याठा मुगाचे काट आणि भात द्यावा, २--बिबवे, तीळ आणि हृरीतकी समभाग घेऊन त्यांचें चूण करून गुळाशीं एक तोळा धार्बे ति

कफजअद्लारचे कारण!--मधुर, ख्रिंगध, शीत, खारट, आंबट आणि जड अर्से भोजन, व्यायाम करणे, दिवसास निजणें, पहाठेस पूर्वकड'चा वारा घेर्णे, थंड दश, थड काढ, इत्याद

कफजअक्योचें ठक्षण!--मोड महामळ ह्मणजे खोळ जाणारे, कठीण, पीडा करणारे, पांढरे, ठांबळांब, तुळतुळीत, ताठर, वाटोळे, जड, बुळबुळीत, ओळसरू,

(५२)

मंण्याप्रमाणें गुळगुळीत, कंडू फार करणारे, गाईच्या सडासारखे, गुंद बस्ति आंणि नाभी यांस ओढल्यासारखी पीडा करणारे, श्वास, कास, मळमळ, अर्राच, अभिमांध, आणि मस्तकाळा जडत्व करणारे, असे असून, चरबी कफमिश्रित असा पुष्कळ मळं पडणें, नेत्र, नखे आणि त्वचा हीं पांढरी होणे इ.

उपचार!--१-सुरण, हळद, चित्रक, टांकणखार गूळ समभाग घेऊन कांजींत एकत्र वाटन गदाळा ळेप करावा, किंवा ओली कड भोपळी, कांजीत वाटन त्यांत गळ घालन गदाळा ळेप करावा, ह्मणजे मोड नाहींसे होतात किवा गळन पडतात. २- हरीतकी, संठ, पिंपळी चित्रक यांचे चणे प्रत्येकी तोळे, दाल- चिनी, तमालपत्र वेळची यांचे चरण प्रत्येकी एकेक तोळा, गळ ४० तोळे, हीं सवे एकत्र करून त्यांची १० माशांची गोळी खावी. ३-आल्याचा काढा द्यावा, सन्निपात अद्यांचे कारणः-<-वात, पित्त आणि कफ या तिहींचीं लक्षणें असणे.

उपचार!--कणीक चार तोळे, हिंग मासे, बिबवे ४, एकत्र कुटून गदाला धुरी द्यावी. या प्रकरणांत सव प्रकारचे मळब्याधींवर सांगितळेळे उपचार करावे,

रक्ताशोचे लक्षणः--दाहादिक पित्ताची लक्षणें होऊन ज्यांमध्ये आधेक रक्त पडर्ते, रक्ताचे कोपेंकरून गुदाचे मांसरूपी मोड वडाच्या पारंब्याच्या अंकुरां- सारखे गुंजेसारखे र्षोवळ्याच्या काड्यांसारखे असतात, ते जेव्हां कठीण मळानें अत्यंत दाटळे जातात, तेव्हां त्यांतून दुष्ट ऊन ऊन रक्त अकस्मात गळू लागते, तें रक्‍त फार गळाले ह्मणजे पर्जन्य काळच्या बेडकासारखा रोगी पिवळा होतो, आणि त्याच्यां शरिराचा वण स्थळपणा आणि उत्साह ही नष्ट होतात, शक्ति माहींशी होते, डोळे गढळ होतात, इ्यामवणे, क्ठांण आणि रुक्ष असा मळ होतो ' आणि अपमानवायु सरत नाही

रक्ता्शीची वातादि भेदाची टक्षर्णे:--मूळव्यारधाचे रक्त, पातळ, अरुण- धणे आणि फॅसळळेर्ळ असें पडत असेळ, आणि कंबर, मांड्या आणि गुद यांचे ठायी शळ होत असेल, तर वायूचा संबंध आहे असें समजावें, ज्यामध्ये शिथीठ, पांढरा, पिवळा, रहृयुक्त, जड आणि शीतळ असा मळ होत असेल, आणि मूळव्यार्धार्थे रक्त दाट, तंतुयुक्त आणि बुळबळीत पडत असेळ, आणि गुद बुळबुळीत दडस होत असेड, तर कफाचा संबंध आहे असें समजावे, पित्ताचा संबंध असला तर त्याची लक्षणे रक्‍ताशोसारखीं असतात,

उपचांर!---१-निगुडी, अश्वगंध, रिंगणी पिंपळी समभाग घेऊन एकत्र करून त्यांची धुरी द्यावी. २-डोणी तीळ, किंवा नागकेशर, लोणी साखर, अथवा दह्याची निवळी, द्यांचें सेवन करावे ३-चिचेच्या खपल्यांचे हणजे बाहेरील

(५२३)

सालीर्चे वख्रंगाळ चुर्ण करून ते मासे सकाळ संध्याकाळ गाईंच्या अदंमुर्‍्यांतून द्यावे, 9. अर्धे लिंब घेऊन, त्यावर धोतऱ्याचे पाल्याचा रस ३४ थेंब घालन हरभऱ्याएवढें कुक घालून चोखावे, आणि घटके दीड घटकेनें दहींभात खावा, झणजे रक्त बंद होतें, ५-आघाड्याचें बीं, चित्रक, संठ, हरीतकी, नागरमोथे आणि किराईत हीं. सव समभाग घेऊन त्यांचे चण करावे, सवे चणीच्या समान गूळ घालावा आणि त्यापैकी एक तोळा दररोज द्यावे. हे॑औषध जिरल्यावर ताकभात पथ्यास द्यावा. ६-कडुलिंबाचा पिंपळाचा पाळा एकत्र वाटून गुदाळा लेप द्यावा.७वडाची पिकून गळलेली. पानें जाळून त्यांची राख तेठांत खलून मोडांस लावावी. ८-आघा- ड्याचं बीं १॥-२ मासे घेऊन तें तांदळाचे धणांत वाटन प्यावे, ९-कांद्याचा रस साखर तप घालन द्यावा, ९०-इसबगोळ रात्रीं पाण्यांत भिजत घालन सकाळीं कव- ळन तें पाणी गाळन घेऊन त्यांत खर्डासाखर घाळन द्यावे.

सवे प्रकारचे मूळव्याधीवर उपचार!---१-वानराची विष्टा पाण्यांत खढून मोडांस ळेप करावा, ह्मणजे. मोड कजन गळन पडतात. दिवस हे औषध करावे २-खारकेतीळ बिया काढून त्यांत लवंगा भराव्या, आणि वर फडके घाळून वर शोण लावून, पुटपाक करून त्यापैकी खास्का दोन तोळे, आणे कापर, सोरा नवसागर प्रत्येकी पाव.तोळा, असे जिन्नस घेऊन, एकत्र करून, बारीक वाटून त्यांतील औषध मासे, ठोणी मासे, खडी साखर मासे, एकत्र करून दिवसांतून एक वेळ सकाळीं द्यार्वे. दिवसांत गुण येतो. ३-सांतविणाच्या अंतरसाठीची पूड करून बारीक वस्त्रांत (मळमळ किंवा त्यासारिखें वस्र) गाळावी, आणि ती लोण्यांत खळून मोडांस लावावी, वावडिंगाची धुरी घटका द्यावी; असें केल्यानें मोड गळून पडतात. आग वगेरे कांहीं होत नाही. ४-पपयाच्या फळांचा चीक ळावावा हणजे मोड जळून जातील, किवा गळून पडतील. कुमारीआसव द्यावें (यादी नेबर १७८ पहा ) उशीरासव ध्यावे (यादी.नंबर १७७ पहा). ५-सुरण वाळवून चणे करून तें बत्तीस भाग चित्रक सोळा भाग, सुंठ चार भाग, आणि मिरी दोन भाग, घेऊन सवे ओषधांचें वस्रगाळ चूण करून त्यांत गूळ, साऱ्या औषधांचे. दुप्पट घालून, प्रत्येक वेळेस तोळ) दीडतोळा द्यावे. ६-गळ तोळा, तप तोळा, आणि हाक्याचा रस एक तोळा, प्रत्येक वेळेस घेऊन एकत्र करून दिवस द्यार्वे, ७-बिबंवे हरडेदळ समभाग घेऊन; त्यांचे चणे करून, त्यांत च्णाइतका गळ घाळावा, आणि प्रत्येक वेळेस एक तोळा खावे, सोरा रसकाप्र यांचा ठोण्यांत खळ करून मोडांस ळेप द्यावा. शेवग्याचे मुळ्यांच्या रसांत सोमळ उगाळन लेप द्यावा, परंतु यापासन मोडांची बरीच आग होईल, ८-खारकेओ बी बारीक करून धुरी द्यावी. ९-ठणका लागल्यास शतावरीच्या मुळ्या दुधांत वाटून फडक्यावर गाळून ते दिवस पिण्यास द्यावे. १०--काटेरिंगणी इंद्रजव वखरगाळ करून मोडांस धुरी थावी

(५४)

साध्यासाध्य ठक्षण:--बाहरल्या वळीवर झालेठे, एक दोषोल्वण, आणि ज्यांस एक वर्ष ळोटलें नाहीं, असे मोड सुखसाध्य समजावे. दोन दोषांपासन शालेले दुसऱ्या वळीवर असणारे, आणि ज्यांस एक वर्षे लठोटळ आहे, असे कष्टसाध्य समजावे. सहज (जन्माबरोबर झाठेळे), त्रिदोषज, आणि जे आंतल्या वळीवर होतात ते असाध्य समजावे. असाध्य मूळव्याध जरी असठी तरी चांगल्या तजविजीनें राहून अग्नि प्रदीप्त असला तर ती शांत होते

पथ्यः:--दूध, भात, तूप, कुळीथ, सुरण, पडवळ, गुळवेळ, .लसूण, सुंठ हरीतकी, 'चाकवत, पादेठोण, बिबवे, ताक, अडुळसा, लोणी, आंवळे अग्नि प्रदीप्त करणारें अन्न पान, इ.

अपथ्यः--दही, पीठ, उडीद, पावटे, पांढरा भोपळा, पिकलेला आंबा, संपूर्ण विष्टंभकारक जड पदार्थ, वमन, मळमत्रादिकांचा अवरोध, स्रीसंग, उकिडर्वे बसर्णे, जागरण, बाजरी, इ०

विशेष सूचना:---मूळव्याधीचा विकार होण्यास मुख्य कारण उष्णता. होय, याकरितां तिखट खाणे बंद करावें. निदान अगदीं कमी प्रमाणार्ने तरी खार्व. इतर उष्ण पदार्थहि अगदीं कमी खावे, गुदद्वारांतन मलशुद्धीचे वेळेस रक्त पडू लागलें ह्मणजे तो मळव्याधीचा बहुधा प्रारभच असे समजावे. तर्स दिसतांच उपचार करावे ते केळे नाहींत तर पुढें मोड येऊन फार इजा सोसावी लागते. या विकारास. दरदोज सकाळीं १-२ तोळे नुस्ते तप खाल्ल्याने बराच उपयोग होतो. जेवणांतद्दि. तुपार्च मान जास्त ठेवावे, दररोज मळश॒श्धि होईळ, अशी व्यवस्था ठेवावी

अस्थिभंग ( हाढ मोडणे, तुटणे किंवा निखळणें ) शरिरास अकस्मात धक्का लागल्याने, कमजास्ती मार बसल्याने किंवा घसरून पडल्यानें किंवा अन्य आकस्मिक कारणाने अस्थिभग होतो. हाड : मोडळें आहे किंवा नाहीं हॅ समजण्याची सामान्य चिन्ह १-दुखावा होऊन सज चढते. २. मोडलेल्या अवयवाच्या आकारांत फरक होतो, दसऱ्या अवयवाशीं ताडून पाहतां समजतो मोठी खण अशी आहे कीं मोडलेल्या ठिकार्णी- हाड हालते,- अवयवास बरोबर धरून हालवन पाहिला असतां कटकट असा आवाज होतो उपायः--<हाड मोडठे किंवा निखळर्ळे आहे, हे. एखादे चांगळे वेधास किंवा डाक्टरास दाखवून त्याजकडून उपाय करवावे, निखळळें असल्यास सांधा नीट बसवून किवा मोडले असल्यास नीट सरळ करून पट्टा बांधावा उपचार:--१-एखाद्या कारणानें शरिरार्चे हाढ मोडळें अगर दुखावळें तर त्यावर पहिल्याने थंड पाणी बरेच वेळां रिपन हळुहळ थोपटावे, आणि मग तांबडी माती पाण्यांत कालवून ळेप द्यावा, २-सांधरुणाची साळ ठेचून दुखावलेल्या इ!डावर

(५५)

दिवस बांधावी. हे औषध अति उत्तमपैकी आहे. ३-शंभर वेळां थंड पाण्यानें धुतळेळे तूप तांदळांर्चे पीठ एकत्र करून ते मळून वर बांधावे. ४-बाभळीच्या साळीर्चे तोळा चण मधार्शी द्यार्वे. ५- पिठीसाखर हळद खाण्यास द्यावी. ६--यांदी नंबर १७३ चे तेळ ठावार्वे.

पथ्यः--गहू, तांदूळ, मग, तूप, दूध, ळसूण, शेवगा, नागळी (नाचणे), तुरो, इत्यादि.

अपथ्य!--मीठ, तिखट, तेढ, आंबट, ऊन,मैथ्‌न, संपूर्ण वातळ पदाथ, इत्यादि,

अंडवृद्दि (वृषण विकार),

उस्पासि:--दूषित झाळेळा खाळी जाणारा स॒ज आणि शूळ उत्पन्न करणारा वायु, कुक्षीमध्ये शिस्त असतां आडसंधीतून अंडांत येऊन त्याची बाठ आणि पिशवी यांच्या वाहणाऱ्या नाडीस दुष्ट करून दोहोकडची किंवा एका बाजची वद्रि करितो, त्या विकारास अंडवृद्धि किंवा अंतरोळ अर्से हणतात, त्याचे सात प्रकार आहेत त्यांपैकी खाळी कांहीं सांगतो.

वृषणा'ची वृद्धि दह्दी निरनिराळ्या खाठी लिहिलेल्या रागांमळे होते. वृषणाचे दाहामुळे, वृषणांत पाणी भरल्यामुळे, रक्तसंचय जाहल्यामुळे नाडी अथवा शीर फुगल्याने, वृषणांत गांठ झाल्यानें, वृषणांत अबुद झाळें असतां अथवा त्वचा. जाड झाल्यानें, किंवा पिशवींत अंतरगळ उतरळा असतां वृषणाचा आकार वाढतो, .वातज-लक्षण वायूने भरळेळी पिशवी जशी हातास लागते तसा हा ढागतो कारणावांचन दुखू ढागतो.

उंपवार:--आल्याचा रस मध घालून ध्यावा, दूध आणि ए्रंडेळ एकत्र करून महिना दोन महिने प्यावे.

_ पिसज आणि रक्तजः:--काळ्या फोडानें व्याप्त ज्यांत पित्तार्ची ढक्षणे आहेत, तो पित्ताचा रक्ताचा समजावा. उपचार--अड, पिंपळ, उंबर, पायरी, नांदरुखी, आणि वेत यांच्या साढींचा काढा ध्यावा. पित्तशामक उपचार करावे.

* रक्तजवृडीवरः---जळवा ळावून रक्त काढावे.

भेदज:--कफवृद्धीसारखा मृदु पिवळा आणि वाटोळा असतो तो.

उपचारः--दारूहळदीचा काढा गोमूत्र घालून घ्यावा. मेद वाढलेल्या जाग्या- बर वाफारा देऊन निगुडी'चे पाळांचा लेप द्यावा, किंवा याच झाडाचा पाला बार्राक वाटून ऊन करून बांधावा.

अैववा डिः---दूषित झाळेळा वायु लहान आंतड्याचा एक भाग घेऊन स्वस्थानापासून जेव्हां खारी येतो तेव्हां गांठीतारिखी सज उत्पन्न होते तो. यावर खाळी ळिहिळेळे सवे प्रकारचे अंडवृद्धींवर उपचार सांगितले आहेत ते करावे.

(५६)

सर्वे प्रकारच अंडवृद्धींवर उपचारः--१--कळीचा भिजळेळा चना तोळा उंची तंबाखू तोळे घेऊन, तंबाखू बारीक करून चुन्यांत खलून ळेप द्यावा, आणि वर विड्याचे पान ठावन पट्टा चांगळा बांधावा, कदाचित वांति होईल. फार वांति झाल्यास लेप धुऊन टाकावा. २--सुंठ रक्तवबोळ काजूची बी पाण्यांत उगाळून त्यावर ळेप द्यावा, आणि वर कागदाची पट्टी बसवावी वर घट्ट लंगोटी नेसावी. ३--वेखंड आणि शिरस वाटन त्याचा ळेप द्यावा, ४- गोमत्र आणि एरंडेल यांतन पारा आणि गंधक यांची कज्जली द्यावी, ५--पायाच्या आंगठ्यास मधोमध त्वचेचा भेद होईपर्यत डाग द्यावा. ( उजवीकडे वृद्धि असेळ तर डावेकडीळ आंगठ्यास, डावेकडे वाहे असेळ तर उजवेकडीळ आंगट्यास. ) ६--तंबाकूर्चे पान पाण्यांत भिजवून त्यावर शिळारस घाळन त्याची पट्टी द्यावी. चिकण्याचे काढ्यांतन एरंडेल द्याबे, ८-- पिंपळी जिर कोष्टकोळिजन बोर आणि वाळढेळें शेण हे जिन्नस कांजींत वाटून लेप धावा. ९-गजग्याचा पाळा मनष्याचे मत्रांत वाटन लेप द्यावा, १०--यादी नंबर २२५ चे औषध लावावें. / ११--खरचाफा (पांढरी फुर्ळे असठेढा ) अगदी हातभर शेवटचा कोवळा अकर घेऊन तो चांगळा बारीक चिरून पाणी घातल्याशिवाय शीजवावा, आंतील पाणी संपल्यावर गरम गरम वृषणांवर बांधावा, अगर पोटळी घेऊन शेकवा. १२९--बेंबीचे खाळी सुमारे चार आंगळा।वर पोटाशीं समांतर दोन आंगळे रुंदीचा बिबा घाळावा वर कळीचा चुना जाडप्तर सारवावा.

पथ्यः--रंचक, ठेप, स्पेद, तांबड्या साळी, एरंडेळ, गोमत्र, शेवग्याच्या हांगा, पडवळ, तांदुळ, हिरडा, लसण, मव, 'ऊनपाणी, ताक, मडक्‍्यांतीळ तप,

पथ्यः--दही, उडीद, पिष्ठान्न, जड पदार्थ, शुक्रवेगाचा रोध, वेगानें मारणे, धाव घाढणे, पाठीवर बसून जाणें, व्यायाम, उपवास, इ.

अग बाहर यण.

मलट्वाराचे आंतीळ भाग बाहिर येतो, त्यास अंग बाहेर येणें असें म्हणतात. हा विकार उष्णतेपासून, आमांशापासून अगर अशक्ततेपासून होतो. अंग तेल लावून हाताच्या दोन्ही अंगठ्यांनीं मळट्रारांत दाबन बसवावे एक लहान गदद्वारावर गादी ठेवून लंगोटी घालावी, यास उपचार--१-मदर्नांचा पाल दह्यांत वाटून ळेप लावावा २-- दररोज सकाळां १--१॥ तोळा तूप खावे. ३-4पेत्तशामक पदाथ. खावे. ४-- उपरसाळीर्चे पाळ दुधांत उगाळून द्यावे. ५--प्रवाळ भस्म द्यावे, ( यादी नंबर ११२९ पहा. )

पथ्यः---तप, दध, भात, गव्हांची पोळो, सांजा, तर्रांचे डाळीचे किंवा मगाचे डाळीचे व(ण, भाकरी, पडवळ. पांढरा भोंपळा, साखर इ९

(५७)

अपथ्यः---नारळ, गूळ, तिखट, तेळ, दहीं, संपूर्ण उष्ण वातकर पदार्थ, जागरण, उन्हांत फिरणे इ०.

वि० स॒०---द्ा विकार ज्यास असेळ त्यांनीं तूप दूध यांर्चे जास्त सवब करावें ( सोसेळ त्या मानाने. )

आमवात, |

बातादि दोषांचा प्रकोप होऊन जठराओ्नि मंद झाळा असतां, अन्नाचा रस्ष अपक्क राहतो त्यास आम म्हणतात. तो आम वायूने प्रेरित होऊन कफाच्या आमाश- यादि स्थानाप्रत जातो, आणि त्या कफानें दूषित होऊन तो शिरांचे द्वारा सव. शारि- रांत ड्याप्त होऊन, त्यापासून मस्तक संपूर्ण गात्रे यांस पीडा होते, कफ आणि वायु एका काळीं कंबरेचे संधीत जाऊन, ते संपूर्ण गात्रे स्तब्ध करितात; त्या व्याधास आमवात म्हणतात.

सामान्य लक्षण प्रकार--अग दुखणे, ज्वर, अरोचक तहान, अगाला जडपणा, आहाराचा पाक होणें, सर्वागास सुजे्ने धोंड्यासारखा जडपणा, इत्यादि विकार होतात. हा विशेष वाढळा असतां हातपाय मस्तक गुडघे आणि मांड्यां यांच्या संधीमध्ये वेदनायुक्त सूज उत्पन्न कारेतो, आणि ज्या ज्या ठिकाणीं तो आग जातो त्या त्या ठिकाणीं विंचवानें नांगी मारल्यासारखी वेदना होते अन्नीमाद्य, तोंडाला पाणी सुटणे, दाह, शूळ, ओकारी, ऊर दुखणे, मलळशुकद्चे होणें इत्यादे विकार होतात. या'चे प्रकार आहेत. १, वातजन्य आमवात. ह्यांत विशेष शूल असतो. २. पित्तजन्य आमवात. यांत विशेष दाह असतो. ३. कफजन्य आमवात. यांत निश्च- ळपणा, जडपणा कंडू हे विकार फार असतात. 9. सन्निपातजन्य आमवात. यांत वात पिच आणि कफ यांचीं वरीळ लक्षणें होतात.

सवे प्रकारचे आमवाय़ेवर उपचारः---१-सुंठीचे काढ्यांत समभाग एरं- डेळ घालून द्यार्वे. एरंडेळ हे आमवात घालविण्यास अप्रतिम आहे. २-ऱयादी नंबर ६२ किवा ६३'चा काढा द्यावा. हे काढे या विकारावर आते उत्तम आहेत. योगराज गुग्गुळ द्यावा ( यादी नंबर १५० पहा ) ३--दशमुळ्यांच्या काढ्यांत एरंडेळ घाठून तो द्यावा. ( यादी नंबर १६ पहा, ) ४- यादी नेबर १|२ चे चर्ण द्यार्वे. |

पथ्यः--ठंघन, जुन्या साळी, कुळीथ, पडवळ, ऊन पाणी, शेवगा, वांगे इ०

अपथ्यः--दर्ही, गूळ, उडोद, जागरण, दूध ३०

आम्लपित्त.

शिळे, आंबळेळे, दाह करणारे, आंबट आणि पित्त वाढविणारे, अर्से अन्न किंवा पान सेवन केल्याने, वषोदिक्रतूच्या ठार्यी स्वकारणांनीं सांचळेळ पित्त नासर्ते त्यास आम्लपित्त हणतात.

(५८)

ठक्षण!--अन्न पचणे, आयासावांचन श्रम, मळमळ, कडू आंबट ढेकर जळती ळागणें, अन्नद्वेष,इत्यांदे लक्षण होऊन, तें पित्त, तहान, दाह, मर्ध्छा, भ्रम यांना उत्पन्न करिते; हिरवे, पिवळे, काळें, तांबड असें नानावणे, दर्गधयक्त, तोंडा- वाटे गदावाटे बाहेर निघर्ते. अधोगत झाळें असतां तृषा, दा मूच्छा, घेरी, मळ- मळ, अग्निमांद्य इत्यादि विकार होऊन, गुदावाटे काळें, तांबडे दुगधयुक्त असें पडतें. उध्वगत झाळें असतां हिरवे, पिवळे, निळे, काळें, तांबस, लाळ अत्यंत आंबट मांस धतळेल्या पाण्यासारखे, अत्यंत बळबळीत, स्वच्छ, कफमिश्रित, खारट, तरट वगेरे रसयुक्त असें तोंडावाटे पडतें. कधीं कधीं कडू, आंबट अशी ओकारी हाते ढेकरही येता, गळा कुशी आणि ऊरहि जळजळतात

आम्लपित्त हा रोग नवा असा, तर यत्नानें साध्य होतो. बहुत दिवसांचा असळा तर यापय होतो. पथ्याने वागळे तर फार दिवसांचा असळा तरी कष्टसाध्य होतो. एकंदरींत पथ्यानें वागळे तर हा रोग कमी कमी होऊन नाहीसा होईल. याढा उत्तम पथ्य झटळं तर दूधभात पित्तशामक पदाथ खाणें हेंच होय. दिवसांतून शेर अदशेर तरी दध पोटांत जाई असें करावें; पित्तनाशक पदार्थ खावे. असे केल्यानें याची इजा होणार नाही.

उपचार:--१-उध्ये आम्लपित्ताळा वाते अधोगताठा रेचक द्यार्वे. २- यादी नंबर ६७ 'चा काढा द्यावा. -कड पडवळ, कडनिंब, गेळफाळचा मगज यांचा काढा सैथव घालन दिळा असतां वांति होऊन पित्त पडेळ, ४-पिंपळार्ची फळे १--१॥ तोळा बारीक वाटन मधांतन द्यार्वी. ५--त्रिफळचा काढा करून त्यांत मासे निशोत्तराचें चण १--१॥| मासा मध घालून द्यावा, हणजे रेष होऊन पित्त पडेळ. ६-द्राक्ष आणि बाळहरडे समभाग, त्याचे दुप्पट खडीसाखर घेऊन एकत्र वाटून, त्यांतीळ १--१॥ तोळा औषध दररोज रात्री निजते वेळीं द्यावे. ७--कडूपड- वळ, अडुळसा, गुळवेळ, पित्तपापडा, आणि ह्माका यांचा काढा मध घालून दाव, ट>कंवठाचा गीर भाग, आणि आल्याचा रस भाग, यांचा एकत्र खल करून बोराच्या आठोळीप्रमाणे गोळ्या कराञ्या, आणि रोज एक गोळी नारळाच्या पाण्यांतून किंवा आल्याचा रस आणि खडीसाखर यांतन द्यावी, ९--सतशेखर द्यावा, ( यादी नेर १४४ पहा. ) १०-दररोज निजते वेळेस ६७ तोळे दूध, पैसा भार खडीसाखर एकत्र करून त्यांत तुपांत तळलेली ३|७ मिऱ्ये उगाळून द्यार्वी, ११- * पित्तविकार या प्रकरणांत पित्तशमनास सांगितळेळे उपाय करावे. २-ऱ्यादी नंबर २१६ चें औषध द्यावे. हें फार चांगल्यापैकी आहे. १३--कोहाळेपाक द्यावा. ( यादी नंबर १६३ पहा. )

पथ्यः--जुन्या साळी, यव, मृग, गहू, साखर, गाईचे दूध, द्राक्षे, बदाम,

( ५९ )

तापवून निवाळेळें पाणी, चाकवत, पडवळ, डाळिंब, केळे, तूप, खजूर, कंवट ६. अपथ्यः---वांतींचा वेग धारण, तेळ, तिखट, आंबट, हुलगे, तीळ, शेळीचे दूध, माठ, दहीं, चवळ्या, पार्वटे, उडीद, जागरण

इसब ( खरजबा ),

त्वचेवर पाण्याने भरठेला बारीक बारीक पुरळ ( पुटकळ्या ) उठतो. त्यास फार खाज सुटते; खाजविल्यावर त्यांतन चिकट पाणी निघते, आणि त्या पुट- कळ्या. फुटल्यावर त्यांतील लस सुकळी ह्मणजे खपल्या धरतात; त्या खपल्यांतन थोडी-थोडी ळस वाहते त्या रोगास इसब ह्मणतात. हा होण्याची कारणे:-वाइट प्रकारचे अन्न खार्णे किंवा पचन व्यापारांत बिघाड होणे, रक्तदोष, मळीनपणा,

इत्यादे

उपचार!--१-प्रथम जळवा लावन नासके रक्त काढावें, नंतर चार दिव- सांनीं त्या जाग्यावर लोणी ळावन मांजराकडन चाटवावे. २-कबाबचिनी, गेरू कोष्ट, मोरचूत, आणि गोपिचेदन, समभाग घेऊन वस्रगाळ पड करून पाण्यांत कालवून लावावी ३--राळ तोळा, गंधक तोळा, आणि मोरचूत मासे घेऊन, तुपांत खळ करून तें लावावें. ४-मोरच्‌ूत आणि कळीचा चुना समभाग घेऊन, एकत्र. करून लेप द्यावा. ५-कंवठीचा पाला आणि कडू जिरे एकत्र वाटून ळेप द्यावा. ६--गाजर॑ किसन शिजवन कढत कढत वर बांधावी, पहिळे दिवशी पाय सुजत्तो, परंतु पुढे खपल्या पडून पाय बरा होतो. जिरं, आंबेहळद, मिरे शंखजिरे, हळद, गंधक, शेंदूर, मनशीळ पारा हीं सव औषर्धे एक एक तोळा घेऊन, पहिल्यानें पाऱ्याची गंधकाची कज्जडी करून बाकीची औषर्धे वस््रगाळ करावीं; त्यांत गंधकाची कज्जली मिश्र करून तुपांत खठून ळावावी,

सचना:--<इसबाची जागा रोज साब ळावन स्वच्छ धऊन पसन मग भोषध ढावावे,

उचकी,

__ उपचार! --१-मेथ्या चिलळमींत घालून ओढाव्या, धुर येईळ तो. पोटांत ध्यावा. २--साळीसकट वेलदोडे आणि लवंगा समभाग घेऊन, विस्तवावर भाजन 'चूणे करून प्रत्येक वेळेस समारं मासा चणे मधांतन ध्यावे. ३--उडदार्चे पीठ चिळमींत घाळन ओढारवे, धर पोटांत घ्यावा. ७--कापशीच्य| पाल्याचा रस मधांतेन ध्यावा. ५--तप पातळ करून थोडथोडे द्यावे. ६--उडांद, हळद आणि ताग,, समभाग घेऊन थोर्डे कुटून चिळमींत घाळून ओढावें. धूर पोटांत घ्यावा, ७--महदा- . कुंगांचा रस मध घाठून द्यावा, द-ऱ्यादी नंबर १९६ चें ओषध करावे

(६०)

__ _ उद्‌्र (जलोदर)

उदराचें कारणः---जळोदराचीं कारणें पुष्कळ आहेत. परंतु त्याचे मुख्य दोन भाग आहेत. एक शारिरांत जे स्वाभाविक रुधिराभिसरण होते त्यास कोणत्याही तऱ्हेने अडचण जाहल्यानें जलोदर होतें. दुसरे रक्तांत बिघाड झाल्याने किंवा इतर विषारी दषित पदाथौर्च मिश्रण झाल्याने जलोदर होर्त. जठोदर होणें ह्मणजे रक्ताचा जास्त संचय होऊन रक्तांतील पाणी शारिराच्या भागांत पाझरते. उपाय करितांना, पांडुरोग, रक्‍ताशयाचे रोग, यकृताचे रोग, मत्राशया'े रोग हीं जळोदराची मुख्य 'चार कारणें लक्षांत ठेविळी पाहिजेत, पांडुरोगापासून जळो- दर असल्यास प्रथम पायावर सूज येते नंतर जांभ, शिख यांवर येऊन पोट मोठें होते. रक्‍ताशयापासन असल्यास छातीत घधडघड, विशेष चालल्याने श्वास लागणे छाती उडर्णे, रोगी धापा टाकितो. पायांवर पोटावर सज येते. यकृताचे विकारामळे असल्यास प्रथम पोट घागरीसारखें मोठें होते, शरीर वाळन गेल्या- सारखें दिसते. 9 मत्र पिडाच्या रोगांत हात, पाय, चेहरा आणि पोट इतके सजतात की, रोग्यास उठण्या बसण्यास अडचण पडते, लघवीस फार वेळां जावें लागतें छघवीतून रक्‍त पडते ती लाळ अथवा काळ्या रंगाची असते.

___ सामान्य स्वरूपः:--आध्मान ( पोट फुगणें ), चालण्यास शाक्ते नसर्णे, दुबेळता, अग्निमांच, स॒ज, अंगरळानि, वायचा मलाचा अवष्टंभ, दाह, तंद्रा, इत्यादि.

यांच प्रकार ८.आहितः--जन्तोदर, पित्तोदर, कफोदर, सकन्निपातोदर, पीहोदर, बद्ठोदर, क्षतोदर, आणि जलोदर.

सवे प्रकारचीं उदर॑ जन्मतः प्रायः अत्यंत कष्टसाध्य असतात. मोठ्या प्रयत्नाने कचित एखादा रोगी यांतून बरा होतो.

सवे प्रकारचे उद्रांवर उपचारः---१ 'चवक, चित्रक, सुंठ, देवदार आणि बाळहरडे, यांचा काढा करून त्यांत निशोत्तराचें चूर्ण किंवा गोमत्र मिळवून द्यावा झणजे रेच होऊन रोग बरा होईल, सवे उदरांवर रेचक हेच उत्तम औषध आहे. २-हत्तीच्या टेंड्या पिळन त्यांतील पाणी २१३ तोळे घेऊन, त्यांत बडिशेप जिरे, साखर आणि ळवंगा समभाग घेऊन, एकत्र करून त्यांचे वरखगाळ चणे अर्धा तोळा घालन द्यार्वे, ३--पळसाची बी काड्याहुऱ्याचे चिकांत वाटून मिऱ्याएवढी गोळी करून द्यावी; हणजे ढाळ होतील रोग बरा होईल. उतार तूपभात. यास पथ्य कुळयाचें काट आणि भात. ४--यादी नंबर ८६ चच चरण द्यावे. ५--खडसांब- ळी'चे पाळ गोमत्रांत उगाळून दिवस द्यावे. प्रथम वातुळ वजे ६--वज्रक्षार द्यावा. ( यादी नंबर १३९ पह), ७--कुमारीआसव द्यावे, ( यादी नंबर १७८ पहा )

(६१)

--चिंत्रकमळ आणि देवदार यांचा कल्क दुधाशी द्यावा,

- _ पथ्य:--रेच; ढंघन; कुळधी; ताक; ढसण; तांबर्ड भात; पडवळ; पनर्नवा चित्रक; शेवगा; दूध; इत्यादि

_ अपथ्यः--धूम्रपान, आते पाणी पिणे, वांति, प्रवास, दिवसाची निद्रा, सर्व प्रकारच्या पाठेभाज्या, तीळ, जडान्न, इत्यादि,

उपदंश अतिसंगापासून किंवा दूषित जननेंद्रियापासून शरिरांत एक प्रकारचे विष उत्पन्न. होऊन त्यापासन शरिरावर जे परिणाम घडतात, त्यास उपदंश हणजे गरमी अर्से हणतात. यांतच परमा, चट्टे, बद यांचाहि समावेश होतो,

. * उत्पात्तिः--एकाच ख्रीशीं अनेक परुषांचा संग झाला ह्मणजे परुषार्चे रत योनीच्या अंतर त्वर्चेत जमन त्यापासन लस वाह ळागते. नंतर ती छस एकाची दुसऱ्यास, दुसऱ्याची तिसऱ्यास, अशा परंपरेने लागून त्या लसेपासून जननेंद्रियावर फोड किंवा चट्टा पडतो, याशिवायहिे अति संगाने क्षोभ होऊन त्यापासनहि चट्टा

उत्पन्न होतो, परंतु या क्षोभापासून जे चट्टे होतात त्यांचे योगाने बहुधा अनेक प्रकारच व्याधि उत्पन्न होत नाहींत. केव्हां केव्हां बद मात्र होतात

._ वर लिहिलेल्या कारणांवांचूनहि अनेक प्रकारांनी उपदंशाची उत्पाति होते. एकाच्या जननंद्रियावरीळ चट्टा दुसऱ्याच्या जनर्नेद्रियांस घासळा गेल्याने, अथवा दुसरी कोणतीहि जागा घांसळी गेल्याने, किंवा त्याची ळढस कोणत्याहि प्रकाराने शरिरांत शिरल्याने, रोगाचे विष दसऱ्याचे शरिरांत जाऊन, त्यास हा रोग उत्पन्न होतो. किंवा एकाच सरांशी थोड्या अवकाशांत पुष्कळ पुरुषांचा व्यवहार होऊन, तिचं इंद्रिय अस्वच्छ असतांच वारंवार आणखी हा व्यवहार घडला असेळ तर त्यामुळे, किवा जननेंद्रिय धुतल्याने, किवा संभोगानंतर अति उष्ण पदाथांचे सेवनाने, किंवा रजस्वला, बाळंतीण किंवा रोगी अशा स्त्रीशी संग केल्यानें, शक्तीपेक्षां जास्त रति केल्याने, किंवा इंद्रियाचे ठिकाणी कठीणपणा येण्याकरितां किंवा जास्ती वेळ रतिसुख मिळण्याकरितां इंद्रियांस अनेक प्रकारचे ळेप केल्यानें हा विकार उत्पन्न होतो. हा रोग स्प्शेसंचारीहि आहे. त्याची गतीह्ि फार त्वरित असते. उपदंशपीडित मनुष्याचे उच्छिष्ट भक्षण केल्यानें, किंवा त्याचे नेसळळे वस्र परिधान केल्यानें, किंवा अशा मनुष्यानें छघवी केढी असेळ, त्या ठिकाणीं लघवी केल्यानें अशाच स्पशे संचारी अनेक कारणानी हा रोग उत्पन्न होतो. मग अशा पुरुषांशी सरीचा, किंवा ख्रीशीं पुरुषाचा, संबंध झाल्यावर रोग उत्पन्न होइल, यांत आश्चर्य कोणते ?

उपद्रव आणि परिणाम़:--जननेद्रियावर चट्टा पडे, मांडीच्या वरच्या

(६२)

बाजस जार्घेत गांठ उत्पन्न होर्णे ( यास बद हणतात. ) शिक्नभ गळून पडणें किंवा सडणे अगर त्यांत क्षते पडणे, नाक सडणे, सवे अंगावर 'चड्रे पडणें; मुख विद्रूप होणें, टाळस भोके पडन त्यांतन वंगेरे येणे त्यामळे तोंडास फार दढगेधि येणें घशांत क्षर्त पडणें, वृषण सजणे, अंगावर भंगे पडणें, अनेक प्रकारचे परळ किवा चकदणे उठणे, इत्यादि

बर लिहिलेल्या प्रकारचे उपद्रव होतात. त्यावरून विचार केला ह्मणजे, या रोगाचा परिणाम किती भयंकर आहे, याची सहज कल्पना होईळ. हा विकार एकदां अंगांत मरळा ह्मणजे पढे यापासन अनेक तऱ्हेचे रोगाहे उत्पन्न होतात. हे विष एकदां अंगांत शिरले, ह्मणजे कितीहि उपाय केळे, तरी त्याचा समळ नाश होण्याची मोठी पंचाईत पडते; इतर्केच नव्हे, तर तें समळ नाहींसें होत नाहीं, असें झटले तरी 'चाळेळ. हा विकार एकदां जडळा आणि तो मनुष्य पुढें जरी औषधोपचाराने बरा झाला, तरी त्यास थोडा क्षोभकपणा प्राप्त झाला, ह्मणजे पन्हां प्रकृति बिघडण्याचा फारच संभव असतो. याकरितां या विकारापासन प्रकाति सधारळठी अर्स जरी वाटळे, तरी खाणें पिर्णे इतर दांगणक यांचा व्यवस्थितपणा ठेविळा पाहिजे

हा रोग परंपरेने पुढील संततीसही घातक होतो. ज्यास हा विकार भाहे त्यास कधीं कधीं संताते हात नाहीं. झाळी तर त्या मळाचे अंगावर केव्हां उपदंशा- सारखे विकार ( चकदणें, त्रण ) उठतात, कितीएक प्रसंगी तर अल्पकाळांतच तीं मळें मरण पावतात, किंवा त्यांस पुढे गंडमाळा, कफ, क्षय, वगेरे अनेक व्याधि उत्पन्न होतात. उपदंश असलेल्या मनुष्याचे संततीस रोग उत्पन्न होतात इतकच नव्हे, तर परंपरेने पुढील संतर्त.सहि हे विकार जडतात

वरीळ विवेचनावरून हा रोग किती भयंकर 'आहे हें समजेळ; हा रोग भयंकर आहे हें पुष्कळांस माहितहि आहे, परंतु असें अप्ततांह्रि या रोगाच्या सपाठ्यांत अनेक मनुष्ये सांपडतात याचें आश्वये नव्हे काय

असो. याबद्दळ विशेष लिहित नाही, परंतु , एवढे लिहितो की, परस्रीचा अभिळाष करण्याचे मनांत आण नये, कदाचित एकादे प्रसंगी चुकून गोष्ट बडी तर पुन्हां तरी सावध रहावे, कदाचित उपदंश विकार जडला, तर औषध घेऊन प्रकृति सुधारावी, तसें केळें तर पुष्कळ दःख होईल,

उपदंद्याच्या अवस्था:--उपदंशाचे संबंधानें, पाहिळे तर त्याच्या तीन. अवस्था मानेतां येतील.

__ पहिली अवस्थाः--जननेंद्रेयावर पटकुळी किंवा चट्टा होणें अंगर बद

( जांघेत गांठ ) होणें. कातडी झाजरळी असतां, किंवा त्या ठिकार्णी भेग पडली असतां दूषित जननेंद्रियाची ळप्त ळागून त्या ठिकाणी त्रण ( चट्टा ) पडतो, किंषा

(६३)

कातडी 'चांगळी असली, तरी त्या ठिकाणीं दूषित जननेंद्रियाचें विष, ळागून तेथे त्याचें शोषण होते, मग त्या ठिकाणीं पुटकुळ्या उठून त्या फुटतात, मग तो 'चट्र होतो. हे 'च$ संभोगानंतर ८!१० दिवसांचे आंतच बहुधा होतात. या चड्ट्यांचा पृष्ठभाग फार कठीण असून त्याच्या कोरा कापल्यासारख्या असतात, त्या 'चड्ट्यांतन पुवाचा स्राव होतो. चद्याच्या जवळींळ गांठी थोडक्या सुजतात, या अवस्थेंत थोडा ज्वरही समयी येतो.

दुसरी ,अवस्था:---उपदंशाचा विकार सवे शरिराव्र होणें-पहिल्या अवस्थेत सांगितळेळा विकार उत्पन्न झाडा, आणि त्यास उपचार झाले नाहींत, तर तो विकार वाढून शाररावर ताम्रवणाच्या पुटकुळ्या किंवा चकदणें उठणे, नेत्रांचा दाह होणें, संधींत दुखर्णे, ज्वर येणें वगेरे .विकार होतात. या अवस्थेंत रक्तद्वारा दुसऱ्यास ह्वा रोग होतो, पुरुषाच्या संभोगाने स्रीस किवा संततीसहि हा रोग होतो.

तिसरी. अवस्था:--यांत उपदंश विषाचे सवे शरिरभर शोषण होतें. तोंडांत नाकांत क्षते: पडून ती पसरतात, टाळूला भोक पडतें, नाक बसते, हातपायाच्या नळ्यांचे अस्थि सुजतात दुखतात, शारेरावर त्रण पडतात, जननेंद्रिय सडतें शव कधीं कधीं त्यांत कृमि पडतात, मज्जा भाणि अस्थि यांस विकार होतो. वर छिहिळेल्या तीन अवस्थांपैकीं पहिल्या दोन अवस्थेंत रोग असतां स्पज्नाने वाढतो.

वातपित्तांदिदोषाने याचे भेद मानितात ते:-- वातोपदंशः--शिस्नावर फोड काळे त्यांस टोंचणी फूट असतें तो, पित्तीपदंशः--फोड पिंवळे येऊन त्यांतून फार पाणी वाहतें तो. रक्तोपर्दण:--मांसा सारखे तांबडे फोड येतात तो. करफोपदंशः---पांढरे मोठाळे फोड येऊन कंडू सुटते सूज येऊन दाट पू वाहतो तो. संक्षिपातोप्दंश:--ज्यांत नानाप्रकारचे स्त्राव वेदना होतात तो.

उपदेशाचा विकार आहे किंवा काय याची परीक्षा. मार्गे सांगितळेळा चट्टा उत्पन्न झाल्यावर बदाच्या गांठीहि दुखं लागल्या ह्मणजे खास्त समजावे की, हा चट्टा उपदंश विकारापासूनच आहे. याशिवाय, चद्य उत्पन्न झाल्यावर कांद्दी दिवसांनीं अंगावर ताम्रवणीच्या पुळ्या उठल्या, त्याबरोबर गळ्यांत दुखं ढागळें ह्मणजे समजार्वे कौ, हा विकार उपदंशाचाच आहे. आणखी त्याची परीक्षा अशी आहे कीं, उपदंशापासूनच जर अंगावर पुळ्या किंवा त्वचेवर 'चड्टे किंवा क्षते पडळीं असतीळ तर त्यांत बहुधा अंगास कंडू सुटणार नाही. उपदेश्ा-

(६४)

शिवाय अन्य विकाराच्या पुळ्या क्षते असतील तर त्यांत बहुधा कंडू असावयाचीच. तसंच शरिरावर तोंडांत किंवा अन्य ठिकाणीं क्षर्त पडलीं असतील, आणि तों उपदंशापासून असतोळ तर त्यांपासून विरष वेदना होणार नाहीत. अन्य कारणा- पासन असल्यास वेदना होतील हें मुख्यत्वेकरून लक्षांत ठेवावे.

वरील गोष्टींचा विचार करून किंवा वैद्यळोकांस प्रकृति दाखवून कोणता विकार आहे ठरवावे; नाहीं तर पुढें समयीं भयंकर परिणाम होतो. हणर रोगाचे खरं स्वरूप समजण्याकडे दलेक्ष होऊं देऊं नये,

उपद्ंद्याचा विकार असलेल्या स्त्रियांची लक्षणे,

तोंडावर पिंवळेपणाची छाया असून थोथळी असणें, मुखावर निस्तेजपणा, डोळ्याच्या पापण्याखाळीं किंचित काळ्या रंगाची छाया दिसणे, तोंडावर काळे किंवा जांभळे डाग असणे, इत्यादि. याशिवाय मार्गे जे उपदेश विकार सांगितळे आहेत तें पाहून अनुमान करावें. बाळउपदंश.

गरमी'चा रोग संततीस लागतो किती वर्षेपर्यंत उपदंश संततीस लागण्याचा संभव असतो तें सांगवत नाहीं. तथापि पूर्वी उपदंश झाल्यानंतर वषे सहा महिने पर्यत गर्भावर त्याचा परिणाम होण्याची जास्ती संघि राहते. मातापितरांस गरमी असेळ तर त्यापासन मलांसही गरमी हाते. मळ जन्मल्यानेतर आईस उपदंश शाळा तर पाजण्यानेंहि मलांस उपदंश होतो. उपदंश झाळेळें मळ निरोगी स्तन पिईेळ तर स्तनास उपदंश होण्याचा संभव आहे

बाळउपदंश तीन प्रकारांनी प्रकट होतो. १९-गभावस्थेंत प्रकट होतो त्यामळे कित्येक स्रियांचा गभपात होतो. २-जन्म झाल्यावर मलाच्या अंगावर उपदेशाची चिन्हे दिसन येतात. ३-मळ जन्मल्यावर कांहीं चिन्हे नसली तरी थोडे आठवडे माहने अथवा वर्षांनंतर उपदंश प्रकट होतो

उपदंश असलेल्या आईंबापांपासन झाळेडें मळ जन्मतःच अझक्त, ह!तपाय गळलेळे, मुरदाडासारखं असतें. त्वचेस सुरकुत्या पडलेल्या असतात. त्यार्चे नाक पडशासारखे वाजत असतें नंतर ढुंगणावर आणि पायावर गरमीचे ळाळ चे निघतात. तोंड येतें. ओंठावर क्षते पडतात, अश्या मळांस दांत येतात, त्यापैकी पढ'चे दोन चार दांत चमत्कारिक असतात, ते बोंथट असतात, त्यांचेमध्ये फट असते ते ळौकर पडन जातात. जे कायम दांत येतात तेही तसे असतात त्यांचेवर एक खळगा असतो

(६५)

उपायः--पारा हें गरमीवर विशिष्ट औषध आहे हे, संततीस झालेल्या गरमीवर त्याचा परिणाम होतो, ह्यावरून स्पष्ट दिसून येते, ज्या ख्रोस गरमीमुळे गर्भपात होत असेल, तिचें पाऱ्यानं तोंड आणल ह्मणजे गर्भाचे वार्धक्यास मळींच हरकत येत नाही. शिवाय मळ जन्मेल त्यासदेखील गरमी होणार नाही. मल जन्मल्यानंतर त्यास थोड्या दिवसांत गरमी दिसेल, त्या मळाच्या आईंस गरमीर्चे औषध द्यावे. अथवा मळ थोडें मोठें जाहळें असेळ तर त्यास पाऱ्यार्चे मळम लावावे झणजे गरमी नाहींशी होईळ. मळास चाक पारा देतात अथवा लिटवर पाऱ्याचे मळम़ 'चोपडन ते ठिंट मुळाच्या पायावर अथवा पाठीवर बांधूज ठेवावें, याप्रमाणे उपदंश नाहींसा होईपर्यत करीत राहावें. उपदंश जाहलेल्यां मळास स्तन पाजण्याच्या ऐवजीं अलग दूध पाजन वाढवावे.

सचना

उपदंश ह्मणजे गरमी, तिच्याच चट्टे, बद, परमा ह्या अवस्था आहेत असें मार्ग सांगित्ठेंच आहे. आतां ह्या प्रत्येक प्रकाराबद्दळ उपचार खालीं ढिहिळे आहेत -कोणतेहि प्रकारचे उपदंशावर उपचार करितांना खालील गोष्टांकडे अवश्‍य लक्ष पुरवाव

_ औषध सरू करण्यापर्वी प्रथम रंचक ( दुधांतन एरंडेळ ) द्यावे. आणि मग मत्रजळाब ( यादी नबर २१८ पहा. ) द्यावा

रोगाचे निमळ झाल्याशिवाय औषध सोडं नये

चट्टे आणि बद या विकारांवर निर्रनेराळी औषधें ळावावयाचीं सांगितली आहेत. तीं ढावन गरमीवर ठिहिळेळे औषधापैकीं प्रकृतीच अनुमान करून योग्य बाटेळ ते औषध पोटांत घ्यावें, चट्टे रोज काढ्याने धुवन (यादी नंबर ७९ अपहा.) ते फडक्याने पसन टाकून कोरडे झाल्यावर त्यांस औषध लावावे

आपली प्रकाते पाहन वाटेंळ ते ओषध ठरवन सरू करावे. ८| १० दिवसांनीं कांहीं गण वाटेल तर दसरे औषध घ्यावें.

औषध लिहिळें आहे त्या ठिकाणी पथ्य सांगितले असल्यास असेल तसं करण्यास चक नये, तेथें पथ्य सांगितळें नसल्यास या प्रकरणाचे अखेरीस पथ्यापथ्य सांगितले आहे, त्याप्रमाणे 'करावे

पुर्ढे जीं औषधें सांगितळीं आहेत, त्यांत रसकाप्र, पारा, गंधक वगैरे औषधांचा उपयोग करणें असेळ, त्यांची शाक्वे केल्यावांचन करूं नये. कोणते औषधांची कशी शाद्वे करावयाची तें प्रकरण यांत सांगितले आहे.

उपदंक्वावर उपचार, यादी नेबर ८२--८२ हे काढे घ्यावे. हे रक्तशुद्धीवर उत्तम आहेत.

अंगांत मुरळेळे गरमी, किंवा गरमीपासून रक्तपित्तीसारखा विकार केव्हां केव्हां

(६६)

होतो, तो या काढ्यांपासून मोडतो. उपदंशावर कोणतेंहि औषध सुरू असतां दिवसांतून एकदां तरी यांपैकी एकादा काढा घेतला तर चांगळा उपयोग होतो. अंगांत मुरठेल्या गरमीवर तर हे काढे उत्तम आहेत हे लक्षांत ठेवावे, नवीन दप- दंशाचा विकार जडला तर अन्य औषध घेतळेंच पाहिजे. अंगांत मरलल्या गरमीवर्‌ बांकेर्राचें भाते हॉहे उत्तम ओषध आहे. ( यादी नंबर २२१ पह ). गंधक रसायन द्यावे, ( यादो नेबर १२७ पहा ), (र

२--<छवंगा तोळा, जायफळ तोळा, जायपत्री अधी तोळा, कस्तरी .९ गुंजा, आणि रसकापर गुंजा, असे जिन्नस घ्यावे. नंतर रुईर्चे पाळ पाऊण तोळा घेऊन, थंड पाण्यांत उगाळून, त्यांत रसकापुराचा 'चांगळा खळ करावा. ( त्यास वास येशळ इतका ) नंतर त्यांत बाकीचे जिन्नस बारीक कुटून मिळवून जरूर ळागल्यास थड पाणी थोडे घालून सर्वांचा एके ठिकाणीं चांगळा खळ करून १४ गोळ्या बांधाव्या, आणि दररोज सकाळीं सायंकाळी गोळी खडीसाखरेचे पाकांतून भ्यावी. गोळी घेतल्यावर लागरळेंच ऊन पाणी घोटभर ध्यावे. ढे

पथ्यावथ्यः--दूध, भात, तुरीचे डाळीचं वरण, गव्हांची पोळी, तूप आवि साखर हें खार्वे, मीठ खाऊं नये. थंड पाणी पिऊं नये. डोकीस तेळ वगेरे. घालून ख्ञान करूं नये. खात्रीनें गरमी जाईल.

३--पारा, हिंगूळ, बचनाग आणि मोरच्त प्रत्येकी गुंजा, कस्तुरी गुंजा, रसकापूर, केशर, गोरोचन आणि काडीखार प्रत्येकी एकेक तोळा, लवंग, पत्री, जायफळ आणि वेळची दाणे प्रत्येकी तीन तोळे, असे जिन्नस घेऊन आल्याचे रसांत खळ करावा. ( आल्याचा रस ३२ तोळे जिरेइतका खल करावा. ) आणि गुंज प्रमाणाच्या गोळ्या करून ठेवाव्या. १६ पासून व्रीस वर्षांचे आंतीळ मनुष्यास दररोज दोन गोळ्या, यापेक्षां जास्त वयाचे मनुष्यास दिवसांतून गोळ्या, याप्रमाणें देत जाव्या. गोळ्या देणे त्या तुपांतून चाव्या. पथ्युः-_-तूप, भात, गव्हांची पोळी, साखर, तुरीचे डाळीचे वरण, हळद, आलें, ऊन पाणी पिणे, याप्रमाणे करावें. स्रान करूं नये. मीठ खाऊं नये. ( जरूर लागल्यास सैंधव थोडे खार्व. ) औषध किंवा १४ दिवस घ्यार्वे, औषध घ्यावयाचे बंद झाल्यावर ख्ञान करावें. पुर् १०१२ दिवस पथ्यानें वागावे.

< ४-लवंग, पत्री, नायफळ हे जिन्नस एकेक तोळा, आणि रसकापूर तीन मासे घेऊन, बारीक कुटून पिकळेळे केळे चवथा भाग घेऊन त्यांत घालुन खळ करून १४ गोळ्या कराव्या, आणि सकाळ संध्याकाळ एकेक गोळी पिकठेल्या $ केन्यांतून द्यावी. केळे लहान असल्यास अर्धे धार्वे.

५-ढवग, पत्रा भाणि जायफळ प्रत्येकी अर्धा तोळा, केशर मासे, रस- कापूर तोळा, आणि कस्तुरी मासा, असे जिन्नस घेऊन, तुंब्याच्या (शेतवड )

(६७)

पाल्याचे रसांत खंळन, हरभऱ्याएवढ्या गोळ्या करून ठेवाव्या, आणि दररोज सकाळे संघ्याकाळ एकेक गोळी पिकलेल्या $ केळ्यांतून द्यावी. केळे लहान असल्यास अर्धे द्यावे. तोंड आल्यास तेल्याटांकणवाराची ढाही गुंज मधांतुन द्यावी. हीच लाही मंधांत घाळन खळन जिभेस चाटण लावावें, थंका बाहेर टाकावा,

६-हिंगळ, सोनामुखी, मुरदाडशिंग, काळें जिरे तुरटी प्रत्येकी एकेक तोळा मोरचत मासे, खापरसत मासे, असे जिन्नस एकत्र करून कुटून त्याच्या १४ पड्या कराव्या; आणि त्यांतीळ एक पुडी घेऊन तिची धुरी तोंडास द्यावी. या- प्रम्राणें दिवस करावें हणजे तोंड येईल तोंडांतून पुष्कळ ढाळ वगैरे पडून रोग बरा होश्‍ल. उतार--विह्यारची पानें खार्वी, पथ्य --१9 दिवस गव्हांची पोळी आणि तुरीचे डाळीचे अळणी वरण, किंवा सोनफळ]चे तांदुळाचा भात खावा

७-हिंगळ तोळा, ढवग तोळा, जायपत्री तोळा जायफळ तोळा

एकत्र करून कटन रात्रीचे चार प्रह्रांस चार चिलम्या ओढाव्या जागरण करावे

आणि दसरे दिवशीं दुधभात खाऊन निद्रा करावी. या औषधार्ने तोंड येईल तोंडांतन ळाळ गळन रोग कमी होईळ. कदाचित तोंड आलें तरी रोग कमी होईल

ट-पारा भाग रसकापूर भाग, गंधक भाग यांची कज्जळी करून कोंबड्याच्या अंड्यांत भरून, पांच मात कापडे करून, त्यास दिवस वालुकायंत्रांत अंभ्रि द्यावा. आणि निवाल्यावर ते ३७ गुंजा नागवळींच्या पानाबरोबर द्यावे; ह्मणजे ठपदेशाचा नाश होतो. यास व्याधिहरण ह्मणतात. |

९--त्रांच डाळीएवढा मोरचत घेऊन, तव्यावर ढोखंडी बच्यानें घोटावा, मग त्यांत अध्ची तोळा चिकणीसुपारी अधा तोळा कात घालून तूप घालून घोंटावें, घट्ट झाल्यावर १७४ भाग करून दिवस सकाळ संध्याकाळ घ्यावे

पथ्य:ः--अळवणी ( मीठ घालून केळेळ पदाथ खार्णे. )

१०-मायफळची वस्रगाळ पड मासे पिळसाखर मासे एकत्र करून प्रत्येक वेळी ध्यावे, आणि वर घोटभर पाणा प्यार्वे; नेतर ३|४ घटका गेल्यावर जेवावे पथ्यः--तप, साखर, गव्हांची पोळी, याशिवाय कांही खाऊं नये. जरूरच तर एखादे वेळेस दधभात जेवावा. परंत चालेल तोंपर्यंत भात खाऊं नये. खान करू नये पाणी प्यावे. श्रम करू नये. या ओषधापासन कदाचित एकाद्यास रच वांति होते त्त झाळं तरी भिऊं नये. हें अषध १४ दिवस तरी ध्यावे. उष्णतेसबंधाचे सवे विकार बरे होतात. परमाहि बंद होतो

"११- पिंपळाची साठ, सैराची साल, ळवंग, पत्री, वेळची, जायफळ आणि रसकांपूर, एकेक तोळा घेऊन पूड करून चिठमींत घाळून दिवस गुडगुडी ओढा-

जा

(६८))

वयास द्यावी, पथ्य!--दूध भात १४ दिवस. या औषधापासून बहुधा तोंड येईळ. तसें झाळें तरी भिऊं नये. तोंडांतन ढाळ जाऊन त्यांतन रोग जाईल १२-एक तोळा रसकापर, तोळे ठोण्यांत चळीवर ठेऊन पचन करावा, आणि मग रसकापर घेऊन त्यांत रुइमदाराचा कोळसा तोळे घालन दोहोंचा कांटे धोतऱ्याचे रसांत खळ करावा. आणि गंजप्रमाणें गोळी बांधावी, सकाळ संध्याकाळ साखरंतन एकेक गोळी ध्यावी पथ्यः--दधभात, गव्हांची पोळी, तप, साखर, मीठ खाऊं नये १३-मिरी तोळा, आंबेहळद तोळा, मरदाडशिंग तोळे घेऊन्न सवार्चे चण करून मध घालून गोळ्या कराव्या, आणि दररोज सकाळी गोळी घ्यावी. पथ्य:---वातुळ हिंग वजे. गुण उत्तम येईल १४-मुरदाडशिंग तोळे, लवंग तोळा, मिरी तोळा, हळद तोळे जायफळ तोळा, असे जिन्नस घेऊन वस्त्रगाळ करून चांगळा खळ कराव्रा आणि १४ भाग करूत्न सकाळ सायंकाळ एकेक भाग ध्यावा. पथ्यः--तूम आणि गव्हांची पोळी. मीठ खाऊं नये. १५-आपट्याचा पाळा बारीक वाटन त्याचा गोळा समार॑ तोळे, मिर्री पाव तोळा सोळळेळी ठलसण .पाव तोळा, असे जिन्नस घेऊन बारीक वाटन थंड पाण्यांत [ळवन घ्यावे. पथ्य:-७ दिवस दघभात, गव्हांची पोळी, सांजा, तप, साखर हहे पदार्थ खावे, मीठ खाऊं नये. ख्रान करू नये. त्याने गरमी चक्ध नाहींसे होतात. १६--आंवळकटी, ठकडी रंवाचिनी, शीतळाचेनी समभाग घेऊन बारीक करून कोरफडीच्या रसांत चार प्रहर खठून एकेक वालाच्या गोळ्या कराव्या, आणि रोज एकेक गोळी खडीसाखरेचे पाकांतन घ्यावी, १७-बाळहरडं चार तोळे मोरचत अर्धा तोळा घेऊन लिंबाच्या रसांत सात दिवस खळ करून एकेक वालाच्या गोळ्या कराव्या, आणि रोज एकेक गोळी ऊन 'पाण्यांतून द्यावी. _१८--तांबड्या गुंजेच्या पाल्याचे रसांत मासे जिऱ्याची पड खडीसाखर मासे घाळून तो सात दिवस द्यावा. पथ्य-गव्हांची पोळी तुरीचे अळणी वरण.

चद्धे, चट्टे हणजे काय. ते कसे उत्पन्न होतात हें मार्गे उपदंशाची उत्पत्ति या सदरांत सांगितलेंच आहे. | __ जननेंद्रियास चड्टे पडण्याच्या संबंधानें विचार केळा, तर त्याचे दोन प्रकार झआहेत, एक आंतीळ भागास चद पुडणें दुसरा बाहेरील भागांस चट्टा पडर्णे, या- .

(६९ )

शिवाय अंगांत गरमी मुरळी ह्मणजे शारेरावरहि निरनिराळ्या प्रकारचे चट्टे उत्पन्न होतात,

ज्या योनीमध्ये किंवा फुलास चट्टे पडळेळे असतात, त्या योनी--संभोगापासून पुरुषाचे जननेंद्रेयास लस लागून त्याचा पुढीळ भाग सुजतो, इंद्रियाचा मणी तांबडा ढाळ होतो, मत्र कोडतें, मण्याच्या कड्या सुजतात, आणि बाहेरून तांबड्या रंगाच्या पुटकुळ्या उठून पुर्ढे त्यांचाच च्च होतो.

वर लिहिल्या प्रकाराने चट्टे उत्पन्न झाल्यावर ते आंतल्या आंतच कुजतात त्यापासन मूत्र होतांना फार इजा होते, दुगंधी येते ढघर्वाच्या द्वारें दाट रेंद पडर्ते. बाहेरून झाळेळे चट्टेहे पुवळणास येऊन त्यांतून स्राव होतो, पुढें उपचार झाले नाहींत तर त्यांत कामे पडतात जननोद्रेय सडत. आतां खाली चट्ट्यांचे प्रकार उपचार सांगतो

सचनाः--प्रत्येक प्रकारचे चट्ट्यावर ठिकठिकाणीं उपचार सांगितले. आहेत परंत त्यानें गण येईळ, तर पढें सवे प्रकारचे चट्ट्यांवर उपचार ठिहिळेळे आहेत ते करावे.

प्रकार १? ला-हा संभोगानंतर ५६ दिवसांचे आंतच शिस््राचे मखमाठीसारख्या भागावर किंवा त्याचे खाळचे आंगास जो तंग बंदासारखा भाग असतो ज्याढा शिवण असं ह्मणतात तेथं उत्पन्न होतो. हा वाटोळा असन मऊ असलो. या चट््यापासन विशेष इजा द्वोत नाहीं. केव्हां केव्हा शिर मात्र सजते, कातडी मागे सरकत नाहीं या चदट्ट्यापासून अन्य प्रकारचे रांग उत्पन्न होत नाहींत.

उपचारः--१-कांशाच ताटांत समारं तीन तोळे गाईर्च लोणी घेऊन, त्यांत मासे रसकापर बारीक करून घालन काशांचे वाटीने खळावें. चांगला खळ झाल्यावर त्यांत पिकणासुपारी, शंखजिर, पांढरा कात, प्रत्येकी अधा तोळा घेऊन वस्रगाळ पूड करून घाळून पुन्हा चांगळा खळ करावा; ह्मणजे मळम तयार झाले. मग तें- 'वऱ््यास लावावे. हें फार चांगठे आहे.

२-रसकापूर, मुरदाडशिंग, शंखजिर, मायफळ, चिकण्यासुपार्रांची राख, ( चिकणीसुपारी नसेळ तर दुसरे प्रकारची ध्यावी. ) आणि पांढरा कांत, हीं औषधे समभाग घेऊन दुधांत चांगळा खळ करून तें चट्ट्यांवर लावावें.

प्रकार रा:---हा बोटाने दाबन पाहिला असतां कठीण ळागतो, वत्यांतन पाण्यासारखी लस वाहते, परंत यापासन वेदना होत नाहीं. उपचाराने किंवा एरवी हा कधीं कधी बरा होतो. परंतु कांही दिवसांनीं पुन्हा उत्पन्न होतो. यापासून बद अन्य शारिरीक रोग उत्पन्न होतात. हे चट्टे सभोगानतर १५।२०दिवसांचे आंतच उत्पन्न होतात.

उपचार-१--हिंगळ, शखजिरं, कापर पांढरा कात समभाग घेऊन प्रत्येकाची बख्गाळ प्रड करून एकत्र करून ती चट्यांवर बसवावी, २.-मोंगढी एरंडाचा चीक.

( ७० )

ढोखंडी तव्यावर घेऊन, त्यांत पारोसा थुंका ( सकाळीं निजून उठल्यावर तोंड धुण्याचे पर्वांचा ) टाकून, दोहोंचा मिळाफ करून त्यांत रसकापूर उगाळून 'चट्ट्यांस लावावा, ३--राळ आणि मरदाडशिंग समभाग घेऊन, दोदह्योंचा काजळाप्रमाणे खल करून तें चश्र्यांवर लावावे

प्रकार राः-हा चट्टा हळहळ एकसारखा चरत असतो, याचे कांठ वांकडे तिकडे असन याचे स्रावानें वेदना होतात. हा शिस्नमण्याजवळ किंवा त्याचे खाल'चे बाजूस किवा मत्रद्वाराजवळ असतो

उपचारः--पांढरा कात, मरदाडरिंग, वेळची, कापर आणि सफेता समभाग घेऊन त्यांचें वर्रगाळ चूर्ण करून ळावावे

प्रकार थाः---यांत पहिल्याने शिस्नमणी कातडी सजते लाळ होले नंतर काळा डाग पडन तो पसरतो मांस गळं लागतें. कधी कधीं शिस्नास हिर्दरे पडतात तें सडन जात असतें

उपचारः->सवे प्रकारचे 'चट्ट्यांवर सांगितळेळे उपचार करावे. हा चद्य बरा होण्याच फार कठीण पडतें, ह्मणन कांतडी कापन टाकण्याची वगेरे तजवीज 'वांगल्या डाक्टराकडन करावी

प्रकार वाः--उपदंशाचा विकार होऊन तो साफ मोडला नसेळ, तर अपथ्य सेवनार्ने किंवा अन्य प्रकाराने त्याचा क्षोभ होऊन, सवे अंगावर विशेर्षे- करून बगर्ढेंत दोन्ही मांड्याचे खांचांत ठिकठिकाणीं 'चामडी लाळ होते, कें्ह्वां केव्ह्यां पुरळ उठतो, त्या ठिकाणी स्पर्श सहन होत नाही पुढे सव अंगावर चड्टे उठतात

उपचारः--'चड्यांस रिंग्यांचा किंवा साबूचा फेस लावून, २३ घटका गेल्या नंतर ऊन पाण्यानें ती जागा स्वच्छ धुऊन पुसून, शंखजिररे तुपांत उगाळून ठावावें किंवा मोंगळी एरंडाचा चीक आणि लोणी एकत्र खलन लेप द्यावा.

प्रकार वा:--उपदंशविकार फार [दिवस अंगांत मुरळा तर त्यांपासून

रक्त दूषित होऊन वृषण, मस्तक, तळहात आणि तळपाय यांवर पाहल्याने हान लहान डाग उत्पन्न होतात, त्यांचा रंग पहिल्याने थोडा तांबडा असन पंढ काळसर होतो. हवे डाग पुढे वाढत जाऊन रक्तपित्ती झाल्यासारखे दिसतात. | __ उपचारः--१-वृषण खेरीज करून इतर ठिकाणीं असलेळे, चट्चचांस जळवा. छावून रक्त काढावें. मग जळवा ठाविळेळी जागा सुकल्यावर 'चट्ट्यांवर सांगितळेळे डपचार करावे. जळवा लावणें त्या रोगाचा जोर पाहून त्या मानानें एकेक महि- न्याच्या अवकाशानें कमजास्त प्रमाणाने ठावाब्या. यादी नंबर ८२1८३ हे काढे अबर्य घ्यावे. रन दातवृत तोळे घेऊन त्यांत तुरटाचे ळाद्दीची पढ तोळा

(७१)

भाळून खळून ठेवावं आणि चट्ट्यांचे जागीं दररोज चोळीत जावें. हा उपचार १२ माहेने करावा. ( शतधवत कसे करावयाचे ते अखेरीस कोशांत पहा- )

कथली गरमी ः--उपदंशाचा विकार अंगांत फार दिवस मरल्यानें' रक्त दषित होऊन, एक प्रकारचे चडटे उत्पन्न होतात, त्यास कोणी कथळी गरमी असे ह्मणतात. प्रथम हातापायांचे बोटांस किंवा जननेंद्रियावर पुटकुळी उठते, आणि ती खाजविल्यावर पसरते त्यांतन सख्राव होऊं लागतो, आणि तिचाच चट्टा हातो कर्थी कधीं सवोगावर पुटकुळ्या उठतात, या पुटकुळ्यांचा रंग प्रथम तांबडा असतों पढे काळसर होत जातो. पढे त्यांचेच 'च$ होतात ते गजकणोप्रमार्णे दिसतात. : ___ वर लिहिठेल्या प्रकारचे चट्टे फार त्रासदायक आहेत. फार दिवस उपंचार केल्यावांचून बहुधा बरे होत नाहींत.

उपचार:--१-यादी नंबर ८२|८३ हे काढे घ्यावे आणि पढीळ उपचार करावे. २-इंखजिर तपांत खळन लप करावा. ३-उपर साळीचीं पाळे मासे घेऊन गाईचे दघांत उगाळन आंत तोळा खडीसाखर घालन तें दररोज घेत जावे, ही पाळे तार्जी मिळतील तर केळीचे किंवा एरंडाचे पानांत बांधन तीं फोपाट्यांत थोडी भाजन कटावीं, आणि त्यांत जिर आणे खडीसाखर प्रत्येकी भासे एक लहानसा पांढरा भाजलेला कांदा घाढून सव एका जागीं कुटून त्यांत १--१॥ तोळा तप घाळन सकाळ संध्याकाळ ध्यावे. वांकेरीचे भाते ध्यार्वे ( यादी नेबर २२१ पहा. ) गंधक रसायन घ्यावें. ( यादी नंबर १२४ ), सोना- रवेळ या नांवाच्या वेढळीची मुळी ३-४ मासे घेऊन गाईचे ५-६ तोळे दुधांत उगाळन तोळा खडी साखर घालून दररोज दोन वेळां घ्यावी

सर्व प्रकारच्या चट्यांवर उपचारः--१- उपदंशावर उपचार या सदराखाली मार्गे औषधें सांगितली आहेत. त्यांतीळ नंबर १1 ३॥४॥५॥८|१५ यापैकी एकादे ओषध पोटांत देऊन खाठीं चट्ट्यांवर ळावावयाची औषधे सांगितळों आहेत तीं ढावावी. बाहेर औषध लाविळें तरी भगांतीळ रोग मोडत नाहीं, ह्मणून पोटांत औषध घेणें जरूर आहे. २-चड्े, दःख, परमा यांस मोरचृताश्चे भस्म--- कांसाळची पाने छटांक वाटन त्यांत मोरचुताचा तोळाभर खडा ठेऊन, मातकापड करून पाटीभर शोणींत पट द्यार्वे. शुभ्र भस्म होतें, तें प्रत्येक वेळेस ठोण्यांतून गुंज द्यावे. ३-मुरदाडशिंग तुपांत खलून चश्ट्यांचे जागीं लावावे. किंवा राळ आणि मरदाड;रंग समभाग घेऊन काजळाप्रमाणें पड करून 'चट्ट्यांवर ळावावी किंवा गोपीचंदन पाण्यांत उगाळन लावावे. ४-तिळांरच॑तेळ तोळे, कापर तोळा, सफेता २९ तोळे मेण तोळे एकत्र मिळवन मळम करावे आणि

(५२)

ढावावे. छवकर गुण येतो. ५-गोड्या एरंडाची मुळी पाण्यांत उगाळून त्यांत रसकापूर घालून लावावी. खडीसाखर तोळा, पांढरा कात तोळा, गंधक तोळा, वंशळोचनं तोळा आणि मरदाडशिंग अधा तोळा घेऊन एकत्र करून बारीक काळजासारखें करून त्या सर्वांचा मधांत खळ करून मलम तयार कराषें; तें लावावें. हणजे असाध्य स्थितींत जरी उपदंशसंबंधीं पीडा असली तरी निःसंशय बरी होते. पांढरा कात; मुरदाडशिग, वेळची, कापूर सफेता ह्याचें समभाग चणे एकत्र करून ढावावे. ६-पारा १? तोळा, गंधक तोळा, त्रिफळा जाळून त्याची राख तोळा; याप्रमाणें जिन्नस घेऊन गाईचे ठोण्यांत खळून नेतर थोडा मध घालन' ते रेशमी कपड्यावर लावून दिवस पट्टी बसवावी. ७-वडाच्या पानाची राख, पारा, गंधक; मुरदाडशिंग, मोरचत आणि चिकणी सुपारी असे जिन्नस समभाग घेऊन, पारा आणि गंधक यांशिवाय सवे बारीक कुटन, तांब्याचे भांड्यांत घाळून तांब्याचे पंचपात्रीने काळ्या विड्याचे पानाचे रसांत खठढावे; नंतर पारा आणि. गंधक यांचा दगडी खळांत चांगळा खळ करून, त्यांत ते जिन्नस घाळून विड्याचे पानाचे रसांत वळ करून, गोळ्या करून ठेवाव्या; आणि ती गोळी तुपांत उगाळून ढावावी.. ८-तूप १४ भाग, कुचल्याच्या बिया १०, राळ १५ भाग, मेण १५ भाग आणि मुरदाडऱिंग भाग, असे जिन्नस घेऊन कुचल्याच्या बिया थोड्या कुट॒न, सवे, जिन्नस त्या तुपांत पक्क करून ते गाळून ठेवावें आणि ठावावें, «-शंखजिरे आणि आंवळीच्या पाल्याचें चूर्ण गाईच्या लोण्यांत खलून लावावें,

सर्व प्रकारचे चड्घांवर धुरीः--हिंगूळ तोळा, मुरदाडरिंग तोळा, आणि केशर £ तोळा, यांच्या १४ पुड्या करून रोज एका पुडीची धुरी द्यावी.- भर्गे पडलीं असळीं तरी लवकर बरी होतील. रुईचे मुळाची साळ आणि कोंबड्या'चे अल्यावरील कवची यांची धुरी द्यावी.

शिस्नावर रेघा पडल्यासः-विड्याचे पानांचे रसांत मुरद[डशिंग उगाळून, पट्टी द्यावी.

चेद्ध किंवा त्रण धुण्यास काढा---यादी नंबर ७९ पहा.

बद. उपदंशापासन चट्टे उत्पन्न ह्वोऊन त्यांचे क्षोभानें, किंवा गरमीचें विष शरिरांत शाषण होऊन त्या योगाने, मांडीच्या वरच्या अंगास जांघेंत एक गांठ उत्पन्न होते, तिळा बद किंवा वळ ह्मणतात. गरमीचे विकाराऐीवा्याहे फार चालल्याने, किंवा पायास आघात वगेरे झाल्यानें किंवा अतिडष्णतेनं वरीळ ठिकाणीं खाकेत किंवा गाळफरा- खाळीं वळ होतो, परंतु अशा प्रकाराने झालेल्या वळापासून विशेष इजा होतां थोडक्या उपचारानें बरा होतो. तसें गरमापासून झाळेळे वळाचें नाहीं, त्यांपासन बराच

(७३)

आसत सोसावा लागतो. गरमीपासून वळ झाला आहे, किंवा अन्य कारणानें झाला आहे, हॅ ज्याचें त्यास बहुधा समजणार आहे. गरमीपासून वळ झाळा असेळ तर त्यांस गांठ उठतांच जळवा ळावन रक्त काढावें; आणि मग तों बसण्याचे उपचार करावे, झणजे तो बहुधा मोडेल, परंतु त्से होईल तर शिकण्याची औषधें ळावून पिकून फुटला झणजे मग तो भरण्याचा औषर्धे ळावाची,

बेद बसण्यास उपचार:---१--प्रथम जळवा लावून रक्त काढावें. २--कोंब- डीचे अड्यांतीळ बळक, शेंदूर आणि रेवाचिनीचा शिरा, एकत्र खडून त्याची पट्टी ळावावी. किंवा फणसाचा डीक जाळन त्याची राख तितकाच काळाबोळ घेऊन एकत्र वाटन बारीक चण॑ करावें, नंतर व्यांत कोंबड्याचे अड्यांतीलळ बठक घालन खठ करावा, आणि त्यांतील सपारीएवढी गोळी बदावर बसवावी, आणि वर कापडाची पट्टी बसवावी, असें २]३ वेळां केळें हणजे बद बसेल. ३-झाडावर असढेळे अळवाची मुळी थंड पाण्यांत उगाळून त्यांत सका चन। घालून लावावे. ४-उत्तम मध भाग तीन भाग कळीचा चना एकत्र खलन लावावे. ५-उंबराचा चीक, धप, गूळ आणि कळीचा चुना एकत्र करून बदावर बसवार्वे,

बद पिकण्यासः--गव्हांचें पोटीस दिवसांतून ३४ वेळां बांधार्वे

बद फुटण्यास:---१- बेठाचा ओला पाढा वाटून तो बदावर बांधावा. २-- अनेतांच झाडाचा पाळा बारीक वांटून तो बांधावा, ३-चिकणा या झाडाची ओली पार्ने वाटून बांधावी.

बद॒ फुटल्यावर बरा होण्यास उपचार:--१--यादी नेबर ७« “अः या काढ्याने रोज बदाची जागा धुऊन मग ओषध ठावावे. २--यादी नंबर १८०]१८३॥१८५ यापैको एकादे मळम, किंवा यादी नंबर १६७)१७१।१७२ यापैकी एकादे तेळ लावावें. ३-वांकेरारचे भार्त पाण्यांत डगाळन ढावारवे पोटांत घ्यार्वे. ( यादी नं. २२१ पहा, )

परमा,

स्रोपुरुषाच्या दूषित जननेंद्रियापासून चिकट ळसेचा, किंवा पिवळट अगर रक्तमिश्रित पुवाचा ख्राव होतो, त्यास परमा असें हणतात. कितीएक लोक परमा झणजे प्रमेह असे समजतात, पण हे दोन्ही विकार निरनिराळे आहेत.

हा बिकार स्पशसंचारी आहे. खरो किंवा पुरुष ह्यांतून एक!स हा रोग असून त्या उभयतांचा संभोग झाळा असतां, दुसऱ्यास उत्पन्न होतो. या विकाराच्या माण- साने लध्वी केलेल्या जाग्यावर थोड्या वेळांत जर कोणी लघवी करीळ, तर त्यासही हा विकार होतो. कर्धा कधीं मळींनपणा अनियांमित मैेथन तीक्ष्ण धुपणी किवा भातेव यांपासन स्त्रोस, सर्दी, आते ऊष्ण पदार्थ खाणें, इत्यादि कारणांनी,

१०

(७४)

हा रोग होतो असेंहि कित्येक ह्मणतात. हा विकार ख््रीपुरुषाच्या संभोगानंतर १५]२० तासांचे आंतच केव्हां केव्हां होतो.

यांच उपद्रयः--डध्वी करितांना मत्र्वाराशी, अगर मत्रभागांत, चणचणल्या सारखा किंवा खाज सुटल्यासारख्षा भास होणें, भूत्रमार्गीचे छिद्र सुजणे लाल होर्णे, शिक्ष बोटाने दाबिळे असतां त्यांतन प॒ थे्गे, त्याच क्लाव कर्मी कथी दुधासारखा कधी पिवळा, कधीं चिकट, कधीं रक्तमिश्रित असा होणें, लघ्वीस वरचेवर होर्णे, होत असतां तिडीक लागर्णे, आग होणें, धार बारीक होर्गे, पुरुषाचे जनर्नीद्रियाचा क्षोभ होऊन ते बहूधा राजा ताठर्णे, त्यामुळें झोप येगे, जननेंद्रियारची चामडी सुजणे इत्यादि उपद्रव होतात. कामेच्छा कमी होते. |

हा विकार जन। होत गेला ह्मणजे त्याची आग, बेदना किंवा ख्राव होत नाहीं. विकार बरा झाळासें वाटते, परंतु लघ्वींतून सुताप्रमाणें तंतू पडतात, अपथ्यानें विकार पुन्हां उत्पन्न होतो, ल्लाव होत असतां ठणका किंवा जळजळ नसते त्या- . वरून विकार नाहीसे वाटते, पण तशी स्थिती राहिल्यानं इंद्रियाचा आंतीळ भाग नासून ते सुजते त्यास छिद्रे पडतात, मग असाध्य स्थिति होते, याकरितां वेळीं जपाव.

वर ठिंहिळेळे उपद्रवावरून परम्याचे कांही प्रकार मानितात. त्यांचीं नांवे उपचार खाली ठढिहिळे आहेत, ही विकृति उत्पन्न होतांच प्रयम खाळी डिहिळळें सेवक ध्यावे. नंतर दुसरे दिवर्शी मत्रजुळाब ध्यावा. ( यादी नंबर २१९८ पहा. ) ' मग औषध सुरू कराव

परम्यावर रेवकः--मोनामखी भाग, गुळाबकळी भाग, वेलची दाणे भाग भीमसेनी धापर 4॥।- भाग, याप्रमाणे जिन्नस घेऊन बारीक कुटून एकत्र करून त्यापैक्री प्रत्येक वेळेस मासे घेऊन गळांत गोळी करून घ्यावें. याप्रमाणे ८४ दिवशीं घेत असावें. हत

परम्याचे प्रकार उपचार,

पू परमाः:-ऱमूत्रमागोने पुवाचा स्राव होतो तो.

उपसारः--१ गोपिचंदन ३|७ माते घेऊन ४]५ तोळे पाण्यांत विरघळून गाळन ध्यावे. आणि तर्सेच कांहीं वेळ ठेवन वरचे पाणी टाकून खाळची रबडी साखर मासे आणि दही मासे असें एकत्र करून दररोज सकाळीं घ्यावें. थंडी झाली असें वाटल्यास आंत १|२ मासे सुठीवी पड ववी. २- उपदंशावर उप- चार ”/ या सदरापैक्री प्रथम नंबर १३] यापेर्का ओषध घ्यावे

तिडिक परभाः--ढध्वीस होत असतां तिडीक लागते तो.

उपचारः---१-पारा भाग, कथाळ भाग, दालचिनी पाऊण भाग,

(.७५.)

आणि लळवंग 4: भाग, असे जिन्नस घेऊन मातीच्या भांड्यांत कथीळ ऊन करून ते पातळ असतां त्यावर पारा ओतावा, नंतर कथीळ खळांत कटन बारीक करारवे,आणि बाकीचे जिनसाचे चणे करून, आंत मिसळन सर्वांचा दोन दिवस खळ करावा आणि प्रत्येक वेळेस २१३ गंजा औषध मध आणि गाईचे तप यांतन ध्याबे, औषध ७दिवस सकाळ सायंकाळ घ्यावें. हणजे परमा धातुविकारासंबंधीं पांडा दूर होतीळ, पथ्यः--गव्हार्च, पोळी, तप, सावर, ऊनपाणी पिर्णे. २--कंकोळ १॥ भाग, खडी- साखर १॥ भाग आणि तरटी भाग या प्रमाणाने जिन्नस घेऊन एकत्र बारीक कटन दररोज तीन वेळां प्रत्येक वेळेस ४)४ माशाप्रमाणे घेऊन वर ५|६ तोळे दध प्यावं दूध मिळेळ तर थंड पाणी प्यावे. ३--उंबराची साळ, रानतुळशीची केसरे आणि बडिशेप प्रत्येकी एक तोळा मिऱ्यांचे दाणे १० घेऊन एक शेर(२८ तोळे)पाण्यांत शिजवन :६ तोळे राहिल्यावर तोळे खडीसाखर घाळन दररोज सकाळीं द्यार्वे. ४-- काप्या आंब्याचे साळी'चा रस स. तीन तोळे तितकाच नारळाचा अंगरस, पावतोळा जिरं बारीक वाटळेडे आणि तोळे चिनीसाखर, एकत्र करून दररोज सकाळीं घ्यावे

रक्तपरमा:--मत्र मागाने रक्ताचा स्राव होतो तो

उपचार:--१ प्रत्येक वेळेस खजर मासे तपांत तळून बारीक वाटावा आणि त्यांत मासे जिरें बारीक वाटन घाळन सकाळ संध्याकाळ द्यावे, याप्ररमार्ण ७--१9 दिवस द्यावे. वर सांगितळेलें प्रमाण हू प्रत्येक वेळेचे आहे. २--ळवंग, ' जाय- पत्री, जायफळ आणि केशर प्रत्येकी अर्धा तोळा, काडीखार पाव तोळा, रसकाप्र मासे, बचनाग गंजा आणि मोरचत गुंजा, असे जिन्नस घेऊन आल्याचे रसांत खळ करावा, आणि गंजांची गोळी बांधावी. दररोज सकाळी गोळी सायंकाळी गोळी गाईचे तपांतन किंवा आंवळ्याचे रसांतन घ्यावी, पथ्यः-तेळ, तिखट,आंन्ट वज्ये. ३--दघध ५६ तोळे घेऊन त्यांत सराट्याची पड मासे, सफेत मिश्रीची पड मासे, आणि साखर तोळा, घालून शिजवावे, नंतर त्यांत वावडिंगाचे झाडाच्या मुळवो्च चण मासे घालून घ्यावें

सुत परमा!--ल्वीतून कापसाचे तंतूसारखा स्राव ह्वोतो तो

उपचार:---१-जांभळीचे बियार्चे वस्रगाळ चणे मासे, प्रवाळ गंज आणि हरणाचे शिगाचे भस्म गुंज, एकत्र करून सकाळ सायंकाळ तुपांतून ध्यावे निदान २८ दिवस तरी घेतले पाहिजे. पथ्यः-तेळ, तिखट आंबट वजे. २--रानदोड कीचे पाळ, पांढरे जासवंदीर्च पाळ, आणि उपरसाळीचे पाळ पत्येकी मासे घेऊन गाईचे दुधांत उगाळून त्यांत जिरे मासे, आणि खडीसाखर तोळा घालून १४ ॥देवस दररोज सकाळीं घ्यावें, ( वथ्यः-गव्हांची पोळी, तूप, स!खर, तुरीचे वरण, काँचाची भाजी. ) १५ वे दिवशी "१ तोळे निरसे दूध घेऊन त्यात कागदी 'अर्धे छिंबू पिळून] ठिंबू ।पिळतांच प्यावे, आणि पश्य सोडावे

(७६)

. सवे प्रकारचे परम्यांवर उपचारः--१-चंदनीतेळ, सोडा बाभळीची डीक हे जिन्नस प्रत्येका तोळा ध्यावे. पहिल्याने डॉक पाण्यांत घाढून पातळ झाल्यावर एका बाटलीत चंदनी तेल घालावे, नंतर त्यांत सोडा घाळावा, मग डिंकार्चे पाणी घालावे, आणि सर्वाचे चांगर्ळे मिश्रण व्हावे, याकरितां बाटळीत एक काठी घालन कांही. वेळ ढवळावे, चांगळें मिश्रण झाल्यावर त्यांत आणखी इतकें पाणी घाळावे कीं, एकंदर मिश्रण ७८ तोळे होईल. नंतर दिवसांतन तें दोन वेळां घ्यावें. ह्याप्रमाणे रोज तयार करून दिवस घेतलें असतां फार उत्तम गण येतो. पथ्य:--गव्हांची पोळी, तूप, साखर, दूध, तुरीचे डाळीचे वरण, जरूर तर थोडा भात खावा. पाणी ऊन प्यावे. २-र्‍वंशळलोचन, घांटी नीळ, लवंग, जायपत्री आणि जायफळ यणेप्रमार्णे जिन्नस समभाग घेऊन वस्रगाळ करून त्यांतील २-३ मासे चण घेऊन तें चांगळ॑ भिजेइतर्के चदनी तेळ घालन द्यार्वे, दिवस ७-१४ गुण चांगळा येईल. ३--वंशळो'चन, आंवळींचा कात, जायफळ, पाषाणभेद, तुरटी सराटे, भीमसेनी कापर, शिळाजीत हे जिठ्ठन समभाग घेऊन वस्त्रगाळ चणे करून थोर्डे बिवव्यारच तेळ आंत घाटन चदनी तेलांत दिवस खळ करावा, आणि प्रत्येक गोळी गुंजांची बांधावी. दररोज सकाळीं सायंकाळी गोळी घेऊन वर खडीसाखरेचा काढा घ्यावा, पथ्य:--गव्हांची पोळी, तप, भात, साखर, तुरीचे डाळीर्चे वरण, ऊन पाणी, इत्यादि, अपथ्य:---मीठ, दूध, ताक, दहीं. ४--वंश- ळोचन भाग, वेळची दाणे भाग, आणि कंकोळ भाग घेऊन सवार्चे वखगाळ चुर्ण करून त्यांतीळ मासे चण घेऊन तें भिजेइतके 'चदनी तेळ घालून घ्यावें, आणि घोटभर पाणी घ्यावें. ५-वंशळोचन, वेळची दाणे, नागकेशर, दारूददळद आणि ळकडी रंवाचिनी, समभाग घेऊन सवार्चे वस्रगाळ चणे करून प्रत्येक वेळेस मासे चणे घेऊन, तें चांगळे भिजेइतर्क चेदनी तेळ घालन, सकाळ सार्यंकाळ घ्यावे. ६-रुमामस्तकी, वंशळोचन आणि वेळची दाणे, समभाग घेऊन वस्त्रगाळ चण करून प्रत्येक वेळेस मासे चण घेऊन, तें चांगळें भिजेइतकं चंदनी तेळ घालन सकाळ संध्याकाळ ध्यावे. ७-आडइनाच्या झाडाच्या कोवळ्या अंकुरांचा रस मासे काढून त्यांत जिरं मासे आणि खडीसाखर मासे घाळन घ्यावा, २|३ तोळे कुभ्यांचे साठीचे रसांत तप घालन ध्यावा. रस येइळ तर साळ दुधात वाटून रस काढावा, ८--काप्या आंब्याच्या १--२ तीळ साला, शेळांच्या १७ ताळ दुधात वाटन फडक्यावर.गाळन द्यावे, ९-दहरडेदळ, बेहडेदळ, आंबळकटी, दारुहळद, नागरमोथे वडाचे पाळ, प्रत्यका मासे घऊन २३२ पाणा घाठून अष्टमाश काढा करून आंत -हइळदःची पड मासा चंदनी तेळ ७-८ थेंब घालन घ्यावा, ढवकर गुण यतो. १०-शेवरांची साळ १-२ तोळे घेऊन ४-५ तोळे ताकांत वाटून फडक्यावर. गाळून त्यांत मासे जिरे मासे खडीसाखर घालून घ्यावें. १-सुवणराजवंगे

(७५७)

श्वर ठोणी आणि खडीसाखर यांतून प्रत्येक वेळेस २-२॥ गुंजा घ्यावा. हे औषध फार उत्तम आहे. या पुस्तकांत विक्रोचे औषधांत--पुस्तकांचे शेवटी पहा, सचनाः--वरीळ औषधांपैकी बर्रांच ओषधे चंदनी तेळांतन घेण्याविषयी > नर ज्र > किं लिहिळे आहे, परंतु तसं जमल्यास ते औषध तप आणि साखर यांतून किंवा दुधांतून प्यावे. मात्र चंदनी तेळांतून घेतल्याने विशेष गुण येतो हे लक्षांत ठेवावे.

उपदेशापासून होणारा संधिवायु,

उपदंश झालेल्या मनुष्यांचे हातापायांचे वगेरे संधि दुखतात, सुजतात चालतां येत नाहीं, अशी स्थिति होते त्यास संधिवायु हृणताठ. हा विकार उपदेशा- पासनच झाला आहे किंवा इतर प्रकारचा वात आहे याची परीक्षा आपलीं पूर्वीची कृर्त्ये वगेरे मनांत आणन करावी.

. उपचारः--१--यादी नंबर ८३ हा काढा दिवसांतून वेळां घ्यावा. प्रथम ५-४ दिवस रोज एकदां १--१॥ तोळा एरंडेळ त्या काढ्यांत घालार्वे. शिवाय उपदंशावर सांगितठेळे उपचारांतन प्रकृतीचे मानानें एखादं औषध योजन घ्यावें. २- गेधकरसायन घ्यावें. ( यादी नंबर १२४ पहा ) हें या विकारावर फार चांगळे आहे

--रुई, निंब, गोडा एरंड, निगडी, आणि काळा धोतरा यांचे पाल्याचा रस सम- भागाने घेऊन त्या सवांच्या * तिळांचें तेळ घाळन कढवन तेळ शिल्लक राहिल्यावर गाळन ठेवावे, आणि संधि दखणारे जाग्यावर लावावें

उपदेशावर पथ्य--तुर्राचे डाळाचे वरण, तूप, गव्हांची पोळी किंवा सांजा अगर पुऱ्या, मग, दूध, ऊन पाणी पिणे, कचित भात खाणे, पडवळ, चाकवत, द्राक्ष, कवठ, इत्यादि

अपथ्य:---दिवसाची निद्रा, श्रम, जागरण, उन्हांत फिरणे, मेथन, जडान्न गळ, नारळ, ताक, दही, केळें, पावटे, वंगेरे संपण वातळ पदार्थ, इत्यादि

उवा,

उवा तीन प्रकारच्या असतात. एका जातींची डोक्यांतील केसांत होते. दुसऱ्या जातीची काखेत तिसऱ्या जातीची शरिरावर होते. ह्या उवा अगर भअर्डी केशमुळांन! लागून असतात.

उपाय-दररोज ख्रान करून कपडे स्वछ ठेवल्याने उवा कमी होतात. (१) कॉबोठिक साबण डोकीला लावन केस चांगळे धुवावे. (२) सिताफळीचे पाल्याचा रस केसांस लावावा एक तासानें आंधोळ करावी. (३) पांगाऱ्याची साठ आणन पाणी घाळून रस काढून तो केसास ठावावा, दोन तासांनी आंघोळ करावी, (9)

(७८)

अडीच :तोळे पाण्यांत गंज रसकापर घालन तें पाणी केसांस ठाविल्यानं उवा ठिखा नाहीशा होतात

कणेरोग, जलामध्ये क्रीडा करणें, कान खाजवितांना दुखावर्ण, कानांतीळ मळ काढि- तांना कानकोर्णे वगेरे बोचणें, थंड हवा किंवा पाणी कानांत जार्णे, या दुसऱ्या अशाच कारणांनी किंवा किडलेल्या दांतांच्या क्षोभानें दोषांचा कोप होऊन, ते करणे- शिरांमध्ये प्रवेश करून, डाळ, कानांतन वाहूर्णे, बहिरेपणा वंगेरे विकार उप्तन्न करितात, त्यांस कणरोग ह्मणतात. याचे प्रकार २८ आहेत. त्यांपैकी कांहीं सांगर्तो कणेठालः--कणगत वायचा कोप होऊन तो कणीच्या आसमंतात भागी फिरून कानांत दोषानरूप हाळ उत्पन्न करितो.

यावर उपचारः---१-दांतांचे विकाराने शूळ असेल. तर दंत रोगावरील ठप'चार करावे, ( मुखरोग पहा, ) पहिल्यानें कानांत पातळ तूप घालून, मग टांकणखाराची लाही लहानशा चिमटीभर घाळन, त्यावर लिंबाचा रस पिळावा. पिकलेळे ₹३चे पानांचे रसांत थोडे सैंधव थोडे तिळांचें तेळ घाळन तें कानांत घाढारवे. कान शेकावा. वारा ढागूं देऊ नये. ऊन पाण्याच्या पिचकाऱ्या माराच्या, ३--आल्याचा रस, मध, संघव आणि 'शिरसार्चे तेळ समभाग एकत्र करून तेळ शेष राहीपथत पचन करावे आणि तें गरम असतां कानांत घालावें. ४--ढसण, आठे शेवगा, किंवा वायवणा, यांपैकी एकाचा रस थोडा ऊन करून कानांत घाढावा. ५- शेवग्याची फळें एक भाग आणि काळे तिळाचे तेळ दोन भाग या प्रमाणाने घेऊन एकत्र करून उकळन ( कढ येईईतकीं ऊन करून ) ते तेळ गाळून ठेवाबे आणि कानांत घालावे, ह्मणजे डाळ ख्राव ही बंद होतात. ६-कुईर्चे पिकठेर्ळे पान आणेन, त्यास तुपाचा हात लावून विस्तवावर शेकन पिळन रस काढावा आणि तो कानांत घाळावा

बहिरेपणा:ः--वायु कफमिश्रित होऊन, किंवा एकटाच कणेवाहिनी ज्लोतसांचे

आवरण करून जेव्हां राहतो तेव्हां ऐक येत नाही

उंपचारः---१-गाईेचे मृत्रांत बेळफळें वाटून त्यांत पाणी, शेळीचे दूथ तिळाचे तेळ, समभाग घाठून तें पचन करावें; आणि शेष तेळ राहिल्यावर ते कानांत घालोवें. २-कानाचे बाहेरीळ बाजस पलिस्तर मारावे, किंवा बिब्बा घाळावा, सैंधव ळहांन मला'चे मंत्रांत मिळवन कानांत घालावें.घोड्याची ताजी लीद आणि आल्या'चा रसं एकत्र कवळन फडक्यावर गाळन तें कानांत घालावे. ३-निगेडी, जाईचा पाळा, दर्द झाका, ठसूण, कापशी शेवगा, तुळस, आठे आणि कारले या प्रत्येकाचा रस तोळे . तिळोच तेळ १२ तोळे, असं एकत्र करून, त्यांत बचनाग तोळे घाळूथ पचन

(७९)

करावें, आणि ज्ञेष तेळ राहिल्यावर गाळन घेऊन कानांत घालावे; हणजे बहिरेपणा कणनाद, ठणका कणेस्राव, यांचा नाश होतो

करणेस्रावः--कर्णनळाळा किंवा कर्णांस्थीला विकार झाल्यापासन किंवा कानां- तीळ मळ काढितांना कानकोरणें वंगेरे बोंचल्यापासन, किंवा डोक्यास कांहीं लागून ते हापटलें असतां, अथवा पाण्यांत बडी मारिळी असतां, वायचा कोप होऊन कानां- तन गळतो, त्यास कणणलाव झणतात

यावर उपचारः--१--कान दररोज ऊन पाण्यानें किंवा त्रिफळेंच्या काव्याने किंवा गोमूत्र तापवून मंदोष्ण करून त्यानें धुवावा. २--तुरटीचे ठाहीची भुकटी करून ती कानांत टाकावी वर सबजाचे पाल्याचे रसाचे २१३२ थब घालावे. ३--कणशाळ? या सदरांत सांगितलेळे शेवग्याचे तेळ कांनांत घाळावे. ४-आंवळाचे पाल्याचे रसांत कात मायफळ उगाळन तो रस दिवसांतन तीन वेळां कानांत घालावा, प्रत्येक वेळेस दोन तास कानांत ठेवावा. ५- सबजाचे पाल्याचा रस प्रत्येक वेळेस २३ थेंब सकाळी संध्याकाळी कानांत घालावा. ६-पिवळ्या कारटकीच पाल्याचा रस दिवस कानांत घालावा. ७-समद्रफेणाचें चणे कानांत घालावे, ८-ऱयादी नंबर १७० चे तेळ कानांत घालावे

सवे प्रकारचे कणे रोगांवरः--यादी नंबर १७० चें तेल कानांत घाढार्वे. हे फार चांगल्यापेकी आहे, कवलु (प्लीहा )

उदर रोंगाचाच एक प्रकार प्छीहोदर हणन जो आहे, त्यास कवलु किंवा पान्थरी ह्मणतात. याचे योगाने पोट मोठें होते आग्नेमांद्य, क्षीणता, श्वास, जेवर्ळे झणज्ञे पोटाळा तडस, पायांवर सज, तोंड निस्तेज, इत्यादि विकार होतात, हा रोग पोटांत डावे बाजूस होतो.

उपचार:---१-य रागावर उदर रोगावरीळ उपचार करावे. शंखवटी द्यावी, . ( यादी नेबर १४१ पहा. ) पपईच्या फळांचे पोटीस करून ए्रीहेवर बांधावे, पोटांत पपईचा लहानसा चमचा चीक साखरेबरोबर दिवसांतन वेळां द्यावा. २--सैंधव पिंपळी, चित्रक, शिळाजित जिरे, समभाग घेऊन एकत्र करून त्यांचे चण श्रत्येक वेळेस ३--६ मासे घेऊन शोवग्याचे साळीचे मासे रसांतन द्यावे. ३-निर्गंडीचे पाल्याचा रस तोळे गोमत्र तोळे एकत्र करून प्रत्येक वेळेस द्यावे. निगुडीचे पाल्याचा रस आल्यास पाणी घाठून काढावा. ४--यादी नंबर ७६ चा काढा ध्यावा, ५--कुमारी-आसव द्यावे. ( यादी नंबर १७८ पहा. ) ६-वजक्षार द्यावा. (यादी नेबर १३२९ पहा. ) ७-रक्तरोडा, हरीतकी गोमूत्र २-३ तोळे एकत्र करून द्यार्वे,

(८०) कफरोग

उपचार!---१-आष्टाचा चीक शवतीमानाप्रमार्गे मुळांस २३ र्थेबपर्यंत थेर मनुष्यास ७८ थेंबपर्यत घेऊन गुळांत काळवून द्यावा ह्मणजे कफ पातळ होऊन पडतो. उतार तूपभात. २-आडहनाचे झाडाच्या साठीची राख सुमारें मासे घेऊन ती मधांतून द्यावी, ३-रेवाचिनीचा २|३ गुंजा शरा दुधांत किवा कोरफडीचे रसांत किंवा ऊन पाण्यांत उगाळून द्यावा, हणजे वांती होऊन किंव! मठद्वारानें कफ पडेळ. ४-कोरफडीचा रस, खडीसाखर, हळदीची पूड थोडा मध असें एकत्र करून द्यार्वे ५-अडुळशाचा रस मध घाठून द्यावा, ६-ख्वास प्रकरणांत सांगितळेळे उपचार करावे, ७-खातीहळद, दारूहळद, आणि मनशीळ समभाग घेऊन साधारण कुटून सकाळी चिलमींत घालून ओढावें ह्मणजे बरें वाटतें. ८--कासकेसरी द्यावा, (यादी नं. १२३ पहा.) ९--ज्वरमुरारी द्यावा, ( यादी नंबर १२६ पहा. )

पथ्य--अपथ्य:--ध्रास प्रकरणांत सांगितल्याप्रमाणें.

कामला ( कावीळ )

पांडुरोगाची उपेक्षा केळी असतां, किंवा जो पांडूरोगी किंवा इतर मनुष्य अत्यंत पित्तकर पदार्थ फार खातो, त्याचे पित्त रक्‍तमांसाठा जाळन टाकिते पित्त वाहि- नीस अडथळा येतो, आणि पित्त रक्‍तांत मिसळन शरिरास पिंवळेपणा येतो त्य, रोगास कामला असे ह्मणतात. याचे दोन प्रकार आहेत. १-कामळा, २-कुंभकामळा

कामलेचे लक्षण:--डोळे, त्वचा, नखे तोंड हीं हळदीसारखी पिंवळीं होतात मत्र आणि मळ लाळ पिवळीं होऊन, पावसाळ्यांतल्या बेडकाप्रमाणे तो मनष्य पिवळा होतो. आणि दाह, अभश्निमांद्य, दुबळता, अरोचक इ. विकार होतात

उपचार!--या विकारावर औषधें देणें तीं पित्त असन, पांड्रोगास विरुद्ध नसावी. पहिल्यानें दघ किंवा तप पाजन मग एरंडेल द्यावे, हणजे रोच होऊन पित्त- विकार कमी होईळ, मग औषधी उपः'चार करावे. कोरफडीच्या कांद्याचा रस काढून त्यांत तप घालन नाकांत घालावा, हणजे डोळे [पवळे झाळ असले तरी कामलेचा नाश होतो, २-गोड्या एरंडाचा २) तोळे पाळा पावशेर दुधांत वाटून द्यावा. किंवा तांबड्या गंजेचा पाळा वाटन त्याची चिंचाक्याएवढी गोळी पावशेर दुधांतून द्यावी पथ्य:--दूधभात, तूप, गव्हांची पोळी, वरण, इत्यादे ३-ह्माक्याचा रस १|२ तोळे मासे मिरपड, दही तोळा, असें मिश्रण, किंवा ह्माक्याचे रसांत मध मासे आणि खडीसाखर मासे घालन तें, दिवसांतन एकदां द्यावे. पथ्य :-दधभात. ७-यादी नंबर ५२ चा काढ। द्यावा, ५--गाढवाची ढीद १--२ तोळे घेऊन, २-३ तोळे दद्यांत वाटून पिळून फडक्यावर गाळून दिवसांत एकदां द्यावें हें महान पित्तापासून झालेळी

(८१)

कावीळ नाहीशी करते. ६--एक केळें घेऊन त्यांत दोन चमचे मध घालन प्रत्यही सकाळ संध्याकाळ तीन दिवस द्यार्वे. ७-मंडरभस्म मधांतून द्यार्व. ( यादी ने. ११३ पहा. ) ८--पांढरा कांद। गूळ एकत्र वाटून त्यांत थोडी हळद घालन तें द्यार्व ९--गाईचे दधांत संठ उगाळन द्यावी. १०--हळदीर्चे चण तोळा, आणि दही "वार तोळे, एकत्र करून सकाळी द्यावे, ११--तोळाभर चिंच घेऊन तिचा बळक शोडें पाणी घाळन काढावा, आणि त्यांत पावट्या एकढा चना घालन तें मिश्रण प्रत्येक वेळेस द्यार्वे. हे औषध दिवस द्यावे. २--काळ्या कुड्याच्या अंकुराचा रस प्रत्येक वेळेस तोळे द्यावा. हे औषध ३|७ दिवस द्यार्वे. पथ्यः--तूप, भात, दूध

कामळेचं असाव्य लक्षण:--ज्याचा मळ काळा, मत्र पिवळे, शरिराढा सूज, डोळे, तोंड, वांति मळ आणि मूत्र ही ढाळ, जो वरचेवर मोहृ पावतो, तो किंवा दाह, अरुचि, तृषा, मूच्छो, अम्निमांदय, हीं ज्यास्त आहेत तोहि असाध्य

कुंभकामलेचें कारण लक्षणः--कावीळ बहुत दिवस राहिळी असतां बातादि दोष कपित होऊन, त्यांपासन कंभकामठा होते. हिचे ढक्षण--मत्र मळ हे क्ृृष्णवण पीतवण, अंगाळा सज, डोळे रक्तवणे, ओकारी, अराचे, ज्वर, आणि खोकला, इत्यादि,

उपचार:---१-वर सांगितलेळे कामठेवरीळ उपचार करावे. २--३॥४ तोळे गोमत्रांतन २३ मासे शिळाजित द्यावे. २-बेहड्याचे काष्टाने लोखडाचें कीट जाळन गोमत्रांत विश्ञवार्व, असें आठ वेळां करून नंतर बारीक खलळन २|३ गजा चणे मधा- बरोबर द्यार्वे

कुंमकामलेचे असाध्य लटक्षगः:--ओकारी, अरुचि, मळमळ, ज्वर, आयासावांचून श्रम, दमा, खोकला, अतिसार इत्यादि.

पथ्यः---ओकारी, रेच, तांबड्या साळी, गहूं, मृग, तुरी, पडवळ, कोंवळीं वांगी, कांदे, ठसण, ताक, तूप, दध, ळोणी, आंवळे, पिका आंबा, हळद, तरट पदाथ इत्यादि

अपथ्य:---धरम्रपान, मेथन, भयमग, पाळेभाजा, हिंग, उडीद, विडा, मध, आम्लपदाथे, जड विदाह्वी अन्न, इत्यादि.

कास ( खोकला, ) वातादिदोष कपित होऊन प्राणवाय तोंडांतन बाहेर येतो त्यास कास ह्मणतात

कारण--नाकातोडांतन धूर जाऊन दम कोंडरणे, नाकार्तोडांत धूळ शिरणे शक्षाज्नार्च नित्य सेवन करणें, घाईघाईने जेवतांना ठसका लागणे, मलमत्रादिकांचा रोध, इत्यादि कारणांनी हा उत्पन्न होतो ११

(८२)

प्रकार त्यांची नावे:---१ वात कास, पित्तकास, कफकास, क्षतकास आणि क्षयकास. यांजवर औषधोपचार झाला नाहीं तर त्यापासून, क्षय- उत्पन्न होतो.

पूर्वेरूप:--खोकळा यावयाचा असल! ह्मणजे घशांत आणि तोंडांत बारिक कांटे येतात, गळ्यांत खवखवते, आणि अन्न जात नाही.

वातकास लक्षण:---हृदय, शेख, मस्तक, उदर आणि पाश्चंभाग यांच्या ठिकणी शूळ, तोंडाळा कोरड, बळ, स्वर, घात आणि तेज यांचा क्षय, वरवर खोकळा उसळणें, आणि कोरडा खोकला

उपचार:--१--यादी नबर ५६ किवा.५७ चा काढा धावा, २--सुठ, धमास, कांकडाशेंगा, द्राक्ष, कचोरा, साखर, याचा तेढाशा लेह करून द्यावा, ३- दशमुळें सुंठ ह्यांचा काढा द्यावा. (दशमळांचा काढा यादी नंबर १६ पहा.) ४- ळवंगा, पांढरी मिऱ्ये आणि बेहेडंदळ प्रत्येकी एकेक भाग, आणि कात भाग घेऊन सर्वांचं, वश्नगाळ चण करून, त्याचा बाभळीचे साठीचे काढ्यांत ४॥५ दिवस खळ करावा, आणि वाटाण्याएवढ्या गोळ्या करून त्या खडीसाखरेबरोबर तोंडांत धराव्या, आणि त्यांचं पाणी गिळाते. ५--बेहड्याची साळ आणि जेष्टमध तोंडांत धरून त्याच पाणी गिळारवि.

पित्तकास लक्षणः--उरांत जळजळ, ज्वर, तोंडास कोरड तें कडू, तहान फार, पिंवळी आणि तिखट वांति, चोहांकडून पेटल्यास!रिख होणे.

उपचार:---१--अडुळसा, गुळवेल रिंगणी यांच्या काढ्यांत मध घालून द्यावा, तो पित्तकफात्मक कास, दमा, ज्वर आणि क्षय यांचा नाश करितो... २--कचोरा, व!ळा, रिंगणी, सुंठ यांचा काढा करून त्यांत मासे मध 9 मासे तूप घालन द्यावा.

कफकास लक्षण:--ताड आंतून कफान सारावेल्यासारख,. ग्ढाने, मस्त- कास वेदना, अरुचि, शारिरास जडपण, कंड, वरवर खोकला, आणि कफ दाट पडणे,

उपचार!---१--पिंपळी, जायफळ, सेठ कांकडशिंग, भारंगमळ, मिरों, भोंवा निर्गंडी, रिंगणी, अजमोदा, चित्रक, अड़ळत्ता यांचे का्यांत पिंपळीचें चण घाळन तो द्यावा. -यादी नं. ५६ किंवा ५७ चा काढा द्यावा

क्षतकास लक्षणः:--अते मैथन, अति भार वाहणे, अति मार्गगमन, मह्युद्ध इृत्यादे कारणांनी रुक्ष पुरुषाचा ऊर फुटन, वायूचा कोप होतो, आणि खोकळा उत्पन्न होतो. त्या रोग्याला प्रथम नसती ढांस लागते आणि मग रक्‍त पड. लागते घसा फार दखता, ऊर फटल्यासारिग्वा होतो, तीक्ष्ण सुयांनीं ठोंचल्यासारिखी

(८३)

पीडा. होते, स्पश सहन होत नाही, ज्वर, श्वास, तृषा, शल, इत्यादि लक्षणे होतात रोगी' पारव्यासारिखा धुध्रे शब्द करितो.

उपचार:--१-बेदाणा तोळा, पिंपळाची ठाख मासे, मध मासे तप' भासे, घेऊन एकत्र करून प्रत्येक वेळेस द्यावे. शखजिऱ्याची पड मासे दध तोळे, तप मासे एकत्र करून प्रत्येक वेळेस द्यावे. २-बिया काढिलेल्या मनुका भाग, तप भाग, मध भाग याप्रमाणानें घेऊन एका बरणींत भरून तोंडास घट्ट बच बसवन ती बरणी साळींत किवा तांदळाचे राशीत १५२० दिवस परून ठेवावी, मग त्यांतील औषध रोज सकाळ संध्याकाळ १--१)| तोळा द्यावे.

क्षयंकास लक्षणः--विषम भोजन, अति मेथन, मठमत्रादि वेग धारण, इृत्यादिकांनीं अभ्नि नष्ट होऊन, तीनहि दोषांचा काप हाऊन खोकला उत्पन्न होतो. मग रोग्यास गात्रडाळ, ज्वर, दाह हे विकार उत्पन्न होतात. रोगी वाळत जातो त्याच्या शरिरांत मांसाचा ठेश रहात नाहीं. खोकतां खोकतां कफाचा जो बेढहका पडतो त्यांत रक्त आणि असतो, त्यास क्षयकास ह्मणतात.

उपचार:--१ वा कासाठा पाचक पौष्टिक शामक पित्तकासाठा शमवि- णारी ओषधे, दसरी मधर औषधें, यांनी शमवावे. २-- [पंपळी गळ यांनीं सिद्ध केळेळें तप, शेळीच्या दधाबरोनर प्यावें,ह्मणजे क्षपकासीा मनष्याचा अभि प्रदीप्त होईल

-'पिपळी, पद्मकाष्ट, ठाख चांगळे पिकळेळे रिंगणींचे फळ, समभाग घेऊन एकत्र वाटेन त्याचा तप मध याशीं लेह करून प्रत्येक वेळेस मासे द्यावा. ४--अर्जन वृक्षाचे साळीचे च्णास अडळशाचे रसाच्या १०-१२ भावना देऊन तें प्रत्येक वेळेस मासे घेऊन मध | तप खडोसाखर याच्याबरोबर थोड खावे, ५-ज्रवाळभस्म द्यावे

( यादी नंबर ११२ पहा ). ६--पुढे राजयक्ष्मा या प्रकरणांत उरःक्षतक्षय 7? यावर सांगितलेले उपचार करावे.

साध्यासाध्य विचार:--क्षयजकास क्षीण पुरुषांस घातक होतो. बळवांनं पुरुषाचा असाध्य अथव याप्य होतो. क्षतजकासहि याप्रमाणेंच आहे, हवे दोन्ही कास नवे असळे तर साध्य होतात. बाकीचे तीन कास साध्य आहेत.

सर्वे प्रकारचे कासांवर उपचारः--१--काटेरिंगणी, भारंगीच पाळ सुंठ प्रत्येकी मासे, बेहडेदळ तोळा, झाणि खडीसाखर तोळा, यांचा काढा. करून त्यांत मध घालून, ध्यावा. सोसेळ तर काढ्यांत थोडी [पिपळींची पूड घाढावी, या काढा फार 'चांगळा आहे. २--बोतऱ्याच्या मुळ्या मुंबरांत भाजून संध्येची अर्धी. पळी रस काढून त्यांत ताळा खडीसाखर घालून द्यावा, सुंठ, बेहडेदळ आणि खडीसाखर एकत्र तोढांत धरून पाणी गिळावें; हणजे ताबडतोब खोकला कमी होऊन

| हूक संघ खमभाव घेऊ नघे.

(८४)

कफ सुटतो. ३--रुदैच्या फुलांतीळ मोख मिऱ्यें समभाग एकत्र वाटून गोळ्या कराव्या, काणि प्रत्येक वेळेस गुंजांची गोळी खडीसाखरेवरोबर द्यावी, ४-बेह- डेदळ, कांटोरंगणी आणि खडीसाखर यांचा काढा द्यावा. ५--यादी नंबर ५६!१३६- ५७]१४२!१५३]१५१ यांपैकी एकार्दे भषध द्यावे. ६--काळ्या धोतऱ्याचें पंर्चाग ( मळ, पत्र फूळ, त्वचा, फळ ) घेऊन चिठमींत घालून ओढार्वे, हणजे तत्काळ गुण येतो. ७--कुमारीआसव द्यावे. ( यादी नंबर १७८ पहा. ) ८-सूतशेखर द्यावा. ( यादी नेबर १४३ पहा, ) ९-पंचामूत परपटी द्यावी, ( यादी नंबर १३० पहा.) बेहडेदळ भाग पिंपळी भाग यांचें चण मधांतून द्यावे. १०-अभ्रक भस्म द्यावे. ( नेबर १०९ पहा.) १--भेल्यारचें फळ सुंठ प्रत्येकी मासे घेऊन पाण्यांत उंगाळून मासे खडीसाखर घाळून कढवून 'चाटण करून त्यांतून इंखभस्म द्यार्वे. ( यादी नंबर ११५ पहा. ) १२-शीतोपढाचूण द्यार्वे. ( यादी नंबर ८८ पहा. ) १३-बिब्बुल्यारिष्ट द्यावे. ( यादी नंबर १७९ पहा.) १४-कामदुधा हें औषध द्यार्वे. ( यादी नंबर १२१ पहा. ) १५-कासकेसरी हे औषध द्यावे. (यादी नंबर १२३ पहा. ) १६-प्रतापठकेश्वर द्यावा. ( यादी नंबर १३१ पहा. )

पथ्य:---साटक्यासाळी, गहूं, मूग, कुळीथ, शेळीचे दूध, तोंडळें, तूप, वांयर्गे कोवळे मुळे, महाळुंग, गोस्तनी द्राक्ष, ळसूण, लाह्या, सुंठ, मिरा, पिपळी, ऊनपाणी, मध इत्यादि.

अपथ्य:---मैथून, स्निग्ध मधुरपदार्थ, दिवा निद्रा, दूध, दर्ही, पिष्टान्न, क्षीर, धूम्र इत्यादि.

विक्षेप सूचना:---खोकळा कमीं करण्यास किंवा कफ सुटत नसला तर तो पातळ होऊन सुटण्यास, कोरफडीचा रस, आडूळशाचा रस, बेहडेदळ, भारंगमूळ, हळद किंवा खडीसाखरेचा पाक, यांपैकीं एखार्दे औषध द्यावे; दुसर॑ एखार्दे औषध द्यावयाचे असेल तेव्हां यांपैकीच अनुपान योजावे.

कुष्ट ( त्वकू्‌दोष )

ठक्षण:--वार्तादे दोष, त्वचा, रक्त, मांस आणि उदक यांस दुष्ट करून, ते दोष शरिरावर फोड, पुळ्या, चकदणें बंगेरे उत्पन्न करितात त्यांस कुष्ट असें ह्मणतात.

प्रकारः--पांढर॑ तांबडे कोड, शिर्बे, गजकणे, हातापायांस भेगा पडर्णे, खरूज, दद्रू इ१० अठरा प्रकार मानिळे आहेत. यांपैकी शिबें, गजकर्ण, खरूज आणि हातापायांस भेगा पडणें ( जाळवात ) हीं प्रकरणें या पुस्तकांत स्वतंत्र ठिहिळी आहेत ती पह्ार्वी,

सर्वे कुष्टांवर उपचारः--१--महिग्यांतून एकदां रेचक औषध 'भ्यार्वे.

(८५)

रक्तशुद्धविर्राकळ उपचार करावे. २-मॅजिष्शादि काढा-मनजिष्ट, कडुनिब, रकचंदन, नागरमोथा, गरुडवेल, वृदावन,अडुळसा, त्रायमाण, निशोत्तर, आसाणी, हळद, दारू- हळद, किराईत, पाडळमळ, आअतिवीष, खेर, हरडा, बेहेडा, आंवळकटी, कड्पडवळ कटुकी, वार्वीडंग, पित्तपापडा, वेखंड, बांवची आणि कुड्याची साळ, ही औषर्धे सम-

भाग घेऊन त्यांचा काढा करून ध्यावा. ह्मणजे कंडू, खरूज, व्रण, शिंबं, पांढरे कोड गजकर्ण, इ० १८ प्रकारचीं कुटे दर होतील. ३-कैशोरगुग्गुळ द्यावा. ( यादी नंबर १४७ पहा) ४-गंधकरसायन द्यावें ( यादी नंबर १२४ पहा ) ५--खैरांचे साळीचा काढा द्यावा. ६-ह्रताळ मासे बांवच्या १६ मासे घेऊन गोमत्रांत वाटून ळेप करावा,

पथ्य:--यव, गह, भात, मग, तर, मसर, मध, पडवळ, वांर्गे कडुलिंबाचा पाळा, '*चवाकवत, ठसण, टाकळा, बिबवा, खैर, त्रिफळा, नागकेशर, तप, गोमत्र इ०

अपथ्यः---आंबट, तिखट, खारट, दही, गूळ, तेळ, ठडीद, स््रीगमन, ऊंस मेहनत, मद्य, दध, इ०

वि० स०-- पांढरे तांबडे कोड हृ जाणें फार दुघेट आहे, तथापि वर उपचार लिहिळे आहेत त्यांपैकी ने. चा काढा किंवा प्रकरण यादी नं. ८२ हा काढ! बहुत दिवस द्यावा. इतर उपचार्राडे करून पथ्य करावें म्हणजे कदाचित विकार जाईल.

ज्यावरीळ केंस पांढरे झाळे नाहीत वर्जे पातळ असून एकमेकांस ठागलेले नाही, र्जे नवीन भाहे तें बरे होण्याची आशा आहे. पण गृद्यस्थानीं, हातावर, तळ- पायावर आंठावर, झालेळें कोड थोड्या दिवसांचे असलें तरी असाध्य आहे

कह. हा विकार रक्त दोषापासन होतो. उपचारः:--१-र्‍यादी नंबर १८७|॥१८८॥२०१ पहा. २-6 रक्तशुद्धी प्रकरण पहा.

कांजिण्या,

कांजण्या हा फार हलका रोग आहे. एक दिवस थोडासा ताप येऊन दुसरे दिवशीं छाती, पाठ, खांदे, यांवर बारिक लाल पुळ्या दिसं लागतात. १२ दिवसांत पाणी भरून त्या मोत्यांसारख्या होतात ६|७ दिवसांनीं खपल्या पडतात. ओषघांची जरूर नाही परन्तु काळी द्राक्षे धने यांचा काढा देण्यास हरकत नाहीं. शौचास साफ होणे फक्त जरूर असतें पथ्यावर राहावे, मुठांस खाजवू देऊं नये,

(८६)

कृभि (जत)

कृमि होण्याची कारणे:---अजीणींवर भोजन, निरंतर गोड खार्णि, | आंबट पदार्थ द्रव पदार्थ फार खाणे, गुळ आणि पीठ ह्यांनी केळेळे पदार्थ फार खाणे, व्यायाम करणें, दिवसास निजणें, इत्यादि,

कृमि झाल्याची लक्षणेः--ज्वर, शरिराचे ठायी निस्तेजपणा, शूळ, इंद- यांत पीडा, ओकारा, अतिसार, मळमळ, अस्वस्थता, अरोचक इ०

कृमाचे प्रकारः--मनुष्याचे पोटांत १८ प्रकारचे कामे होतात.

उपचार:ः---१-लिंबाऱ्याची साठ मोठ्यास समारं तोळा लहानास पेसाभार घेऊन त्यांत ५|६ तोळे पाणी घाळन काढा करावा, आणि शेष काढा १--१॥ तोळा राहिळा ह्मणजे द्यावा ( अगदीं लहान मळांस अर्ध तोळापयत द्यावा. ) हा काढा अप्रतिम औषध आहे. मात्र सतत आठ 'चार दिवस देऊं नये. २१३ दिवस द्यावा, हा फार दिला तर समयी अंगांत कैफ आल्यासारिखे होतें, तसें होईळ तर तूप पाजावे ' या झाडाचे दोन प्रकार आहेत. एक माजरा दुसरा गोडा, गोडा असेल त्याची साल घ्यावी, माजऱ्याची साळ घेऊं नये. २९-इंद्रनव बिबवा आणि वावडिंग हे जिन्नस समभाग घेऊन एकत्र वाटन प्रत्येक वेळेस समारे माशाएवढी गोळी दिवसांतन दोन वेळां द्यावी. ३-पळसाची बी, चोरआंवा आणि वावडिंग समभाग घेऊन गोमत्रांत एकत्र वाटन प्रत्येक वेळेस समार एक मासा ओषध द्यावे. ४-वावडिंगाचा काढा करून त्यात वार्वाडगांचे चण घालून द्यावा. ५-संठ, मिरी, |पंपळी, वावडिंग, इंद्रजव आणि चोरओंवा हे जिन्नस समभाग घेऊन त्यांचे वस्रगाळ चण करून ते भाताचे पेजेबरोबर द्यार्वे, ५-कापर केशर प्रत्येकी समारं गंज घेऊन एकत्र खलळन गूळ घालन गोळी करून द्यावी. ७-करनाटकी घोंगडीचे तुकडे जाळून त्याची राख २३ मासे, २-२॥ गजा हिंग एकत्र करून, ते अदपाव दुधांतन प्रत्येक वेळेस द्यावें. याप्रमाणे दोन तीन (दिवस करावें. ८--कडालळिंब, ओवा, वावडिंग यांचें समभाग चणे मधाशी द्यावें, *--डिकेमाठीचे चण साखरेबरोबर द्यावे. १०-बिबवा ददह्याबरोबर अगर विंचेबरोबर द्यावा. ११-यादी नं. २०० हे आषध द्यावे

वि० स०-हा विकार उत्पन्न झाल्याची साधारण लक्षणें दिसत असूनाहे दुलेक्षाने केव्हां केव्हां उपचार होत नाही. पण तसे झाल्यानें विकार वाढत वाढत जाऊन अक- स्मात फार भयेकर स्थिति होते. ताप, अगाची फार तळमळ, अन्नह्वेष, ओकारी, शढ, आणि. अलिशय शेष हे विकार एकदम होतात; आणि ४|२ दिवस्तांत मूळ जातें, असें आह्मी पाहिळे आहे. ह्मणून मुद्दाम सचना कारेतो की, अशा वेळीं सॅन्टोनाइन म्हणून जे इंगजी ओषध आहे ते द्यावे, रात्री सँन्टोनाइन साखरेतून देऊन सकाळी एरंडेल धयार्वे हणजे जेत पडून मूल मोकळें होईल. अशा वेळी इतर औषधांचा तात्कालिक

(८७)

डपयोग होत नाही. सँन्टोनाइन हें औषध या विकारावर फार उत्तम आहे. याचे साधारण प्रमाण ठहान मुलास & गुंज मोठ्या मळास अधेगुंज धरावें,

पथ्प:--रेच, तिखट, कडू तुरट असे रस, कफ कुरर्मि यांचं नाशक आणि अगमरिदीपक असें भोजन, कफ नाशक पदाथ, तांबडे भात, पडवळ, ढसण 'वाकवत, मोह्ऱ्या, वावडिंग, कडनिंबाचा पाठा, दह्याची निवळी, हिंग, क्षार अजमोदा, इत्यादि.

अपथ्यः--थंडपाणी, मधरगस, क्षीर, दहीं, तप, पालेभाज्या, गोडपदार्थ, पिष्टाब्र, उड्डीद इत्यादि,

खरूज.

मळीनपणानें, संसर्गाने, किंवा पोटांत उष्णता जाहूल्यानें खरूज उत्पन्न होते, याजकरितां या गोष्टींकडे विशेष लक्ष द्यावे.

उपचार!--प्रथम रेचक द्यावें झणजे कोठा साफ होतो. साबण लावून किंवा ऊन पाण्याने खरूज धऊन टाकावी, २-चित्रकाची पाळे कटन त्याचा रस नारळाचे रसांत घाटन कढवन तेळ तयार करावं ते खरजेस लावावे. २३--झद्ध केळेळा झांवळ्यागंधक मासा आणि लोणी मासे असें एकत्र करून ठावार्वे. ४-कवठेळ तेळ घेऊन त्यांत गंधक कापर शेंदर आणि लिबाचारस घाळन खठलन ठढावार्वे, कंवठेळ तेलांत चुन्यांचं पाणी घाळून कढवावे, आणि तें तेळ लावावे ह्मणजे लहान मळांस डोकींत वगेरे खरूज होते ती बरी होईल. ६-जिरें, शहाजिरे, हळद, आंबे-

मिरी, शेदर, गंधक, मनशीळ आणि पारा ही. ओषधे समभाग घेऊन तपांत खळ करून ठेप करावा. ७-करंदीर्च पाळ पाण्यांत उगाळन ठावावें, ८--पिंपळाचे साळीची राख चना ठोण्यांत एकत्र खळने तें ळावाव. ९-कंवठेळ, रुईंचा चीक गरोमत्र, हळदीची पड, समभाग एकत्र करून ते लावावे. १०--तीन चार मासे आंबळ्या गंधक तपाबरोबर किंवा केळ्याबरोबर द्यावा. ११-चंदनी तेळ ( कोरडी खरूज असल्यास ) लावावे. १२--यादी नं. १८१-१८२ ही औषधं ळावावी

गजकर्ण,

उपचार!--१ तुरटी, राळ, गंधक आणि टांकणखाराची ढाही प्रत्येकी तोळा, सोमळ गंज घेऊन एकत्र कटन थंड पाण्यांत कालळवन लावार्वे. २--यादी नेंबर १६८ चे ओषध लावावें, किंवा बाव्याचा पाळा बारीक वाटून गजकर्णावर चोळावा. हा पाळा चोळण्याचे अगोदर गजकणांची जागा चाकूने अगर गवरीनें थोडी खरवडावी, ३-कापूर गंधक कात आणि फटकी ( तुरटी ) समभाग घेऊन ळिंबाचे रसांत खळ करून तें लावावें. ४-आंवळ्यागघक मोरच्‌त समभाग घेऊन

(८८)

त्यांची पूड करावी, नंतर ताकांत बाव्याचा पाळा भिजत घाठून वाटून त्याचा रस काढावा, आणि त्यांत वरीळ पूड घालून त्याचा तीन दिवस ळेप करावा. ५-पप- याच्या हिरव्या फळाचा चीक लावावा, ६--हरभऱ्याची आंब आणि गजकर्णीच्या पाल्याचा रस एकत्र करून तें मिश्रण बोळ्याने लावावे ७-यादी नंबर २०१ चे औषध लावावें.

गर्भवति स्त्रियांचा अतिसार.

उपचारः---(१) यादी नंबर २०२ पहा, (२) धावशीचे फुलांचे चूर्ण एक तोळा, तांदुळाचे घुवण तोळे, पैसाभार खडीसाखर संध्येच्या पळीभर मध घाळून देणें, दर तीन तासांनी वेळां किंवा जास्त वेळ दिल्याने अतिसार थांबतो. गुडधी.

गुडघा दुखं लागला ह्मणजे त्यास गुडघी हणतात. हा विकार शेत्य झाल्याने, किंवा संधिस्थानीं आघात झाल्यानें, सेधि ळचकल्यांने, किंवा उपदंश, आमवात, वगैरे झाल्याने होतो,

उपचार:--१ उपदेश किंवा आमवात यांपासून गुडघा दुखत असल्याश्ष त्या त्या प्रकरणांत सांगितळेळे उपचार करावे. २-जळवा लावून रक्त काढावे, भग खसखशीचे बोंडांचे काढ्याने शेक द्यावा. ३-हरडा, बेहडा आंबळकटी यांचे काढ्यांत गुग्गूळ घाठून द्यावा. ४-फड्या निगडुंगाचें पान फुपाट्यांत भाजून वरचे कांटे काढून टाकावे, आणि त्याचे दोन तुकडे करून, वर हळद टाकून ऊन अस. तांच गुडघ्यास बांधावे. ५-यादी नेबर १६६ चे तेळ लावार्वे, ६-गुढध्यावर डांग द्यावा.

गुल्म,

-% वातादि दोष कुपित होऊन ते पोटांत ग्रंथी ( गोळा ) उत्पन्न करितात, त्यास गुल्म अर्स ह्मणतात, हा गोळा चळ अथवा अचळ आणि वाटोळा असतो मोठा होतो लहान होतो.

याचा स्थाने:--दोन्ही पाश्चभाग, नाभी, बस्ति आणि हृदय हीं आहेत.

यांचे प्रकार मानितात. त्यांची नांवे कारणें लक्षर्ण आणि उपचार खालीं लिहितो.

पूवरूपः--ढेंकर पुष्कळ येणें, मलावरोध, अन्नावर वासना नसणे, आंतड्यांत कुरकुर असा शब्द होणें, पोट दुखून फुगणे, पोट ताठणे, आणि मंदाशि, हीं ळक्षणें झालीं झणजे गुल्म होणार असे समजावें.

(८७)

याचें साधारण स्वरूप प्रकारः--अरुचि, मलमूत्र कष्टाने होणे आंतड्यांत कुरकुर असा शब्द होणें, पोट फुगणे, ऊर्ध्व वायु होणे, इत्यादि, याचे प्रकार आठ आहेत. त्यांतून मख्य मुख्य लिहितो :--

१-वातगुल्मः--यारचें कारण स्थान-हा वायूर्चे कोपानें नाभी बस्ती किंवा पाश्व, यांचे ठायी होतो. लक्षणः---एका स्थानापासन दुसऱ्या स्थानीं जार्णे. एखादे वेळेस कमी एखादे वेळेस जास्त पीडा करणें, आणि मळ वाय यांचा प्रतिबंध, गळा तोंड यांस कोरड, शरिराचा वणे निळा किंवा तांबूस, हृद्य, कुशी, पार्थ, खांदे आणि डोळे दुखणे, अन्न जिरे असतां अधिक होणें, जेवल्यानंतर कमी होणें इत्यादि.

उपचार!---१-प्रथम रेचक द्यार्वे नंतर औषधी उपचार सुरू करावे. पिपळी पिंपळमळ, चित्रक, जिरं, आणि सैंघव समभाग घेऊन त्यांचे ३- मासे चण मधाब- रोबर द्यावें. २-दूध तोळे, एरंडेळ तोळा, आणि बाळहरड्यांचें चर्ण मासे एकत्र करून द्यावे. ३-आपट्याच्या पाल्याचा रस २३ तोळे, मिर्‍्यांची पड समारे मासे ५|६ थेंब तिळांचें तेळ अर्स एकत्र करून द्यावे. ४9-सज्जाखार, कोष्टकोळिंजन केतकीचा क्षार, आणि तिळाचे तेळ, समभाग एकत्र करून, त्यांतीठ मिश्रण प्रत्येक वेळेस १---१॥ तोळा द्यावे, "५-यादी नंबर ८३ चे चूर्ण द्यार्वे. ६-पुढें ळिहिळेळे सवे प्रकारचे गुल्मांवर उपचार यांतील नंबर चे औषध द्यावे

२. पित्तगुल्मः--यारचे कारण-तिखट, आंबट, उष्ण, इत्यादि पित्तप्रकोपी पदार्थांचे सेवनाने पित्ताचा कोप होऊन हा गुल्म होतो. लक्षणेंः-यांचे ठायी ज्वर, तृषा, तोंड आणि अंग यांना ळाळी, अन्न जिरत असतां फार शूळ, घाम येणें, गुल्माळा हात ळाविळा असतां त्रणाप्रमाणे सहन होण इत्यादि

उपचारः---१-त्रिफळेचा काढा करून, त्यांत निशोत्तराचं चण मासेपर्यंत घालून द्यावा, ह्मणजे साधारण रेच होऊन गुल्माचा नाश होईल. २- सवे प्रकारचे गुल्मांवर उपचार ? या सदरांतीळ नंबर चें औषध द्यावे. ३:द्राक्षांचा रस तोळा, बाळहरीतर्कार्चे चूणे 9 मासे, गूळ मासे एकत्र करून द्यावे, आंवळ्यांच्या रसांत चतुथ्राश तूप घाळून पचन करावें, आणि शेष तप राहिल्यावर ते प्यांव

३, कफगुल्मः--याच कारण--शीतळ, जड, स्रिग्ध, इत्यादि कफकारक पदा- थार्चे आति सेवनेंकरून कफ कुपित होऊन त्यापासन ह्या गुल्म होतो, लक्षणे--याचे ठायी अंगाळा ओलसरपणा, शीतज्वर, शरिराची ग्लाने, मळमळ, खोकला, अटाचे जडत्व, शेत्य, थोडी पीडा, गुल्म कठीण असून उचललेला, इत्यादि,

डपचार!--१. आंवा तोळे आणि बीडळोण तोळा यांचे च्ण करून मासे चूर्ण ताकांतून धावे, २-“' सवे प्रकारचे गुल्मांवर उपचार? या सद्रांतीळ नंबर चें

१२

(९० )

औषध द्यावे, ३-नाराचरस द्यावा, ( यादी नंबर ८५ पहा. ) ४-एरंड किवा रुह यांची पार्ने गरम करून त्या पानांनीं पोट शेकावे, |

४. सन्निपातगुल्मः--जीं वातादि गुल्माचीं कारणें लक्षणें वर सांगितली आहेत, तींच सन्निपात गुल्माचीं समजावी. हा पाषाणासारवा कठीण उंच असा असतो. तो शरिराचा दाह करितो

उपचार:---१- चित्रक, पिंपळ मळ, एरंड मळ, संठ यांचें समभाग चण एकत्र करून, त्यांतील मासे चण मधाबरोबर द्यावे. २--बाळहरड्यांचें चण 9मासे संधव आणि पादेळोण प्रत्येका मासे, असें ताकांतन द्यावे,

५, रक्तगुल्मः--याच कारण लक्षण नवान प्रसूत झालल्या स्रांने अपथ्य भोजन केळे असतां, अथवा अपक्क गभपात झाला, असतां अथवा क्रतकाळीं अपथ्य भोजन केळें असतां, वायूचा कोप होऊन तो वायु व्या खरोर्चे रक्त ( क्रतुकाळी सवतें ते. ) घेऊन त्याचा गुल्म करितो. याचीं लक्षणे पित्तगुल्माच्या लक्षणासारखी असन, ह्वा फार वेळाने सवे गोळ!च अवयव नसतां गर्भासारख्णा दुसक्या मारितो शूलयुक्त अप्तो. याचीं गर्भाच्या लक्षणासारखींच लक्षणें असतात, ( विटाळ येणे, तोंडाला पाणी सुटणे, स्तनच्या बोंड्या काळ्या पडणे, आणि डोहाळे लागणे इ०) हा रक्तज- गुल्म स्रियांसच होतो, दहाव। महिना गेल्यावर याची चिकित्सा करावी,

उपचार:---१ त्रिफळेच्या काढ्यांत गग्गळ घाळन द्यावा, भारंगमळ पिंपळी, करंजाची साळ, पिपळमळ आणि देवदार, समभाग घेऊन त्यांचें चण करून त्यांतील ३१४ मासे चण, तोळे तिळांचा काढा करून व्यांतन द्यार्वे, पारा गंधक, मोरचत, जेपाळ, पिपळी, बाळहरडे बाव्याचे शंगेचा मगज हीं समभाग घेऊन, काटेनिगडंगांचे चिकांत खळ करावा, आणि गंजप्रमाण गोळ्या बांधून सोसेळ त्या मानानें अगर अगर गोळ्या मधांतन द्याव्या. पथ्यः---अदमुर॑आंणि भात किंवा दध भात. ४---“ सर्व प्रकारचे गुल्मांवर उपचार या सदरांतोछ ने,.9 औषध द्यावे

सवे प्रकारचे गुल्मांवर उपचारः--१--यादी नंबर १६ चा काढा द्यावा, २-कैशोरगगर्गुळ द्यावा, (यादी नंबर १७७ पहा.१३-शंखवटी द्यावी, (यादी नंबर १४ पहा. ) आंवा, जिरे, धने, मिरी, विष्णूक्रांता आणि अजमोदा ही. औषर्धे एकेक भाग, भाजळेला हिंग १॥ भाग,जवखार,सज्जीखार, संधव,संचळखार,बीडलठोण,समद्रमीठ

ंगडखार आणि निशोत्तर हदी औषधें प्रत्येकी दोन दोन भाग, दांतीमूळ, पुष्करमूळ कचोरा, वावडिंग, डाळिंबप्ताळ, बाळहरडे, आम्ळवेतस आणि सुंठ ही औषर्धे प्रत्येकी चार भाग, अशीं घेऊन सारो औषधे कुटन, चण करून महाळुंगाच्या रसांत खलन, प्रत्येक गोळी माशा माशाची बांवावी, आणि वातगुल्म असल्यास मधांतून द्यावी पित्तगुल्म असल्यास गाईचे दुधांतून द्यावी. कफगुल्म असल्यास गोमूत्रांतून ध्यावी. त्रिदोष

(९१)

गल्म असल्यास दशमुळांचें काढ्यांतून द्यावी; रक्तगुल्म असल्यास उटीणीचे दुधांतून द्यावी. ५-वज्क्षार ऊन पाण्यांतन किंवा तुपांतून द्यावा, (यादी नंबर १३९ पद्ा ) ६-कुमारीआसव द्यावे. (यादी नंबर १७८ पहा). ७ऊ-्यादी नेबर ८६ चे चणे द्यार्वे, ज्वरमरारी द्यावा. ( यादो नबर १२६ पहा ). ९--योगराजगुरगुळ द्यावा (यादी नंबर १५० पहा). १०--जवखार, चित्रक, सुंठ, मिरी, पिंपळी, नीळ, ढवण पंचक, समभाग घेऊन चण करून त्यांतीळ मासे चणे तुपाशी द्यावे. हे. सेपणे उदर्रे गल्म यांचे नाशक आहे. पथ्य:--रेच, लंघन, अभ्यंग, तांबड्या साळी, कुळीथ, साखर, दूध, डाळिंब, ताक, ळसण, कोहळा, मुळ', सुंठ, चाकवत, शेवगा, द्राक्षं, महाळुंग, हिंग, इत्यादि पथ्यः--गोडफळं, पावटे, चवळ्या, केळे वगैरे सव वातूळ पदार्थ, सवे प्रकारची शिंबी ( द्विदळ ) धार्न्ये, इत्यादि

गावर. गोवर॑ हणजे एक प्रकारचा अंगावर परळ उठणे, हृ! रोग बहूधा मलांस होतो. चिन्हें--गावरांत पहिल्याने तापार्ची सव टक्षणें होतात. पडसे येते, शिका वरचेवर येतात, घशाची नाकाचा आंतीळ त्वचा ढाळ होते, त्यांतन पाणी वाहूत असते डोळे ढाळ पाण्यान भरलेले असे होतात, कोरडा खोकला लागतो, बहुधा शौचास साफ हात नाहीं. ज्वर आल्यापासून ३४ दिवसांनीं शरिरावर गोवरं ( पुरळ ) उंगवं ढागतें. हा पुरळ पहिल्यानें कपाळ, तोंड, मान छाती यांवर उठन, मग हयतापायांवर पसरतो. परळ, पिसवा डसन जशा जागा होते त्याप्रमाणें लाळ भडक रंगाचा अधेचद्राकृति मंडलाप्रमाणें पसरळेळा असतो. हा ५१६ दिवसांनीं मावळं लागतो. याचा उगम हळहळ होत जाणें, उगम होत असतां एकाएकी मावळणे हे चांगर्ळ लक्षण नव्हे. अशा मुलांस भीति असते उपचार!--१-गोवधन समारं १-१॥ गुंज दुधांत उगाळून द्यार्वे झणजे गोवर चांगळें उगवते. २-जेष्टमध, नागरमोथे, हरडेदळ, गुळाबकळी, आणि वाळा, यांचा काढा खडीसाखर घालन दिवसांतून दानदां द्यावा. ३-गोवर्‌ आढेल्या मुळांस तें मावळून १५॥२० दिवस होतपर्यंत थंड हवेंतन फिरू देऊं नये. अंगावर उबदार पांघरुण द्याव. खोकल| झाल्यास खडोसाखरेचा काढा द्यावा

गंड ( गल्गंड--भालगुंड. ) मान गळा यांचे संधीचे ठिकाणा ग्रॅथ,रूप सूज येते, तीस गंड ( गलगंड गालगुंड ) हणतात.

रि न४५८- > ४०-५५ पा नकलन्न

कॅलटवणपंत्रक---मीठ, टांकणख २, राघव, बीडलीण, सवळ.

(९२)

हा विकार वायु कफ हे गंळ्यांचे ठायी दुष्ट होऊन, कान किंवा मानेचे ठीर्यी दृष्ट होऊन, त्यापासन उत्पन्न होतो.

उपचारः--१--हुळगे मिरी प्रत्येकी तोळा घेऊन त्यांचा काढा द्यावा २--बचनाग लिंबाचे रसांत उगाळन लेप द्यावा. ३--हरताळ गोमत्रांत उगाळन लेप द्यावा. ४--हिराकस आणि बिबवे रुईच्या चिकांत उगाळन लेप करावा. ५--शिरदोडी हणन एक वेळ आहे तिचे पाल्याचा रस ळावावा. धोतऱ्याचा पाढा वाटन आंत 'चुना घालून तो लावावा,

गंडमाठा.

कफाने मेद दुष्ट होऊन त्यापासन कांख, बाहुमळ, मान, गळा, अडसंधी पांचे ठिकाणी ळह्वान किंवा मोठ्या बोराएवढ्या, किंवा आंवळ्याएवढ्या अशा अनेक गांठी येतात. त्या गांठीच्या ओळीळा गंडमाळा ह्मणतात. त्या फार दिवसांनीं हळहळ पिकतात.

उपचार!--१--बिष्यार्चे तेळ, तिळाचे तेळ, चना आणि साबण समभाग घेऊन एकत्र करून दोन चार घटका खळ करावा, आणि तें मळम दिवस लावावे; नंतर तरसाची विष्टा मनुष्याचे मत्रांत काळवन ठेप द्यावा. २--निर्गुडीची मळी थंड पाण्यांत उगाळून २१ दिवस ठावावी. ३--हिराकस आणि बिबवे रुइंच्या चिकांत उगाळून गंड- माळेवर लेप करावा. ४--शेद्र आणि शिपीचा चना समभाग घेऊन व्यांचे दुप्पट दहीं घेऊन एकत्र करून छेप द्यावा. ५--हुळगे मिरी प्रत्येका एक तोळा घेऊन त्यांचा काढ द्यावा, ६-यादी नंबर २०५ ओषध करावें. छ-बचनाग लिंबाचे रसांत उगाळून ळेंप द्यावा. कापूरभेंडीचें मळ थंड पाण्यांत उगाळून लेप करावा. ९-भुईचांफ्याची मुळी, काजऱ्याची बी आणि बचनाग समभाग घेऊन थंड पाण्यांत उगाळून डेप द्यावा ०-कांचनवृक्षाची साळ ६७० मासे, ह्रिडा, बेहडा, आंवळकटी प्रत्येकी १२८ मासे वाथवणो ६४ मासे, आणि वेळची, दालाचेनी तमालपत्र प्रत्येकी १६ मासे, अश| प्रमाणाने ओषधं घेऊन, मग सवीच वसत्रगाळ चणे करावें, आणि त्यांचे समभाग शुद्ध केळेळा गग्गळ घेऊन वाटन त्यांत हें चण मिळवन त्याच्या गोळ्या ( प्रत्येक गोळी माशांची ) बांधाव्या; आणि दररोज एक गोळी ऊन पाण्यांत, किंवा हरीतकीचे काढ्यांत, किंवा खैराचे ठांकडाचा नार असतो त्याचे काढ्यांत द्यावी; ह्मणजे गंडमाळा, गुल्म, भगंदर, कुष्ट आणि व्रण हे रोग दूर होतात. एरंडमूळ पळसार्चे मळ तांदुळांचे घुणांत उगाळून ळेप करावा,

पथ्य!---वांते, रेच, ळंघन, जने तप, मग, पडवळ, तांबड्यासाळी, यव ३० अपथ्ग्रः--दूध, ऊन, पिष्टान्ञ, आंबट, मधुर, जड कफकर पदार्थ, इ०

(९२)

घटसप.

छातीत किंवा गळ्यांत सपाच्या आकृतीसारखा एक प्रकारचा रोग होतो त्यास घटसपे ह्मणतात. तो झाळा ह्मणजे अन्नपाणी जाण्याचे बंद होते. हा रोग लवकर वाढतो. याकरितां त्वरित उपचार करावे.

उंपचारः--१--सपोचची मेंग, केवड्याचा भगा, किंवा कंवडळाचे फळाची कवची, यांपैकी एकादे चिळमींत घालन ओढार्वे धर पोटांत ध्यावा

बिशषष सचनाः--हा विकार विशेष वाढून चिलमी ओढतां येत नसेल तर दुसऱ्या माणसाने चिळमी ओढून घूर वारंवार विकार झालेल्या माणसाचे तोंडांत सोडावा.

घाम.

उपचारः--धाम बंद होण्यास!--१-शुव्र केळेळा हिंगूळ सुमारें गुंजा घेऊन मधांतन ध्यावा, २-कळकीचा ओला पाल! प्रत्येक वेळेस ३--४ तोळे घेऊन त्याचा अष्टमांश काढा करून घ्यावा. काढा घेत असतां तप खाऊं नये. --ओवा जाळन त्याची राख भाटशेणींची राख एकत्र करून सर्वांगास वरचेवर ढारवीत जावी

चेचणें अथवा ठेंचर्गे,

उप्रचार£--१--चंचलेल्या भागावर थंड पाण्याच्या घड्या ठेवाव्या, आणि या घड्यांवर वरचेवर थंड पाणी सोडीत असावें. २--फटकी, अफू, हृळद, बिबवा,गुग्गुळ आणि एलियाबोळ, हे जिन्नस थंड पाण्यांत उगाळन ठळेप करावा. ३--रक्त नासळें असल्यास फांसण्या मारून अगर जळवा लावून रक्त काढार्वे. ४--इळद आणि बिबवा ह्रीं थंड पाण्यांत उगाळून ऊन करून लेप द्यावा, मध, हळद तूप ही एकत्र करून पट्टी बसवावी. ६-यादी नंबर १७३ चे तेल लावावे,

छार्द्‌ ( वांति. )

अत्यंत पातळ, स्निग्ध, मनास किळस आणणारे खारट अशा पदार्थांचे सेवनाने, किंवा अकाळा भोजन, जें सोसत नाहीं तें खार्णे, अजीणे कृमीदोष, गभिणी स्रोप्त गर्भांची पीडा, इत्यादि कारणांनी वांति होते

पूर्वरूपः---तोंडाळा मळमळ, ढेंकर बंद होणें, तोंडाला खारट पाणी सुटणे अन्नपानावर द्वेष, इत्यादि.

हिचे प्रकार आहेत, त्यांपैकी खाळी कांहीं सांगतो.

वातछर्दि:--लक्षणः--तोंडास कोरड, ह्ृदय बरगड्या यांस पीडा, मस्तक आणि नाभी यांच्या ठिकाणीं शूळ, खोकला, सुया टोंचल्याप्रमाणें पीडा, वांती

(९४) मध्ये फॅस राहून राहून वांति होणें, तिचा रंग काळा वेग मोठा, इत्यादि,

उपचार!--१--तप मासे आणि संधघव मासे एकत्र करून द्यावे. २-- खालीं ““ सवे प्रकारचे वांतीवर उपचार ”? या सदरांतील न. चे॑औओषध यावे ३--सुंठ, मिरी, पिंपळी, सैंधव, संचळ, बीडळोण, हॉ समभाग घेऊन, त्यांचें चण करून मासे चण तपाबरोबर द्यावे, तप घेणें तें पातळसर होईळ इतकें घ्यावें.

पित्त छार्दि:--छक्षण--भोंवळ, तहान, कोरड, डोके, ताळ आणि डोळे हीं तापर्णे, ढोळ्यांस अधारी, पिवळे कढत हिरवे कड धरकट अर्से ओकणें, इत्यादि

इपचारः--१--पित्तपापड्याचा काढा मध घालन द्यावा. २-- मनुका, खडी- साखर आणि सुंठ यांचा काढा धावा. ३-- मोराची पिसें जाळून तें २-३ गुंजा भस्म मधाबरोबर द्यावे. ४- दुर्वांचा रस तांदुळाचे धुणाबरोबर द्यावा

कफ छर्दिः--ठक्षणः-झांपड, तोंडाळा गोडी, कफाचा ख्राव शोप, वांति घः£ गोड पांढरी अज्ञी असणे, ओकते वेळेस थोडी पीडा होणें इत्यादि

उपचार:ः---१--काकडारगा आणि धमासा यांचे चणे मधा[बराबर द्याव. २-- जाईच्या पाल्याचा रस, पिंपळी, मिरी, साखर मध असे एकत्र करून द्यावे, ३-- [वडिंग, त्रिफळा त्रिकुट यांचें चण मधाबरोबर द्यावे

सत्रे प्रकारचे वांतीवर उपचार:ः---१--तासातासाने सोडावाटर द्याबे ( यादी "बर २२९ पहा.) किंवा यादी नंबर २२९ चें औषध द्यार्वे. किंवा पाण्यांत सोड टाकन तें पाणी प्यावे, २--उंबराचे पानावरील फोडे १०|१५ आणन ते तपांत तळन साखरेबरोबर खावे, हणजे ताबडतोब वांति बंद होते. ३--वंशळोचना'चं काजळासारखे चणे करून त्यांत थोडा मध घालन तें चाटण वारवार चाटांव. औषध र॒ उत्तमंपेका आहे. ४--वाळलेळें कागदीठिंब जाळन त्याचे राखेत मध घालून 'च टण द्यावे. ५--केळीच्या कांद्याचा तोळा रस मध मासे असें एकत्र करून द्यावे. ६-- आंब्याची कोय, बेळफळ, खडीस!खर मध असें एकत्र करून द्यावे. ७- यादी नंबर ६० किंवा ५१ चा काढा द्यावा. ८--मकक्‍्याचे दाणे काढलळेळे बोंड घेऊन, तें जाळून ढाळ झालें हणजे त्याची पड करून मधांतून द्यावी, ह्मणजे ळागळीच जोकारी बंद होते.

पथ्यः--रेच, लंघन, जन्या साळा, गह, मग, सुवासिक पदा्थे, नारळ, आंवळे द्राक्ष, कवठ, डाळिंब, महाळुंग, साखर, दूध, इत्यादि

क्क

अपथ्य:--आप्रिय अन्न, ऊन, पाढरा भोपळा, तोंडली, दोडके, व्यायाम, खराब पाणी, शिरस, इत्यादि.

३९६.) जठराम्नि.

जठंराम्रि चार प्रकारचे आहेतः---१ विषमाश्नि, तीक्ष्णाम्रि, मंदामि आणि भस्मकाऱगरि.

विषमार्ग्निः--हा वातदोषानं होतो. याचे योगानें कधी अन्नाचे पचन होते, कधीं कधीं होत नाही.

तीक्ष्णाग्रि!--हा पित्तदोषाने होतो. याचे योगाने, भोजनावर भोजन केळे असतांहि सुखानं अन्न पचन होतें.

मंदाभ्रिः:--ह। कफदोषार्न होतो. याच योगानें थोडें भोजन केळे तरी पचन होत नाहीं.

भस्मकाग्रि!--ह! वात आणि पित्त यांचे योगानें होतो. याचे योगाने भक फार लागते, यामुळें वरचेवर अन्न खावे लागतें ते पचनहि होते; परंतु अंगठा ळागत नाहीं. याचा तीक्ष्णाम्रीतहि कोणी अंतभीव करितात, हा विकार असलेल्या माणसास. भस्मरोगी ह्मणतात.

- वरः सांगितलेल्या प्रकारांशिवाय समाशझि ह्मणन एक प्रकार मानितात, हा वात पित्त आणि कफ यांच्या सारखेपणानें होतो. यापासन योग्य आहार चांगळा पचतो. हा सर्वांमध्ये श्रेष्ट होय

मेदास्रीवर उपचार! --१-यादी नंबर ८३॥८४॥८५॥८६)८७ यांपैकी एखादें चणे, किंवा यादी नेबर १५० चं औषध द्यावें. २-बाळहरडे, सैंधव आणि सुंठ या तीन औषधांचा कल्क करून द्यावा. ह्मणजे अन्नाचे पचन होते आग्रि प्रदीप्त होतो, ३--यादी नंबर १७७ चे ओषध द्यावें. सुवणेमाठिनीवसंत द्यावा. (यादी नंबर १२८ पहा ). किंवा ४--छघुमाठिनीवसंत द्यावा, ( यादी नंबर १२९ पहा).

भस्मकाम्मीवर उपचार: --१--भस्मक रोग्याला थंड, हिम, जड स्निग्ध अशी अन्ने पानें द्यावी, पित्तताशक उपचार करावे. २-वारवार पित्त- नाश करावा. ३-पायसाचें भोजन करावें ४--निशोत्तर घाठून आटलेळें दूध रेचनाथे धयार्वे. बोराचेबींचा मगज पाण्याबरोबर द्यावा, ६-दुधांतून किंवा तुपांतून एरंडेळ द्यावे.

जाळवात., वायूच्या योगानें पाय अत्यंत रुक्ष होऊन तळव्यास भेगा पडतात, त्यास जाळ- बात ह्मणतात, उपचार: --१-गेळफळ, वाळा, चळीवरीळ घेरू, संधव, गुग्गुळ आणि मध हे जिन्नस समभाग घेऊन, मधाशिवाय सवे जिन्नस एके ठिकाणी वस्त्रगाळ करून, मग ते चण भिजेइतक तूप आंत घाळून, मग मध घाळून चार सहा घटका चांगळें खावे,

(९६)

आणि रोज रात्री निजतांना पायांस गजावें. हें औषध उत्तमपैकी आहे. २.-गेळफळ', मेण मीठ समभाग एकत्र करून हाशीचे ठोण्यांत खलून ठेप करावा. ३-शिलारस, संधव, मध, दघ आणि तिळांर्चे तेळ समभाग घेऊन एकत्र करून पायांस गजावें, ळेप करावा. ४-हिरव्या पपयाचा कीस घेऊन त्यास वाफ देऊन तो रात्रीं तळपायांस ४॥५ दिवस बांधावा.५-आइनाचे झाडाचा बोरीचा कोवळा पाळा व॒आंवळकटी समभाग एकत्र वाटून त्यांचा रस तळहात तळपाय यांस मर्दैन करावा. ज्वर.

ज्वराचें लक्षण!--ज्या रोगामध्ये देह, इंद्रिय आणि मन यांचा संताप आणि सवागास वेदना ही एकाकाली होतात, अग्नीचा अवरोध होतो, त्याळा ज्वर असे झटळें आहे.

ज्वर प्रकारचा--१ वातज्वर. पित्तज्वर. कफज्वर. वातपित्तज्वर. पित्तकफज्वर, वातकफज्वर. सन्षिपात आणि आगांतुक ज्वर.

ज्वराची संप्राप्तिः--मिथ्या आहार आणि मिथ्या विहार यांपासून दुष्ट झाढेळे वातापेत्तांदे दोष आमाशयाचा आश्रय करून, कोष्ठाम्ींळा बाहेर काढन, रसधातला मिळन ज्वर उत्पन्न कारतात. ही संप्राप्ति शारीर ज्वराची आहे. आंगांतुकज्वराची नव्हे

ज्वराचे पर्वेरूपः---आयास केंल्यावांचन श्रम, चेन पडणे, शरिरास ग्ळानि, तोंड बेचव, डोळे पाण्याने भरून येणे, थडी, वारा आणि ऊन यांवर वारंवार इच्छा, आणि द्वेष होणें, जांभया येणे, अग मोडून येणे, अंग जड होणें, रोमांच उभारणे अन्नावर वासना नसणे, अधारांत पडल्यासारखे वाटणे, संतोष नसर्णे, फार थंडी वाजणे, दी ढक्षर्ण ज्वर उत्पन्न होणार असला तर होतात. विशेष प्रकार असा होतो की, वायपासन ज्वर येणार असल्यास जांभया फार येतात, पित्तापासन येणार असल्यास डोळ्याची आग होते. आणे कफापासन येणार असल्यास अन्नद्वेष . होतो

वातज्वर लक्षण: --कंप, अनियतकाळीं ज्वर, अधिकउणा होणे किंवा येणे घसा. तोंड, ओंठ यास कोरड पडणें, निद्रा शिका येणें, गात्रांना रुक्षता, मस्तक हृदय आणि गात्रे यांचे ठार्या वेदना, तोंडाळा विरसपणा, शौचास खडा होणें, पोटांत दुखणें वायूनें पोट फ॒गून दुखणे, जांभया येणें इ,

उपचार:--१--यादी नबर किंवा किंवा चा काढा द्यावा, इच्छाट भेदीच्या गोळ्या द्याव्या. (यादीनंबर १२० पहा.) २-शतावरी आणि गुळवेळ यांचा रस गळ घालून द्यावा. हिंगुळेश्वर द्यावा. ( यादी नंबर १४५ पहा.) ३-निद्रा येत नसल्यास पिंपळमळाचे चण गुळाशीं द्यावे. ४-वर लिहिलेल्या काढ्यांतून प'चा- मृतपर्पटी (यादी नंबर १३० ) किवा योगराजगुग्गुळ (यादी नंबर १५० पहा.) द्यावा, किंवा राजचंडश्वर द्यावा, (यादी नंबर १३७ पहा,)

(९७)

पित्जराचे कारणः!--क्षाराज्रभोजन, तेळभक्षण, वांगी, सुरण, कारिते, तिखट कडु पदार्थ, मोहऱ्या इत्यादिकांचें अति सेवन, या कारणांनी पित्तज्वर उत्पन्न होतो.

पित्तज्वराचीं लक्षर्णे:--ज्वराचा वेग तीक्ष्ण, अतिसार होणे, थोडी निद्रा, वांति, गळा, ओंठ, तोंड, नाक यांवर फोड, घाम, बडबड, रूपादिकांचं अज्ञान, दाह, उन्मत्तपणा, तहान, विष्टा, सूत्र, नेत्र आणि त्वचा यांस पिवळेपणा, आणि 'चाकावर बसून फिरल्यासारखे वाटणे.

उपचार:---१--यादी नंबर ७, किंवा चा काढा द्यावा. २--कडु पडवंळीच्या मळारचे पाणी, किंवा उंबराच्या पाळाचे स्रवळेळे पाणी साखर घालन द्यावे ३-वर ठिहिठेल्या काढ्यांतून सतशेखर द्यावा. (यादी नंबर १४२ पहा.) |

कॅफज्वराचे कारण:---तपकट तेळकट पदाथ खार्णे, दहीं तप यांचे अति सेवन, वारंवार स्थान, दिवसाची निद्रा नित्य नवे पाणी पिणे, इत्यादि कारणांनी कफज्वर ठत्पन्न होतो.

कफज्वराचं लक्षण:---अंग ओल्या वस्तानें गुंडाळल्यासारखे वाटणे, ज्वराचा बेंग मंद, शक्ति असन काम करण्यास उत्साह नसणे, तोंड गुळचट, मूत्र, मळ आणि त्वचा यांम पांढरेपणा, अंग ताठर्णे, तृप्तासारखी अन्नावर वासना नसर्णे, अंगास जडपणा, थंडी वाजणे, ओकारी असल्यासारखी वाटणे, अंगाल। कांटा येणे, फार शोप, अराचे, पडर्से, खोकला आणि डोळ्यांवर पांदुरकी.

उपचार:--१--यादी नंबर १० किंवा ११ किंवा १२ चा काढा द्यावा, २--याच कांढ्यांतून पंचामृतपपंटी किंवा सूतशेखर द्यावा. (यादी नंबर १३०, १४४ पहा) ३--राजचंडेश्वर द्यावा. (यादी नंबर १३७ पहा)

बातपि तज्वराचे लक्षणः--तहान, भ्रम, मच्छा, दाह, निद्रानाश, मस्तकशूळ, गळा आणि तोंड यांचा शोष, मळमळ, रोमांच, अरुचि, अकस्मात अंघारांत पडल्या- सारखें वाटणे, साध्यांचे ठायीं वेदना, आणि जांभया.

उपचार:ः--१- यादी नंबर १२३ चा काढा द्यावा. २--धमासा, गृळवेल, नागरमोथा, वाळा, कटुकी पित्तपापडा, यांचा काढा द्यावः, ३--नागरमोथा, धने, किरात, गुळ3ेळ, कडुनिंब, कटुकी आणि कडूपढवळ यांचा काढा. द्यावा, ४-- राजंचेडेश्वर द्यावा. (यादी नंबर १३७ पहा.)

शडेष्मवात (कफवात )-ज्वरलक्षण:---अंग ओल्या वस्राने गंडाळल्यासारखें वाटणे, सांध्यांना फूट, निद्रा फार येणे, अंग जड, मस्तकात भार, पडर्से, खोकला, किंचित घाम येणें, शरीराचा दाह, ज्वराचा वेग मध्यम, हीं लक्षणें जाणावी.

उपचार:--य'दी नंबर १४ किंवा १६ चा काढा द्यावा.

१२

(९८)

श्ेष्मापेत्तज्वरठक्षण:--तोंड कडवट असन चिकट; झांपड, मोद, अडाचे तहान, वारंवार दाह होणं वारंवार थंडो वाजणे

उपचारः---१--यादा नबर १५ चा काढा द्यावा. घाम फार यंत असल्यास. हुळगे भाजून त्याचे पीठ किंवा किरादत, ओंवा, कटुकी आणि वेखंड याचं वख़गाळ वण, असें अंगास लावावे, ह्मणजे घाम बंद होईल. २--कटकीचं चण एक तोळा साखर मासे असं घेऊन पाण्याबरोबर द्यावे,

साक्नपातज्वर लक्षण:--क्षणांत दाह, क्षणांत शीत, हाड, संधि आणि मस्तक यांचे ठाया डल, डोळ्यांना पाणी ते गढूळ,ळाळ आणि वटारलेछे, कानांत शब्द शूळ, गळ्यांत भाताचे कूस लागल्यासारखे वाटणे, झांपड, मोह, बडबड खोकला, श्वास, अराच, तहान, भ्रम, जीभ कडेस जळल्यासारखी सागाचे पाना- सारखी खरखरीत, अत्यंत अंग गळणें, रक्तपित्तान मिश्रित असा कफाचा बेडका येर्णे मस्तक डोळणं, झाप येणे, उरांत दुखणे, घाम, मत्र मळ फार वेळाने थोंडा होणे, गळा घरघुर वाजणे, मधमाशी चावल्यासारख्या गांधी येणे, पोट जड होणे

सन्िपातज्वराचें कारण प्रकोपः--आंबट, स्ग्ध, उष्ण, तीव्र, मधुर मद्य, ऊन, काम, क्रोध, अतिरुक्ष, फार जड, आकंठभाजन, मांसभक्षण, शीत. पदाफ्रे सवम, झोक, श्रम, चिंता, फार स्त्रोसग, या कारणांनी, आणि. चेत्र, वेश; आश्विन, कार्तिक, श्रावण आणि भाद्रपद या महिन्यांत, मनुष्यांना प्राय: ,सान्नि- पाताचा प्रकोप होतो. |

. सन्निपातांचीं नांवे कालमयादचे दिवसः--सांधिक दिवस, . अंतक

१०, रुग्दाह २०, चित्तविभ्रम २४, शोतांग १५, तंद्रिक २५, कंठकुबन्ज १३, कर्णक ९०, भभनेत्र ८, रक्‍्तष्टीवी १०, प्रलापक १४, जिव्हक १६, आणि अभिन्यास १६ दिवस, असे १३ :प्रकारचे सान्नेपात असून त्याचे आयुष्याचे दिवसांची मर्यादा मशी आहे, परतु कधीं कधीं तत्क्षणी मरतो.

कोणत सत्निपात साध्य कोणते असाध्य तंः---१ संधिक, तंद्रिक, कर्णक, कंठकुब्ज, जिव्हक, चित्तविभ्रम, हे सहा साध्य बाकोचे .)१ अस्राध्य जाणावे.

सामान्य उपचारः--तीनहि दोष प्रकप्रित ' झाडे असतील वर त्यांत जो बळवत्तर-असेळ त्याचाच प्रथम प्रतिकार करावा. मात्र इतर दोषांस तो बाधक होऊं नये असा उपचार असावा. तीनहि दोष समान असतीळ तर कफ, पित्त वायु यांचा अनुक्रमाने प्रतिकार करावा. दाह झाळा तरी शीतोदकारने [संचन करू नये. ढाक्षां्चे पीठ नुस्ते देऊ नये. ( हे पीठ सैंधव घाळून दिळें आणि ते जिरळें तर रोगी

(९९)

वांचेळ. ) तापविल्यावांचन कर्धी पाणी पिऊ नये, मनशीळ आणि वेखंड ळसुणीच्या रसांत उगाळन अजन कराव. सैंधव त्रिकट यांची आल्याच्या रसांत गोळी करून तोंडांत धरावी, हणजे कफ पडतो ज्वर, मूच्छा, श्वास आणि तोंडाढा पाणी सुटणे कमी होतें. संपर्ण सान्नेपातांवर मध देऊं नये. कारण मध दिला असतां शातोप्चार केडे पाहिजेत, आणि सान्निपातांत शीत उपचार विरुद्ध आहेत. वाळुकास्वेद, नस्य गुळण्या, अवलेह, अजन, ही. पर्वा करावी. ओवा, वेखंड, सुंठ, पिंपळी, आणि अजमोदा, यांच चणे घाम आल्यावर ठढावावें. यादी नंबर १८ किंबा १९ किंवा २३ व्वा काढा द्यावा. काढ्यांतन त्रिभुवनकीति यादी नंबर १२७ , महाज्वरांकुश यादी नं. १३४, मृत्युंजय यादी न. १३५, पंचवक्त्ररस यादी नबर १२९ या पैकीं एकार्दे द्यावे. वात आणि कफ हे विकार वाढले अर्से दिसेळ तर मह्ठसिंदूर किंवा हेमगभ मधून मधून द्यावा.

वाताघिक्य सन्निपातः--ठक्षण-संधि, हाडें मस्तक यांमध्ये हाळ, बड- बड, अगरास जडत्व, भ्रम, तहान, शोष इ,

उपचार--यादी नंबर १८ किंवा १९ किवा २३ चा काढा द्यावा.

वाताधिक्य सान्निपातः--ठक्षण--मळ मत्र यांना आरक्तता, दाह, वात, बळक्षय इत्यादि.

उपचारः--यादी नं. २० किंवा १८ किंवा २३ चा काढा द्यावा.

संथिक सान्निपात:--ठक्षण---ज्याच्या पूर्वरूपांमध्ये शूळ, मग शाषे, वायच्या फार वेदना, स्लेष्मोद्रेक, संताप, बलह्ाने, जागरण इत्यादे

. उपचारः--यादी न, २२ किवा १८ किंवा २३ चा काढा द्यावा.

अंतक सन्निपातः---ठक्षण-दाह, संतापाळा वाढविणे, बेशुद्वे, शीर कापणे, उचकी, कास, इत्यादि.

उपचारः---नाचण्याचे पीठ लसणीच्या रसांत मिळवून त्याची भाकरी तेलांत, -तुपांत अथवा एरंडेळांत भाजून गरम अशी मस्तकावर बांधावी. यादी नंबर १८ किंवा २३ 'चा काढा द्यावा

रुग्दाह सन्निपात:---ठक्षण-जडबड, संताप, फार मोहू, मंदत्व, भोवळ ' कुठ, मान हनुवटी यांचे ठायीं वेदना, निरंतर तृषा, श्वास, कास इत्यादि

उपचारः---यादी ने. २४ किवा २३ किवा १८ चा काढा द्यावा, बोरीचा पाळा, चंदन कडुनिंबाचा पाळा एकत्र वाटून पायांच्या तळव्यास ळेप द्यावा.

चित्तविश्रम सन्निपातः---ठक्षण-कोणत्याही प्रकाराने शरिराळा पीडा होणे श्रेम, धोतरा खालुबासारखी अवस्था, सताप, मोह, विकळपणा, डोळे ब्याकळ होणें, हसणे, मारणे, नाचणे, आणि बडबड करणें इत्यादि

(१००)

उपचारः---यादी नबर १८ किंवा २३ चा काढा द्यावा, अगस्त्वाचे पाल्याचे रसांत गळ, सुंठ पिंपळी, घालन नस्य द्यावे.

शीतांग सनिपातः--डक्षण--शरीर बफोसारिखें थंड, कंप, श्वास, उचक्री संपूण अग ढिळें होणे, स्वर खोळ जाणें, अभ्यंतरीं उग्र संताप, श्रम, मनाढा संताप, खोकळा, वांति, आंतेसार, इत्यादि-

उपचार:---यादी नंबर २५ किंवा १८ किंवा २३ चा काढा द्यावा.

तंद्रिक सन्निपातः---ठक्षण-ज्वर उप्तन्न होतांच डोळ्यांस फार झांपड, दाळ, ज्वर, कफ आणि तहान यांनी रोगी फार पीडित होणें, जीभ शामवणे दडस कठीण आणि कांटे आल्यासारखी होणे, अतिसार, श्वास, ग्लानि, कणेश्रूळ, घशांत जडत्व, आणि रात्रंदिवस झोंप, इत्यादि.

उपचारः---ैंधव, कापूर, मनशीळ पिंपळी ही. औषधे घोड्याचे लाळेंत आणि मधांत खळून अजन करावे. यादी नंबर २६ किंवा २३ चा काढा द्यावा.

कंडकुळ्ज सानिपातः---डक्षण--कपाळ दुखर्णे, गळा दुखणे, दाह, बेसावध. पणा, क॑१, ज्वर, रक्तवातसंबंधी पीडा, हनुवटी जखडर्णे, संताप, बडबड, आणि मूच्छा इत्यादि.

उपचार:---आपाड्याच्या रसांत पिंपळी उगाळून नाकांत घालावी. यादी नंबर २७ किक ९३ चा काढा द्यावा.

कर्गक सन्निपात:--ठक्षण-वडबड, बघिरपणा, गळा धरण, अगांत तिडका, श्वास, खोकला, ज्वर, संताप, कणे आणि गाळ यांचे ठायी पीडा इ०

उपचार:-- सैंधव, मिरीं पिंपळी ही ऊन पाण्यांत उगाळून एकत्र करून नाकांत घाढावे, यादी नंबर १८ किंवा २३ चा काढा द्यावा.

भुग्ननेत्र सन्निपातः---डक्षण-बलक्षय, स्मृतिनाश, श्वास, वक्रदृष्टि, बेसाव- धपणा, बडबड, भ्रम, कंप आणि सूज इ०

: & उंपचारः--मीठ पिंपळ! पाण्यांत उगाळून अजन करावें. यादी नंबर

1कवा २३ 'वा काढा द्यावा , __ रक्तष्टीवी सन्निपात-ठढक्षण--रक्ताची गळणी, ज्वर, वांति, तृषा, मच्छो शळ, अतिसार, उचकी, पोट फुगणे, चक्राच्या भ्रमणासारखे भावणे, तळखी, श्वास, संज्ञनाश, जिव्हा काळी किंवा रक्तवणे तिच्यावर मंढळें इ०

उपचार,

प्रलापक सन्निपात--ठक्षण-कंप, बडबड, संताप, कपाळ दुखणे, प्रीढ गोष्टी सांगणे, स्वच्छपणाविषयीं आसक्त, काळजी करणारा, बुद्धिनाश झालळा, विव्हढ आणि पुष्कळ बडबड करणारा ३०

(१०१)

उपचार:--यादी नंबर १८ किवा २३ चा काढा द्यावा,

जिव्हक सन्निपातः--ठक्षण-रोगी खोकला, दमा, संताप यांनी विव्हळ, जिव्हा कठीण कांट्यांनी व्याप्त झाळेळी, बहिरेपणा, मुकेपणा आणि बलहानि इ.

उपचारः--यादी नंबर २८ किंवा २३ किंवा १८ चा काढा द्यावा

अभिन्यास सन्निपातः--लक्षण-त्रिदोषांच्या कोपानें तोंडावर तळतुळीत- पणा, झोंप, विकळपणा, निचेष्ट पडणें, मोठ्या प्रयासाने एखादा शब्द बोलणें, बळह्याने श्वासादिकांचा अवरोध इ०

उपचार:---आल्याच्या रसांत मिरी उगाळून नाकांत घाळावें. यादी नंबर १८ किंवा २३ चा काढा द्यावा.

हारिद्रक सन्निपात-लक्षण--देह, नख, नेत्र हात पाय हे हळद लावि- ल्यासारखे पिंवळे, ज्वर, कफाचा थुंका, खोकला इ.

उपचार:--यादी नंबर २३ किंवा १८ चा काढा द्यावा

त्रिदोष ज्वराची साधारण मयोदाः--त्रिदोष झाल्या दिवसापासून किंवा १४, आणि किंवा १८, तसेंच ११ किंवा २२ दिवसपर्यंत मर्यादा जाणावी यापुर्ढे ज्वर जातो किंवा मृत्यु येतो. किंवा किवा ११ ही मर्यादा वाताधिक्य पित्ताधिक्यि आणि कफाधिक्य सलन्निपाताची जाणावी. पित्त, कफ आणि वायु यांच्या वृद्धीने क्रम करून १० १२]७ दिवसांनीं त्रिदोषज्वर धातुपाक झाळा ह्मणजे रोग्याठा मारितो, आणि मळपाक झाला ह्मणजे रोग्याळा सोडितो

धातुपाक लक्षणः!---निद्रानाश, हृदय ताठल्यासारखें होणे, मत्र, आणि परीष यांचा अवष्टभ, शरिराळा जडपणा, अन्नह्रेष, अस्वस्थपणा भाणि मठाचा नाश इत्यादि. धातुपाक ह्मणजे उत्तरोत्तर रोग्याची बुद्धि आणि बळाची हाने हाऊन, शुक्रादि धातूंसहित मृत्रादिकांचा जो पाक दहोर्णे, त्यास धातुपाक ह्षणार्वे.

मलपाक लक्षण:--दोषांचा स्वभाव पालटर्णे, ज्वर हळका होर्णे, शरीर हळके होणें, इंद्रियांस निमेळता हें मलपाकारचे लक्षण जाणार्वे.

सन्निपातारचे असाध्य लक्षणः-<-मठादिक पित्तादिक दोष बद्ध झाळे - असतां आणि अभि शांत झाळा असतां, किवा वातादि सव दोषांची संपूरणे लक्षणे झाली असतां, सन्निपातज्वर असाध्य द्वोतो. आणि त्याच्या उळट ह्मणजे दोष प्रवृत्ति असन अग्नि थोडासा प्रदीप्त असन सर्वाची थोडथोडीं लक्षणं झाळी असतां सन्निपात- ज्वर कष्टसाध्य होतो

विषम ज्वराची समाप्तिः--ज्वराने सोडिळेल्या मनुष्यास अपथ्य सेवन झाळें असतां, त्याचा दोष पुन्हा थोडासा कुपित होऊन रसरक्तादि धातृंपैकी कोण- त्याहि धातूप्रत जाऊन, विषमज्वर ह्मणजे तृतीयादिक ज्वर उस्पन्न करितो

(१०२)

विषम ज्वराचें सामान्य लक्षणः--अनियतकाळीं शीतोष्णाने विषमवेगं ज्वर होणे. दसरे लक्षण-ज्वर निघन पन्हा येणें-विषमज्वराचीं नांर्वे-१ संतत, सतत, अन्येद्युष्क ( द्वाहिक ), तृतीयक ( त्र्याहिक ) आणि चातर्थिक, अश्ले पांच प्रकार आहेत.

संतत ज्वराचे लक्षणः--७॥१० किंवा १२ दिवसपर्यंत एकसारखा ज्वर असणें हा ज्वर त्रिदोषज आहे.

उपचारः--यादी नबर ३६ किंवा ३२ किंवा ३३ चा काढा द्यावा.

सतत ज्वराचे लक्षणः--हा अहोरात्रीमध्यें दोन वेळ येणें किंवा दिवसास

क्त

[न दळां येणे, अमकच वेळीं येतो असा नेम नाही उपचार:ः---यादी नंबर ३६ किंवा ३५ किंवा ३३ चा काढा द्यावा, अन्येद्युष्कः--( द्वाहिक ) ज्वराचें लक्षण- अहोरात्रीमध्ये एक वेळ येणें, उंपचारः---यादी नंबर ३६ चा काढा द्यावा

तृतीयक ज्वराचे लक्षण--आल्या दिवसापासून तिसरे दिवशीं येणें. हा वातकफात्मक असला ह्मणजे पाठीळा वेदना कारेतो, वातपित्तापासन असला ह्मणजे मस्तकाला वेदना करितो

उपचार---यादी नंबर ३६ किंवा ३३ चा काढा द्यावा,

चातुथिक ज्वराचे लक्षणः--आल्या दिवसापासून चवथे दिवशी .घेणे हा कफाधिक्य असला ह्मणजे पहिल्यानें मांड्यांपासन आरंभ करून मग सवे दह व्याप्त

4.

करितो, आणि वाताधिक्य असतो तो पहिल्याने मस्तक तापवून नंतर सवे शरिरास भरतो

उंपचारः---१-यादी नबर ३७ किंवा ३६ चा काढा द्यावा. २-टांकणखाराची (स्वागीची नव्हे) छाही दोन गुंजा विड्यांत द्यावी, झणजे त्याचा रस जसजसा पोटांत जातो तसतसे हॉव ढागळेंच कमी होतें.

सव प्रकारचे विषमज्वरांबर उपचार!--१--सवे विषमज्वरांत - ब्रायु अवऱ्य असतो, हणन वायूनाशक उपचार करावे. २-यादी नंबर ३६ किवा ३५ किंवा ३२.चा काढा द्यावा. ३--कुड्याची साळ, कडू पडवळ कटुकी यांचा काढा द्यावा, ४-कडनिब, कडुपडवळ, त्रिफळा, द्राक्षे, नागरमोथे अडुळसा यांचा काढा द्यावा, कि ईत, गुळवेल, रक्तचदन सुठयाचा काढा द्यावा. ६-मुरढे या प्रकरणांत ““ सवे प्रकारचे ज्वरांवर